Romantic Destinations : व्हॅलेंटाईन डे खास बनवायचाय? मग महाराष्ट्रातील काही रोमँटिक डेस्टिनेशन तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहेत. इथे निसर्ग, शांतता आणि रोमँटिक वातावरणाचा अनुभव घेता येतो.
स्वालबार्ड हे नॉर्वेजवळील जगातील सर्वात वेगळे ठिकाण आहे, जिथे मरण्यावर बंदी आहे. इथे व्हिसाशिवाय राहता येते आणि वर्षातील अनेक महिने सूर्य उगवतच नाही. अनोखे नियम आणि कठीण हवामानामुळे हे गाव…
हिवाळ्यात भारतातील अनेक भागांमध्ये तापमान शून्याखाली जाते. मनाली, कुलगाम, गंगटोक, दार्जिलिंग, बांदीपुरा आणि श्रीनगर ही ठिकाणे कडाक्याच्या थंडीमुळे प्रसिद्ध आहेत.
उत्तराखंडमधील चकराता हे निसर्गरम्य आणि शांत हिल स्टेशन असले तरी येथे एक असा नियम आहे, जो अनेकांना माहीत नसतो. या ठिकाणी परदेशी नागरिकांना थेट प्रवेश दिला जात नाही. चकराता का…
Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील हे सुंदर हिल स्टेशन “भारताचं इटली” म्हणून ओळखलं जातं. रंगीबेरंगी इमारती, तलाव, हिरवीगार डोंगररांग आणि युरोपियन शैलीमुळे इथे गेल्यावर परदेशात असल्यासारखं वाटतं.
महाराष्ट्रातील नव्याने विकसित होणारी पर्यटनस्थळे निसर्ग, साहसी, धार्मिक आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देत आहेत. आधुनिक सुविधा आणि सुंदर परिसरामुळे राज्य पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे.
रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातली असून चित्रपटाच्या लोकेशनविषयी जाणून घेण्यास अनेकांना उत्सुकता आहे. प्रवासासाठी उत्तम ही ठिकाणं कुठे आहे ते जाणून घ्या.
मुंबईजवळची काही हिडन वीकेंड ठिकाणं अजूनही पर्यटकांच्या नजरेआड आहेत. हिरवाई, शांत दऱ्या, धबधबे आणि ट्रेकिंग पायवाटा यामुळे ही ठिकाणं शहराच्या गोंगाटापासून दूर परफेक्ट अनुभव देतात.
Most Instagrammable Places in India : भारतातील ही ठिकाणे त्यांच्या अद्भुत निसर्गसौंदर्य, आकर्षक वास्तुकला आणि सांस्कृतिक वैभवामुळे प्रवाशांना भुरळ घालतात. मागील काही काळापासून इंस्टाग्रामवर ही ठिकाणे फार ट्रेंड करत आहेत.
आध्यात्मिक शांतता आणि आत्मिक आनंद अनुभवण्यासाठी भारतातील केदारनाथ, वृंदावन, ऋषिकेश, सोमनाथ आणि वाराणसी ही ठिकाणे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत.
Winter Trip: थंडीत कमी खर्चात सुट्टी घालवायची असेल तर महाराष्ट्रातील काही लोकप्रिय स्पॉट तुमच्यासाठी उत्तम आहेत.इथे निसर्ग आणि शांतीचा अद्भुत अनुभव घेता येतो.
Budget Friendly Trip : लो बजेट आहे, पण फिरण्याची आवड आहे अशात भारतातील ही ठिकाणे तुमच्यासाठी एकदम परफेक्ट ठरतील. इथे कमी खर्चात तुम्ही ट्रिपचा आनंद लुटू शकता.
भारताची संस्कृती, इतिहास आणि वास्तुकला जगभर प्रसिद्ध आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हवामान सुखद असल्याने धोलावीरा, हम्पी, खजुराहो, महाबलीपुरमसारखी युनेस्को स्थळे पाहण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे.
Kantara Chapter 1 Shooting Place : कांतारा चैप्टर 1 चे चित्रीकरण कर्नाटकातील एका परिसरात झाले आहे. येथील जंगल, नदी आणि भव्य सेट अनेक पर्यटकांना आकर्षित करते.
दिवाळीनंतर सुरू होणारा छठ पूजा सण सूर्यदेव, निसर्ग आणि परंपरेचा सुंदर संगम आहे. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड व दिल्लीतील घाटांवर भक्ती, दीप आणि गीतांनी सजलेला हा दिव्य उत्सव पाहण्यासारखा असतो.
सहस्त्रधारा हे एक रमणीय पर्यटनस्थळ आहे. निसर्गसौंदर्य, औषधीय झरे, पौराणिक महत्त्व आणि धार्मिक श्रद्धा यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षण मानले जाते. इथल्या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत जे अनेक रोग दूर…
भारतामध्ये असे काही बीच आहेत जे रात्री स्वतःच्या प्रकाशाने उजळून दिसतात. कर्नाटक, अंडमान, लक्षद्वीप आणि गोव्यातील हे बायोल्युमिनेसंट बीचेस तुमच्यासाठी अविस्मरणीय अनुभव ठरतील.
गणेशोत्सवातील ढोल-ताशांचा गजर, पंडालांची शोभा आणि भक्तिभावाने भरलेले वातावरण मन मोहून टाकते. भारतात काही प्रमुख ठिकाणी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
Rishikesh Trip Planning : तुम्हीही यंदाच्या सुट्टीत कमी बजेटमध्ये जर एक मोकळा छान वेळ आपल्या कुटुंबासह घालवण्याचा विचार करत असाल तर ऋषिकेश तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
मसुरीमध्ये वसलेले हे सुंदर ठिकाण निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. माहितीनुसार, इंग्रजांनी या ठिकाणाचा शोध लावला आणि नंतर हे ठिकाण ब्रिटिशांच्या आवडीचे ठिकाण बनले. दरवर्षी इथे पर्यटकांची खच्चून गर्दी पाहायला…