मुंबई, ठाणे, भिवंडी आणि वसई-विरारसह अनेक भागांत पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटना घडल्या आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर ७ ते ८ किलोमीटरची वाहतूक कोंडी झाली आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून मुंबईत अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे.
India Sugar Export Ban : भारताने साखर निर्यातीवर बंदी घातली आहे. ही बंदी किमान पुढील तीन हंगामांसाठी लागू राहणार आहे. या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.
El Nino Update : नासाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, एल निनो अधिक सक्रिय झाला आहे. प्रशांत महासागरातील पाण्याच्या उष्णतेत वाढ झाली आहे. याचा भारतावर प्रचंड परिणाम होण्याची शक्यता आहे.
El Nino या जागतिक हवामान बदलाच्या पॅटर्नमुळे यंदा भारतात पुन्हा एकदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मान्सूनची धुरा विस्कळीत होण्याचा धोका वाढला आहे. IMDने याबाबत अलर्ट जारी केला…
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) वाढत्या किमतींनंतर आता भारतासमोर आणि पर्यायाने सर्वसामान्यांच्या खिशावर 'नवे आर्थिक किंवा भू-राजकीय संकट' घोंघावत आहे. या संकटामुळे सामान्यांना चांगलाच दणका बसेल. नेमकं असं कोणतं…
पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्रातील डोंगर आणि घाट खूप सुंदर दिसतात. सगळीकडे हिरवेगार गवत वाढते, डोंगरावरून पांढरे धबधबे वाहू लागतात आणि वातावरणात छान धुके पसरते. शहराच्या गर्दीपासून दूर निसर्गाचा आनंद…
Indian Ocean Dipole : सध्या एल निनोमुळे भारतावर मोठे संकट उभारले आहे. त्याच्या सक्रिय होण्यामुळे पावसाची शक्यता कमी वर्तवली जात आहे. याच वेळी IOD सकारात्मक होण्याची शक्यता व्यक्त केली जात…
भारतात पावसाळा सुरू होताच वाहनचालकांसमोर अनेक आव्हाने उभी राहतात. रस्त्यांवरील पाणी साचणे, चिखल, कमी दृश्यमानता आणि ओलाव्यामुळे वाहनाच्या विविध भागांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी कारची योग्य तपासणी…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मान्सून लांबल्याने १ ते ८ जून दरम्यान सरासरीच्या केवळ ३६.५ टक्के पाऊस झाला आहे. अल निनोच्या सावटामुळे शेतकरी चिंतेत असून पुरेशा पावसाशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन करण्यात…
El Nino Update : एल निनोमुळे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानात वाढ झाली असून याचा थेट भारताच्या हवामानावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain Update : शहर आणि जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांची दुरवस्था…
आजकाल शेअर बाजारात एक नवीन trend दिसून येत आहे. साधारणपणे सकाळच्या सत्रात सुरुवातीला बाजाराची सुरुवात सकारात्मक होते; मात्र, जसजसे ट्रेडिंग सत्राचा शेवटचा टप्पा येतो तसतशी बाजारात घसरण सुरू होते. शुक्रवारीही…
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. कण्हेरी डोंगरावर ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने ओढ्यांना पूर आला असून वीटभट्ट्यांचे १५ लाखांचे नुकसान झाले, तर अतीटमध्ये वीज पडून गाय ठार झाली.
छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! मान्सूनने अंदमानात वेळेपूर्वीच हजेरी लावली असून, ५ ते ८ जून दरम्यान मराठवाड्यात मान्सूनच्या सरी बरसण्याचा अंदाज डॉ. कैलास डाखोरे यांनी वर्तवला आहे.
Mahavitran Pre-Monsoon Work: पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणने मान्सूनपूर्व कामांचा वेग वाढवला आहे. ३० मे पर्यंत सर्व दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने यांनी दिले आहेत.
भारतीय स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेकडून व्हिडीओद्वारे महाराष्ट्र राज्यातील पावसाचा फटका बसलेलल्या शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आवाहन केले आहे.
देशातील अर्धी शेती पावसावर अवलंबून आहे. जर पाऊस चांगला असेल तर भरपूर पीक येईल. ग्रामीण रोजगार वाढेल. जलाशय काठोकाठ भरले जातील. यामुळे सिंचन सुलभ होईल आणि जलविद्युत केंद्रांना मदत होईल.
एक साधू आणि दोन नागरिक अडकले पुराच्या पाण्यात, मंदिराच्या चारी बाजूने पाणीच पाणी, साधू आणि नागरिक मंदिरात अडकल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन अलर्ट झाले.