या प्रकरणी ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायायलयाच्या आदेशानंतर ट्रस्टने मशिदीतील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आश्वासन दिले होते. त्याअंतर्गत आज ट्रस्टने मशिदीवरील अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात केली आहे.
सुन्नी पंथाच्या मुस्लिम समाजासाठी अतिरिक्त दफनभूमी देण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या याचिकेची सुटीकालीन न्यायालयाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.…
भाजपच्या वतीने नवरात्रीची जय्यत तयारी सुरू असून, विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे यंदा भाजपाकडून नागरिकांची मने जिंकण्यासाठी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव दणक्यात साजरा केला जाणार आहे.
पावसामुळे तयार होणारे खड्डे बुजवले तरी पाऊस आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेउन खड्डे बुजवण्यासाठी नवीन अभियांत्रिकी पद्धतींची चाचपणी करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प). पी. वेलरासू यांनी दिले आहेत.
बोरिवलीतील कोरा केंद्र येथील प्रस्तावित उड्डाणपुलाचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. निर्माणाधीन असलेल्या या पुलाच्या किंमतीत ५० टक्क्याने वाढ झाल्याने बृहन्मुंबई महानगर पालिकेविरोधात जनहित याचिका करण्यात आली असून न्यायालयाने पालिकेला…
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पावसाळापूर्व विषयांच्या अनुषंगाने एक विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली…
मुंबई महानगरपालिकेतर्फे बोरिवली (पश्चिम) परिसरातील लिंक रोडच्या पूर्वेकडील बाजूस १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवार, ५ मे रोजी रात्री ११.५५ वाजेपासून ६ मे रात्री…
मुंबई महापालिकेने 'सर्वांना पाणी' देण्याच्या धोरणाची १ मे पासून अंमलबजावणी होणार होती. त्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते पालिका प्रशासनातर्फे एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र या धोरणाच्या…
मुंबईत विविध प्राधिकरणे यांच्यातील समन्वयाचा अभाव पाहता मुंबईच्या सुरक्षिततेसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे, एकच प्राधिकरण असणे आणि पुढील ५० वर्षांसाठी ठोस व दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे, असे ठाम मत राज्याचे…
सत्ताधा-यांच्या भ्रष्टाचाराला साजेल अशी पूरक कार्यपद्धती अवलंबू नये. प्रस्तावांमध्ये अवैधता आढळत असेल तर आपण संबंधित प्रस्ताव नामंजूर करावेत अशी मागणी भाजपाने पालिका आयुक्त - प्रशासक इकबाल सिंग चहल यांच्याकडे केली…
मीठी नदीच्या परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प रखडला आहे. पालिकेच्या नियोजनानुसार आतापर्यंत प्रकल्पाचे टप्पा २ चे काम ३० टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र १५ टक्केच काम…
विहार जलशुद्धीकरण केंद्रातील १२०० मिली मीटर फिल्टर बायपास जलवाहिनी ही १२०० मिली मीटर जलशुद्धीकरण पाण्याची वाहिनी यांना जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सदर काम मंगळवारी ५ एप्रिल रोजी दुपारी…
मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की 15 व 16 मे 2021 रोजी लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येत आहे. लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकरच कळवण्यात येईल, असे ट्वीट मुंबई महापालिकेने केले…