कालच्या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने तुफानी खेळी केली. वैभव सूर्यवंशीने जसप्रीत बुमराहच्या पहिल्या ओव्हरमध्ये दोन सिक्स लगावले. त्याने केवळ 14 चेंडूत 39 धावांची तुफानी खेळी केली.
राजस्थान रॉयल्सच्या संघाने मुंबईच्या संघाला 151 धावांचे लक्ष्य दिले. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने तडाखेबंद खेळी केली. 11 ओव्हर्समध्ये या धावांचा पाठलाग करणे मुंबईच्या फलंदाजांना जमले नाही.
वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने अवघ्या पाच षटकांत ८० धावा जोडून राजस्थानचा विजय निश्चित केला. MI चा कर्णधार हार्दिक पांड्याने संघाच्या पराभवासाठी आपल्या गोलंदाजांना जबाबदार धरले
मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने डावाची सुरुवात केली. रियान रिकल्टन 8 धावा करून बाद झाला. पॉवर प्ले मध्ये मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.
पाऊस किती वेळ सुरू राहतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाऊस लवकर थांबला तर सामना कधी सुरू होणार याची उत्सुकता असेल आणि नियमानुसार किती ओव्हर्सचा खेळ होणार हे पहावे लागणार…
15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये जोरदार खेळी करून आपले स्थान निर्माण केले आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्याने 15 चेंडूत 50 धावा तर गुजरात टायटन्सविरुद्ध 31 धावांची खेळी केली होती.
राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या फॉर्ममध्ये आहे. यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी आणि अन्य खेळाडू देखील चांगले प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे राजस्थानचा संघ आपले दोन्ही सामने जिंकून आज मैदानात उतरणार आहे.
आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सने आपला मागचा सामना गमावला आहे. तर राजस्थान रॉयल्सने दोन्ही सामने जिंकले आहेत. मुंबईचा संघ दोन पैकी एक सामना…
मुंबई इंडियन्स संघाने या सीझनमध्ये चांगली सुरुवात केली नव्हती पण सध्या संघ आता कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. मुंबई इंडियन्सची आतापर्यतचा प्रवास कसा राहिला आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
आयपीएल २०२५ च्या (28 एप्रिल ) ४७ व्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध शतक ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या वयाबद्दल एक दावा करण्यात आला आहे. त्या दाव्यात म्हटले आहे, की त्याचे खरे वय १४…
आयपीएल २०२५ च्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने एक मोठी कामगिरी केली आहे. त्याने ११ सामन्यांमध्ये २५ किंवा त्याहून अधिक धावा करणारा…
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील काल झालेल्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा १०० धावांनी पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माच्या एलबीडब्ल्यू आउट न देण्यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले…
काल झालेल्या आयपीएल २०२५ च्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा १०० धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघासाठी मोठी कामगिरी केली आहे.
आयपीएलमध्ये वयाच्या १४व्या वर्षी विक्रमी शतक साकारल्यानंतर वैभव सूर्यवंशी नावाची चर्चा होत आहे. तुमच्या खेळाबाबत सातत्याने मत व्यक्त केले जाणार, ही परिस्थिती युवा खेळाडूसाठी अनुकूल नसल्याचे राहुल द्रविडने म्हटले आहे.
आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिले फलंदाजीचे आव्हान स्वीकारत २ विकेट्स गमावून २१७ धावा केल्या होत्या. प्रतित्युत्तरात राजस्थानचा संघ फक्त 117 धावा करू शकला.
आजच्या सामन्यात रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. यासह मुंबईच्या संघाने २ विकेट्स गमावून २१७ धावा केल्या आहेत. आता राजस्थानच्या संघ विजयासाठी २१८ धावा हव्या…
राजस्थान रॉयल्सचे सर्व खेळाडू गुलाबी जर्सी घालून मैदानात उतरले. राजस्थान रॉयल्सच्या संघाने आज गुलाबी जर्सी का घातली होती यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
आजच्या सामन्यात रियान परागने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामान्यांच्या पराभवानंतर संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल.