भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना हा नरेंद्र मोदी मैदानावर…
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या भारतीय संघातून अनेक नावे गहाळ आहेत जी संघात स्थान मिळवण्यास पात्र होती…
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात उपकर्णधार रवींद्र जडेजा असेल. २ ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान झालेल्या हस्तांदोलन वादावर भारतीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने आपले मौन सोडले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी पार पडली. दरम्यान मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारताच्या कर्णधार शुभमन गिलच्या टीशर्टचा लिलाव करण्यात आला असून त्याला सर्वाधिक ५. १४ रुपयांची बोली लागली.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत रवींद्र जडेजाने आपल्या बॅटने धुमाकूळ घातला. लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने अर्धशतकही झळकावले. तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीतील जडेजाचे…
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळवला गेला. भारताने हा सामना ड्रॉ…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी सामना ड्रॉ झाला. या सामन्यात रवींद्र जाडेजाने खास कामगिरी केली. त्याने एकाच देशात किमान १००० धावा आणि ३० विकेट घेणारा क्रिकेट इतिहासातील केवळ तिसरा…
भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळवला गेला. सामना ड्रॉ झाल्यानंतर शतकवीर रवींद्र जडेजाने मँचेस्टर खेळपट्टीचे चुंबन घेऊन आभार मानले आहेत.
भारताच्या संघाने झालेल्या मॅचेस्टर कसोटी सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली. पुढील सामना हा ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. त्याआधी सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेची स्थिती कशी आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सध्या मालिका सुरु आहे, या मालिकेचा चौथा सामना काल संपला आहे. या चौथ्या सामन्याचा घास भारताच्या फलंदाजांनी इंग्लडच्या तोंडून हिसकावला. भारताच्या फलंदाजांनी या सामन्यात धुव्वाधार फलंदाजी…
शेवटच्या तासात, जेव्हा धावसंख्या ४ बाद ३८६ होती आणि भारताने ७५ धावांची आघाडी घेतली होती, तेव्हा स्टोक्स पंचांकडे गेला. तो सामना अनिर्णित राहण्याचा प्रस्ताव घेऊन जडेजा आणि सुंदरकडे गेला, हा…
पहिल्या तीन दिवसांमध्ये भारताच्या संघाने एकही सेशन जिंकला नव्हता. भारताचा संघर्ष शून्य धावा असताना दोन विकेट गमावून टीम इंडियावर अडचणींचा डोंगर उभा राहिला. शुभमन आणि राहुल यांनी दमदार फलंदाजी केली.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. या सामन्यात अंशुल कंबोजकडून मोठी चूक झाली त्यावर जडेजाने राग व्यक्त केला आहे.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताकडून टेस्ट इतिहासाच्या ९३ वर्षांमध्ये प्रथमच पाच डावखुऱ्या फलंदाजांना मैदानात उतरवण्यात आले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सध्या सुरू असलेल्या तेंडुलकर-अँडरसन कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पडला आहे. दोन्ही संघांच्या फलंदाजांनी भरपूर धावा केल्या आहेत. भारताच्या खेळाडूंनी पहिल्या सामन्यामध्ये ४ शतक झळकावले होते. तथापि,…
भारत आणि इंग्लंड यांच्या पाच सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे होणार असून या सामन्यात रवींद्र जडेजाला इतिहास रचण्याची मोठी संधी आहे.
तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने भारताचा २२ धावांनी पराभव केला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. रवींद्र जडेजाच्या १८१ चेंडूत ६१ धावांच्या तुफानी खेळीने भारताला लॉर्ड्सवर विजयाच्या अगदी जवळ पोहोचवले.
लाॅर्ड्स कसोटीमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला पण त्याने प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात स्थान निर्माण केले आहे त्याचबरोबर तो जगातील पहिल्या क्रमांकाचा का अष्टपैलु आहे हे देखील साध्य केले.