खासगी रुग्णालयांचा पैसे उकळण्याचा कारभार नवा नाही. रुग्णांना योग्य उपाय मिळत नसून केवळ लुबाडणूक होत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे पाऊल उचलत रुग्णालयांबाहेर फलक झळकावले आहेत, जाणून घ्या
सध्या सगळीकडेच प्रदूषण वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे. अनेक कारणांमुळे प्रदूषण वाढतेय मात्र यावर प्रतिबंध करण्यासाठी नवी मुंबई आयुक्तांनी प्रतिबंधात्मक उपाय राबविण्याचा विडा उचलला आहे.
कंडोमिनियमअंतर्गत मलनि:सारण होणार असून जलवाहिन्या लवकरच दुरुस्त करण्यात येणार आहे, शासनाच्या अध्यादेशात दुरुस्ती करण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीला हे यश मिळाले आहे
ओव्हरलोड टेम्पो नवी मुंबईत सध्या अधिक प्रमाणात दिसून येतात आणि असे असूनही वाहतूक पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत असा आरोप नागरिकांनी लावला आहे. जाणून घ्या सत्य
खारघरच्या कोस्टल रोड मार्गिकेसाठी विलंब होणार असल्याचे सध्या चित्र आहे. वन विभागाकडून परवानगी वेळीच मिळत नसल्याने हा प्रकल्प २०२६ मध्ये सुरू होईल असे सध्या दिसून येत आहे.
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टऑपरेटर बेलापुर येथील अपोलो हॉस्पिटल्स यांनी विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी व प्रवाशांसाठी दिवस-रात्र आरोग्यसेवा देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सध्या इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे आणि आता नवी मुंबईतदेखील EV उभारण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती घेऊया
मालमत्तेच्या प्रकारानुसार झालेले कर संकलन ज्यात निवासी मालमता ३५ टक्के, अनिवासी / व्यावसायिक मालमत्ता २३.८४ टक्के, औद्योगिक मालमता: ३२.४५ टक्के आहे. वाचा अधिक माहिती
वाशी सेक्टर 14 येथील एमजी कॉम्प्लेक्स मधील, रहेजा इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आग लागली. रात्री साडेबारा वाजता लागलेल्या या आगीत 80 वर्षीय वृद्ध महिला, सहा वर्षे चिमुरडी व तिच्या आई-वडिलांचा यात…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महाराष्ट्राचा आर्थिक विकास, पायाभूत सुविधा आणि रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे. हे विमानतळ राज्याच्या भविष्यासाठी कसे गेम चेंजर ठरेल, वाचा सविस्तर.
रोहित पवारांनी ही जमीन सिडकोने नियमबाह्य पद्धतीने बिवलकर कुटुंबियांना दिल्याचे सांगत आरोप केले होते. देश सोडण्यापूर्वी बिवलकरांना अटक करा अशी मागणी पवारांनी केली. यावर बिवलकर यांनी रोहित पवारांना आव्हान दिले…
नवी मुंबईतील पोलिसीय व्यवस्था अधिक सक्षम करणे महत्वाचे आहे. म्हणूनच नवी मुंबईत तीन परिमंडळ स्थापन करण्यात आले असून, परिमंडळ दोनच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पार पडले.
उलवे कोस्टल रोड २०२६ पर्यंत सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशमध्ये (एमएमआर) शहरी वाहतुकीत क्रांती घडवून आणणार असल्याचं सांगितलं जात आहे.
घणसोली 'एफ' विभागात अतिक्रमण लिपिक मिळत नसल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे, कारण तेथील कार्यरत अधिकाऱ्यांनी अद्याप पदभार सोडलेला नाही. आर्थिक गैरव्यवहाराचा संशय असल्याचे बोलले जातं आहे.
नवी मुंबईत एक काळ्या जादूचा विचित्र प्रक्रर समोर आला आहे. या व्यक्तीने अंधश्रदेच्यापोटी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. काळ्या जादूसाठी एका तरुनाने आपली पत्नी आणि सासूसोबत जे केलं ते ऐकून पोलिसही…