लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध १२० विरोधी खासदारांनी अविश्वास प्रस्ताव मांडला, ज्यामुळे राहुल गांधींना बोलण्यापासून रोखण्याच्या निष्पक्षतेवर आणि खासदारांना निलंबित करण्यावर वाद निर्माण झाला.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेमध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. अर्थसंकल्पात सध्याच्या आव्हानांचा उल्लेख नाही आणि एआय आणि डेटाशी संबंधित मुद्द्यांकडे विशेष दुर्लक्ष असल्याचे म्हटले.
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरून राहुल गांधींनी पुन्हा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. "अमेरिकेशी व्यापार कराराद्वारे सरकारने गरीब शेतकऱ्यांना चिरडण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
Rahul Gandhi News: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जनरल नरवणे यांच्या पुस्तकावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनोज नरवणे यांच्या पुस्तकाला घाबरून लोकसभेत आले…
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावरून सलग दुसऱ्या दिवशी गोंधळ झाला. राहुल यांनी मंगळवारी दुपारी २ वाजता माजी लग्करप्रमुखांच्या अप्रकाशित पुस्तकातील एक लेख सभागृहात मांडला.
Kirti Azad E Cigarette: संसदेत ई-सिगरेट (Vaping) ओढल्याच्या आरोपावरून राजकारण तापले आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी टीएमसी खासदार कीर्ति आझाद यांचा व्हिडिओ शेअर करत गंभीर आरोप केले आहेत.
Parliament Winter Session: 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान राहुल गांधी संसदेत अनुपस्थित होते, त्यामुळे त्यांची बहीण आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांनी सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारला.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत निवडणूक आयोगावर कडाडून टीका केली. आयोग तटस्थ राहिला नसून महाराष्ट्रात रोख वाटप, हिंसाचार आणि EVM चे लॉक तोडल्याचा गंभीर आरोप करत 'महाराष्ट्रात आयोग नाही'…
जगाच्या इतिहासात वंदे मातरमसारखे भावनिक गीत क्वचितच आहे. महात्मा गांधींच्या संदर्भाचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, गांधींच्या भावनांनाही वादात ओढण्यात आले.
लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भ्रष्टाचार संबंधित संविधान दुरुस्ती विधेयक सादर केले. हे विधेयक सादर करताच विरोधकांनी लोकसभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
केंद्र सरकारमधून मोठी बातमी समोर येत असून, फेब्रुवारी 2025 मध्ये नवीन आयकर विधेयक आणले होते. मात्र आता हे विधेयक मागे घेण्यात आले आहे. आता सरकार एक नवीन विधेयक आणणार असल्याची…
लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेदरम्यान, नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल म्हणाले की, भारतात दहशतवाद नवीन नाही. तो काँग्रेसच्या काळातही होता आणि भाजपच्या काळातही आहे, नव्या वादाला तोंड फुटले
'रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही' या पंतप्रधान मोदींच्या विधानावर ओवेसी यांनी प्रश्न उपस्थित केला आणि विचारले की जेव्हा पाकिस्तानसोबत व्यापार आणि पाणी थांबवले, तर क्रिकेट सामने कसे खेळले…
लोकसभा आणि राज्यसभेच्या एकूण ७८२ सदस्यांपैकी विजयासाठी ३९४ मते आवश्यक आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सध्या लोकसभेत २९३ आणि राज्यसभेत १२९ खासदारांचा पाठिंबा आहे.