शाह यांच्या उत्तरानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका पोस्टमध्ये लिहिले की, एखाद्या व्यक्तीमध्ये सत्य बोलण्याची हिंमत नसते, तेव्हा त्याचे मौनच सर्व काही सांगून जाते. शाह यांचे मौन हीच त्यांची…
Mallikarjun Kharge: काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
नीट पेपर फुटीच्या वादानंतर लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक २०२६ मंजूर करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी विरोधकांवर असंसदीय भाषेचा वापर केल्याचा आरोप केला.
प्रियांका गांधी यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण सभागृहात सत्ताधारी नेत्यांकडून गोंधळ सुरू झाला. त्यावर हे सर्व वर्तमानपत्रांमध्ये आल्याचे प्रियांका गांधी यांनी सांगितले. त्यानंतर सत्ताधारी पक्षाने काँग्रेस नेत्याला आपले वक्तव्य सिद्ध करण्यास…
Gaurav Gogoi: लोकसभेत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी अँटी पेपर लीक विधेयकावर बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी अमित शाह यांनी उत्तर देण्याची मागणी केली.
2026 मध्ये सरकारने 2011 च्या जनगणनेच्या आधारे परिसीमन प्रक्रिया सुरू करून 2029 पर्यंत महिला आरक्षण लागू करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, यावरून विरोधकांनी आक्षेप घेतला.
लोकसभेत राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. महिला आरक्षणाच्या नावाखाली देशाचा राजकीय नकाशा बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले.
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, आदर्श परिस्थितीनुसार जेव्हा ही संकल्पना २५ ते ३० वर्षांपूर्वी पहिल्यांदा पुढे आली होती तेव्हाच तिची अंमलबजावणी व्हायला हवी होती.
आगामी 16 एप्रिल रोजी लोकसभेचे एक विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून, यामध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत (Delimitation) मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती.
लोकसभेमध्ये आंध्र प्रदेश पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, २०२६ मंजूर केले. या विधेयकानुसार अमरावतीला राज्याची एकमेव आणि कायमस्वरूपी राजधानी म्हणून कायदेशीर दर्जा देण्यात आला आहे.
२०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ३३ टक्के महिला आरक्षण स्थापित करणे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे. यामुळे लोकसभेतील सदस्यांची संख्या वाढवून 816 करण्यात येणार आहे.
Global Crisis 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत मध्य-पूर्वेतील परिस्थितीवर बोलणार आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने आपल्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि खते मिळतात. पेट्रोल आणि एलपीजीचा तुटवडा भासू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. देश आपल्या गरजेच्या ६० टक्के आयात करतो.
विरोधक मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोग आणण्याची तयारी करत आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये यावर चर्चा सुरू आहे. महाभियोग प्रस्तावाच्या सूचनेवर २०० हून अधिक खासदारांनी स्वाक्षरी केली आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध विरोधी पक्षाने अविश्वास प्रस्ताव आणला आहे. संसदेच्या इतिहासात, अध्यक्षांविरुद्ध असे प्रस्ताव यापूर्वी तीन वेळा आणले गेले आहेत, परंतु आतापर्यंत एकही मंजूर झालेला नाही.
लोकसभेत अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. संसदीय नियम आणि अध्यक्षांच्या अधिकारांवर त्यांनी भाष्य केले.