श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहीदी समागम सोहळ्यानिमित्त नांदेडमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जागोजागी लंगर देखील ठेवण्यात आला होता.
२१ जानेवारी अखेरपर्यंत जिल्हा परिषद गटांसाठी ५७ तर पंचायत समिती गणांसाठी ९८ अशी एकूण १५५ उमेदवारी नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली असून, स्पर्धा अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत
NMC Election 2026 : नांदेडमध्ये चारही उमेदवारांविरोधात प्रभागातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. नागरिकांच्या मते, भाजपाचे चारही उमेदवार हे वार्डात फिरून काम करणारे नसून घरात बसून कारभार करणारे…
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, नांदेड महानगरच्या वतीने कुसुम सभागृहात कार्यकर्त्यांची संवाद बैठक उत्साहात पार पडली. यामध्ये जोरदार आश्वासने देण्यात आली.
जिल्हा नियोजन समिती निधी अर्थात डीसीपी हा बंद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांचा हिरमोड झाला आहे.
नांदेड वाघाळा महापालिकेच्या प्रभाग नऊमध्ये भाजपाचे पक्षश्रेष्ठीच भीतीच्या सावटाखाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या प्रभागात भाजपाला सर्वात मोठा फटका पॅनलची योग्य रचना न झाल्यामुळे बसल्याचे बोलले जात…
अनेक नगरसेवक तब्बल आठ वर्षानंतर प्रभागातील महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने अवतरले आहेत. इतक्या दिवस कोणत्या विषयाची साधना ते करत होते हे त्यांनाच ठाऊक असा टोला लगावला जातो आहे.
नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र नागरी समस्या आणि सुविधांबाबत कोणीही बोलत नाही.
मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'विकसित नांदेडचा संकल्पनामा' च्या प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांच्या राजकीय दूरदृष्टीचे कौतुक केले.
नांदेडमध्ये काँग्रेसने मतांचे विभाजन टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. यामध्ये ६१ जागा लढवत २० जागा वंचित आघाडीला देण्याचा निर्णय घेतला आहे.
नगर परिषदेच्या निकालानंतर से राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी मनपा निवडणुकीमध्ये यश मिळवू असा विश्वास व्यक्त केला.
भाजपात प्रवेशानंतरची खासदार अशोक चव्हाण यांची पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होती. निकाल पाहता मतदारांनी त्यांना मिश्र कौल दिल्याचे स्पष्ट होते.
नांदेडमध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीने बाजी मारली. कंधार लोहा नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खांद्यावर घेतली होती,
राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्तेमध्ये असलेला भाजप पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी सर्व इच्छुक जोरदार तयारीला लागत आहेत. मात्र भाजपची सध्याची राजनीती काहीतरी वेगळी आहे.