महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर 3' चर्चेत आले आहे. ठाकरे गटातील तब्बल 10 आमदारांचे मतपरिवर्तन झाल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे शिवसेनेत पुन्हा मोठी फूट पडणार का, अशी चर्चा…
राम मंदिराच्या दानपेट्या लुटणाऱ्या पक्षात किंवा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी बेईमानी करणाऱ्या शिंदे गटात कोण जाणार? हे सर्व रामद्रोही आणि हिंदूद्रोही एकत्र आहेत. जे या गटात जाण्याचा विचार…
Kailas Patil News: आमदार किंवा खासदार विरोधी पक्षाचा असला तरी त्या मतदारसंघातील जनता सर्व पक्षांची असते. मात्र लोकप्रतिनिधी वेगळ्या पक्षाचा आहे म्हणून संपूर्ण मतदारसंघाला विकासकामांपासून दूर ठेवणे ही लोकशाहीसाठी घातक…
'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेवर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. "एक दिवस देवेंद्र फडणवीसांनाही फोडतील" असा टोला लगावत खासदार फोडण्यासाठी पैशांचा वापर झाल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला.
महाविकास आघाडीतील इच्छुक आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून शिवसेनेत प्रवेश करायचा असेल, तर त्यांचे स्वागतच केले जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. 'ऑपरेशन टायगर' राबवले जात असल्याच्या…
‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांना शिंदे यांच्या शिवसेनेत आणण्यासाठी फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाशी समन्वय साधत एका…
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 'ऑपरेशन टायगर'चे पडद्यामागील रणनीतीकार म्हणून उबाठा गटातील नाराज खासदारांना शिवसेनेकडे वळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा केला जात आहे. विधान परिषदेत बेरजेचे राजकारण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर…
उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी 'ऑपरेशन टायगर फत्ते' झाल्याचा दावा केला. २०२९ मध्ये हे सर्व खासदार धनुष्यबाण चिन्हावर पुन्हा निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालवलेले ऑपरेशन टायगर (Operation Tiger) यशस्वी झाले असून ठाकरे गटातील बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशापूर्वी मोठी चर्चा रंगली आहे. ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांना केंद्रीय…
ठाकरे गटातील सहा खासदार आज अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऑपरेशन टायगर (Operation Tiger) यशस्वी झाल्याची चर्चा सुरू असताना संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार…
धाराशिव-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीवर आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेवरून विधान परिषदेतील निकाल फिरला आहे का असा प्रश्न उभा राहत आहे.
ओमराजे निंबाळकर आणि नागेश पाटील आष्टीकर यांनी स्वतंत्रपणे भूमिका जाहीर केल्याने ठाकरे गटातील बंडखोर खासदारांच्या सदस्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑपरेशन टायगरला यामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापनदिन मेळाव्यानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. राऊतांना भाषणाची संधी न मिळाल्याने पक्षातील त्यांची घटती किंमत दिसून येत असल्याचा दावा त्यांनी…
Raj Thackeray on Operation Tiger: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी 2029 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे राजकीय वक्तव्य केले आहे. अमित शाह स्वतः पंतप्रधान होण्याची तयारी करत असल्याचा दावा करत त्यांनी…
शिवसेनेच्या वर्धापनदिन मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांवर निशाणा साधत शिवसैनिकांना त्यांना जाब विचारण्याचे आवाहन केले. ऑपरेशन टायगरनंतर ठाकरे यांचे हे पहिले मोठे भाषण ठरले.
Uddhav Thackeray News: 'ऑपरेशन टायगर'मुळे शिवसेना ठाकरे गटात मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू असतानाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वर्धापन दिनानिमित्त इन्स्टाग्रामवर एक सूचक आणि काव्यमय पोस्ट शेअर केली आहे.…
चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर खासदारांवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी मराठवाड्यात शिवसेना मजबूत केली. येथून तीन-तीन खासदार निवडून आले. त्यांना निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रचार केला.
शिवसेना (UBT) गटातील सहा खासदारांच्या कथित फुटीनंतर रोहित पवार आणि वर्षा गायकवाड यांनी सरकारवर हल्लाबोल केला. गद्दारांना Y+ सुरक्षा आणि लोकशाहीवरील धोका या मुद्द्यांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.
ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे गटातील सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मतदारांनी नाकारलेल्या विचारांच्या बाजूने जाणे हा मतदारांचा विश्वासघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ऑपरेशन टायगरनंतर बंडखोर ठरलेल्या सहा खासदारांना Y+ सुरक्षा देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. संजय राऊत यांच्या ‘ऑपरेशन तुडवा’ इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.