पावसाळा केवळ हवामानात आल्हाददायक बदल आणत नाही, तर कमाईच्या नवीन संधीही घेऊन येतो. या काळात छत्री, रेनकोट, गरम चहा-भजी, वॉटरप्रूफ कव्हर्स, कार वॉशिंग आणि डास प्रतिबंधक उत्पादनांना प्रचंड मागणी असते.…
जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे पालघर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने मदतकार्य आणि पंचनाम्यांची मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. आतापर्यंत ७,४६९ पूरग्रस्त कुटुंबांच्या बँक खात्यात ३…
मान्सूनमध्ये होणारी दुर्घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने वसई परिसरातील धबधबे, समुद्रकिनारे आणि खाणींमध्ये ३ ऑगस्टपर्यंत कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. चिंचोटी धबधबा, सुरुची बीच, भुईगाव बीच…
भारतीय हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर वसई-विरार महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी धोकादायक व अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. इमारत…
२० ते २४ जुलै या आगामी आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळू शकते. आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल, जागतिक संकेत आणि भू-राजकीय घडामोडी या आठवड्यात…
पावसाळ्यातील दमट हवेमुळे E20 पेट्रोलमधील एथेनॉल ओलावा शोषून घेत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पेट्रोल आणि एथेनॉल वेगळे होऊन इंजिन खराब होण्याचा इशारा पेट्रोल पंप चालकांनी दिला आहे.
भाजीपाला आणि डाळ-तांदळाच्या किमती दणदणीत वाढणार आहे. याचा परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. परिणामी घरगुती बजेट कोलमडण्याची भिती निर्माण झाली आहे.
Satara Rain Alert News: सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला असून प्रशासनाने २७४ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर केले आहे. ताथवडे घाटात १ मृत्यू झाला असून कराडमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असून कोयना धरणात ३५.७१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक ३९२ मिमी पाऊस झाला असून ९४ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन सतर्क मोडवर आहे.
महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत विक्रमी २० इंच (५१३ मिमी) पाऊस झाला आहे. वेण्णा नदीचा पूल खचल्याने ३ वाहने नदीत कोसळली, तर अनेक गावांचा संपर्क तुटला असून संपूर्ण तालुक्याची वीज गूल…
मुंबईतील मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील १७ विमाने रद्द करण्यात आली असून ३६५ फ्लाईट्स उशिराने धावत आहेत. इंडिगो आणि आकासा एअरने प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी…
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ७ जुलै रोजी रत्नागिरीतील सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. तर नाशिकमध्ये ३०० मिमी पावसाच्या इशाऱ्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर, सप्तशृंगी गड आणि हरिहर गड बंद करण्यात आला आहे.
मुंबईत मान्सूनच्या सुरुवातीलाच झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत अन्न आणि इतर वस्तू घरपोच पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉईजचे मोठे हाल…
खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस, पूर आणि मुंबई-पुणे मार्ग बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यात आणीबाणी जाहीर करण्याची मागणी केली आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सोमवार ६ जुलै २०२६ रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कल्याण-डोंबिवलीतील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. रायगड आणि पुण्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीने ७.३० मीटरवर वाहत धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड शहरात पूर येण्यास सुरुवात झाली असून पुढील ४८ तास रत्नागिरीसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यात २४ तासांत २९१ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली असून उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दहिवली पूल पाण्याखाली गेल्याने ३० गावांचा संपर्क तुटला असून नेरळ-कळंब रस्ता बंद करण्यात…
केंद्र सरकारने बफर स्टॉक अंतर्गत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात १३ टक्क्यांची थेट वाढ केली आहे. शनिवार, ४ जुलै २०२६ पासून सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे NAFED…
जूनच्या शेवटी आणि जुलैच्या सुरुवातीला देशात मान्सूनचे आगमन झाले असले, तरी या पावसाने कडक उन्हापासून दिलासा दिला आहे, पण वाढत्या महागाईपासून मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही. स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाची भाजी…