एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या जीवनप्रवासावर एक नवा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात काही आतापर्यंत कुठेच न उलगडणारे क्षण चित्रित करण्यात आले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. यावर आता सुनावणी सुरु झाली आहे. नारायण राणे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.
तालुक्यात राणे विरुद्ध उपरकर अशी खडाजंगी सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राणे कुटुंबाला टोला लगावला आहे.
गणेशोत्सवाआधी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू होणार – नारायण राणे मुंबई-गोवा महामार्गाचे खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश असलम शेख, संजय राऊत व ठाकरे गटावर राणेंचे घणाघाती प्रतिउत्तर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सातत्याने प्रश्न उपस्थित केले, मात्र…
"उद्धव ठाकरे काही झालं तरी राज ठाकरेंना पक्षात स्थान देणार नाहीत. कारण राज ठाकरे पक्षात आले, तर उद्धव ठाकरे यांचं राजकारणच संपुष्टात येईल, असा दावा नारायण राणे यांनी विधानभवनात माध्यमांशी…
राज्याचे राजकारण सध्या ठाकरे बंधूच्या भोवती फिरत आहे. मराठी अस्मिता आणि हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. महायुती सरकारने याबाबत आदेश रद्द केले असले तरी देखील दोन्ही नेत्यांची…
भरत गोगावलेंना आपण चहाचे आमंत्रण दिले आहे, त्यानिमित्ताने त्यांच्या ज्ञानात थोडी भर पडेल, असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे. तर भाजप नेते आणि मंत्र्यांकडून गोगावलेंच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली…
मी माननीय बाळासाहेबांमुळे मोठा झालो. तेच माझे गुरु आणि सर्वस्व आहेत. ओरिजनल शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. तुम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे, त्यांची शिवसेना राहिलेली नाही. त्यांचे दुकान बंद झाले…
या बॅनरमुळे राणे पिता-पुत्रांविरोधात ठाकरे गटाने थेट आक्रमक भूमिका घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे किंवा नितेश राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले…
सिंधुदुर्गमध्ये आज खासदार नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या उपस्थितीत विकास आढावा बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी जिल्ह्याच्या विकासावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
सिंधुदुर्ग येथे माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळेस मंत्री नितेश राणे बोलत होते.
महाराष्ट्रामध्ये मोठी संत परंपरा आहे. वारकरी सांप्रदायाने आजही आपल्या भक्ती मार्गाने परमार्थ साधण्याचे ध्येय सुरु ठेवले आहे. यामध्ये संत गोरा कुंभार यांनी देखील अनेकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत काही मोठे दावेही केले. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दोनदा फोन केले…
महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचा मुद्द्यावरुन राजकारण सुरु असताना मुस्लीम समाजाबाबत देखील वक्तव्य केली जात आहेत. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.