एपीएमसी प्रशासनाने दाणा व मार्केटमधील तब्बल १२०० ते १५०० व्यापाऱ्यांना थकीत १ टक्का सेवा शुल्काबाबत वसुली करण्याच्या नोटीस पाठवल्या आहेत. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही अशा प्रकारे वसुलीच्या…
नवी मुंबईतील सीवूड्स सेक्टर-१५ मध्ये एका अज्ञात तरुणाची डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. डीमार्टजवळ अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली असून एनआरआय पोलीस तपास करत आहेत.
आमदार मंदा म्हात्रे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लक्षवेधीमार्फत प्रकल्पग्रस्तांसाठी आणि सिडकोची घरं फ्री होल्ड करण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे ३० वर्षे जुन्या 'अथर्व सोसायटी'च्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळला. २ वर्षांपूर्वीच पालिकेने नोटीस दिली होती. सुदैवाने जीवितहानी टळली असून रहिवाशांचे स्थलांतर केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रूग्णालयात रिचा मिश्रा आणि सोनम डोंगरे या दोन गर्भवती महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. त्यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर दुसरीची प्रकृती स्थिर…
एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनता मार्केट परिसरात कथित वेश्याव्यवसायाविरोधात धडक कारवाई करण्यात आली. यासोबतच अनधिकृत स्टॉल्स आणि अतिक्रमणांवरही संयुक्त मोहीम राबविण्यात आली.
वीज कपातीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि घरात वैद्यकीय उपकरणांवर अवलंबून असलेल्या रुग्णांना बसत आहे. तसेच स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या समस्येमुळे अडचणी निर्माण होत…
निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी परिस्थिती वेगळीच दिसून येत आहे. यावेळी प्रचाराचे गणितच वेगळे झाले आहे. नेते स्वार्थी झाल्याचेही दिसून येत आहे. संस्थानिकांबाबत आता काय निर्णय घेणार?
काँग्रेस पक्षात असताना मला पक्ष श्रेष्ठींचा हवा तसा पाठिंबा मिळत नव्हता. त्यामुळेच पक्षाची जबाबदारी पार पाडणे कठीण जात होते. जनतेच्या प्रश्नांकरिता मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला अशी प्रतिक्रिया पूनम…
गेल्या अनेक वर्षांपासून वाशी डेपोचे काम रखडले होते. ते काम तर पूर्ण झाले आहे. मात्र अन्य ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय तशीच कायम आहे. डेपो खुला होऊनही प्रवाशांना बाहेरगावी जाता येत…
नवी मुंबईत अनेक विकासकामं होत आहेत. मात्र त्यापैकी काही कामांमध्ये उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्याने आता १८ विकासकांना पालिकेने दणका दिलाय. कारवाई करत वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस पावलं उचलली
Nerul–Mumbai Ferry: नेरुळ-मुंबई फेरी सेवा १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ९० मिनिटांचा रस्ता प्रवास आता फक्त ३० मिनिटे लागतील. सुरुवातीला, २० आसनी बोटींवर दररोज चार फेऱ्या होतील.
नवी मुंबई आता वेगाने विकसित होत आहे. सिडकोतर्फे आता देशातील पहिला इनडोअर लाईव्ह एंटरटेनमेंट अरेना उभारण्यासाठी कामाला सुरूवात झाली आहे. सिडको विविध कामाने नवी मुंबई अधिक विकसित करतेय
खासगी रुग्णालयांचा पैसे उकळण्याचा कारभार नवा नाही. रुग्णांना योग्य उपाय मिळत नसून केवळ लुबाडणूक होत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे पाऊल उचलत रुग्णालयांबाहेर फलक झळकावले आहेत, जाणून घ्या
सध्या सगळीकडेच प्रदूषण वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे. अनेक कारणांमुळे प्रदूषण वाढतेय मात्र यावर प्रतिबंध करण्यासाठी नवी मुंबई आयुक्तांनी प्रतिबंधात्मक उपाय राबविण्याचा विडा उचलला आहे.
कंडोमिनियमअंतर्गत मलनि:सारण होणार असून जलवाहिन्या लवकरच दुरुस्त करण्यात येणार आहे, शासनाच्या अध्यादेशात दुरुस्ती करण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीला हे यश मिळाले आहे