पुणे वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना लोहगाव भागात घडली आहे. राजेंद्र विलास गायकवाड असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
पुणे पोलिस दलात लोकसंख्येनुसार २१ हजार पोलिस आवश्यक असताना सद्य स्थितीत १० हजारपर्यंत पोलिस बळ पोहचले आहे. राज्यासह देशातील महत्त्वाच्या शहरांतील पोलिस दलाचे मनुष्यबळ पाहिल्यानंतर हे भयावह वास्तव स्पष्टपणे जाणवते.
पुणे शहराच्या सुरक्षिततेसाठी तसेच पुणेकरांच्या अडचणींना तत्काळ मदत मिळण्यासाठी पुण्यात आणखी नवीन ५ पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. नव्या पाच पोलिस ठाण्यांची रूपरेषा निश्चित झाली आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाची तब्बल ४३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
वयाने अल्पवयीन असणाऱ्या सराईताने टोळीचे नामकरणच “बारक्या”करून गुन्हेगारी सुरू केली. घरफोड्या अन् वाहन चोरीत तरबेज असणाऱ्या या बारक्या टोळीला गुन्हे शाखेने जेरबंद केले.
विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर १८ सप्टेंबर रोजी मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यात येणार आहेत, असे आदेश देण्यात आले आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात मद्यविक्री बंद असणार…
ही दिवसांपूर्वी लोणीकंद पोलिसांच्या हद्दीत देखील तोडफोडची घटना घडली. सातत्याने या घटना शहरात घडत असल्याने सर्व सामान्य पुणेकर दहशतीच्या छायेत आहेत. त्यात वाहनांचे नुकसानाचा भुर्दंड देखील सोसावा लागत आहे.
अक्षय फाटक, पुणे : राज्यातील दोन प्रमुख शहर म्हणून मुंबई व पुण्याकडे पाहिले जाते. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई आणि देशातले शिक्षणाचं माहेरघर पुण्याला समजलं जातं. मायानगरी असलेल्या मुंबईत सर्व काही…
पुण्यातील बहुचर्चित व गुन्हेगारीचे (Pune Crime) माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्तवाडी पोलीस ठाण्याचे (Dattawadi Police Station) अखेर नामकरण झाले आहे. आता यापुढे पर्वती पोलीस ठाणे (Parvati Police Station) असे नाव…
गणेशत्सवासाठी पुणे शहराच नेहमी नाव सर्वात पुढे असत, तिथले गणपती, देखवे या सगळ्या गोष्टीसाठी पुणे शहराच नाव नेहमी पुढे असत, तसेच अंनत चतुर्थी दिवशी पुणे शहरातील गणरायची मिरवणू हे…
कंपनीत कामावरुन एका कामगाराचा वरिष्ठासोबत वाद झाला होता. त्या रागातून कामगाराने त्याच्या साथीदारांसोबत मिळून एचआरला रस्त्यात अडवत दहशत निर्माण केली. तसेच एचआरच्या कारवर दगड मारुन नुकसान केले होते.