१८ जानेवारी रोजी इंदूरमध्ये होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामान्याआधी भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि फलंदाज केएल राहुल यांनी उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराला भेट दिली.
भारत आणि न्युझीलंड यांच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात केएल राहुलने शतकी खेळी होती, त्याच्या खेळीचे सासरे सुनील शेट्टीने कौतुक केले…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात राजकोट येथे भारताकडून केएल राहुलने शतक ठोकले. शतकासह त्याने एक इतिहास देखील घवडला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रविवारी वडोदरा येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ४९ व्या षटकात ४ विकेट्सने विजय मिळवला.
भारतीय संघाने अखेर टॉस जिंकला आहे. विशाखापट्टणम येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात, भारतीय कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकला आणि दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरु झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये केएल राहुल याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आणखी एकदा टेम्बा बवुमाने नाणेफेक गमावले आहे.
पराभवानंतर, कर्णधार केएल राहुलने एक महत्त्वपूर्ण विधान केले आणि पराभवाचे खरे कारण उघड केले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मार्कराम आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी शानदार फलंदाजी केली.
Indian Squad for ODI Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला मानेचा त्रास (Neck Spasm) झाल्यामुळे तो कसोटीतून बाहेर पडला होता आणि आता तो वनडे मालिकेतूनही बाहेर झाला आहे.
गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसरी कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी केएल राहुलने जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर एडेन मार्करामला एक सोपा झेल सोडून जीवनदान दिले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात केएल राहुलने ३९ धावांची खेळी करत कसोटी क्रिकेटमध्ये 4 हजार धावांचा टप्पा गाठला आहे.
"कॉफी विथ करण" मधील हार्दिक पंड्या आणि केएल राहुलच्या हजेरीबाबत बोलला आहे. करण जोहरने विराट कोहलीबाबत बोलताना स्वतः एक खुलासा केला आहे की तो पुन्हा कधीच शोमध्ये कोणत्याही क्रिकेटपटूला आमंत्रित…
वेस्ट इंडिजने भारतासमोर सामना जिंकण्यासाठी १२१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिल्ली कसोटीनंतर, भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका संपली आहे. सामनावीर आणि मालिकावीराचीही घोषणा करण्यात आली आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये मालिका पार पडली या मालिकेमध्ये भारताच्या संघाने दोन्ही सामने जिंकून मालिका नावावर केली आहे. यामध्ये भारतीय संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी दमदार पाहायला मिळाली.
रत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दूसरा कसोटी सामाना खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर केएल राहुलला दुखापत झाली.
मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारताच्या संघाने या मालिकेमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला पराभूत केले तरी संघ हा WTC पाॅइंट टेबलमध्ये फायदा होणार की नाही यासंदर्भात सविस्तर…
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात सध्या क्रिजवर भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि टीम इंडियाचा विकेटकीपर ध्रुव जुरेल हे फलंदाजी करत आहेत.
केएल राहुलने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेतही शानदार शतक झळकावत आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवला. अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लंचपूर्वी त्याने आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या कारकिर्दीतील ११…