Kolhapuri chappal By Prada : प्राडा या आंतरराष्ट्रीय ब्रॅन्डने कोल्हापूरी चप्पलची डिझाईन घेतली. मात्र याचे कोणतेही मानधन किंवा श्रेय न दिल्याने संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा ही सर्वांसाठी एक स्वर्गानुभूती आहे. 18 पगड जातीच्या मराठी लोकांच्या रक्ताने निर्माण झालेलं स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज हे मंचकावर विराजमान…
'यंत्रराज' हे प्राचीन काळातील एक महत्त्वाचे खगोलशास्त्रीय उपकरण आहे, ज्याचा उपयोग ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास, दिशांचा वेध घेणे आणि वेळ मोजणे यासाठी केला जात असे.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांचा स्वराज्य पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याबाबत त्यांनी स्पष्ट मत मांडले आहे.
राज्यामध्ये कबरी आणि स्मारकावरुन वाद उफाळले आहेत. औरंगजेबाची कबर यानंतर आता वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिण्यात आले आहे.
कल्पना चावला यांनी १६ जानेवारी २००३ रोजी स्पेस शटल कोलंबियामधून दुसऱ्यांदा अंतराळात उड्डाण केले. तथापि, १ फेब्रुवारी रोजी पृथ्वीवर परतताना त्यांचे अंतराळयान कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने पोलीसांना शरण येत सरेंडर केले आहे. मात्र यावरुन संभाजीराजे छत्रपती यांनी संशय व्यक्त करुन मागणी केली आहे.
बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. यामुळे विराट मूक मोर्चा काढण्यात आला असून यामध्ये संभाजीराजे छत्रपती हे देखील सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी रोष व्यक्त केला आहे.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. यासाठी सर्वच प्रमुख पक्ष कामाला लागले आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये नवीन पक्ष उदयास आला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी या पक्ष स्थापन केला असून याला…
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडी देखील जोरदार प्रचाराच्या कामाला लागली आहे. मात्र महायुती व महाविकास आघाडीमध्ये दोन पक्षातील दोन गट सामील असल्यामुळे सर्वांचा गोंधळ उडाला…
राज्यात तिसऱ्या आघाडीची घोषणा झाल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या तिसऱ्या आघाडीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटलांना आघाडीत…
आता राज्याला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज झाली आहे. अशातच राज्याच्या राजकारणात अजून एका नव्या प्रयोगाची…
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी आरक्षण दिले नाही तर राज्यातील 288 जागांवर निवडणूका लढवणार असल्याचा आक्रमक पवित्रा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. आता त्यांच्यासोबत स्वराज्य…
विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन सुरू केले होते. पण दोन दिवसांपूर्वी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आणि याठिकाणी दोन गटात तुफान दगडफेक, जाळपोळ झाली. अनेकांची घरेही…
Kolhapur News : कोल्हापुरातून शाहू महाराजांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर संभाजीराजेंची खास पोस्ट केली आहे. एकदाही मुंबई, दिल्ली वारी न करता उमेदवारी मिळाली, असे संभाजीराजेंनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) कोल्हापुरात…
Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation Bill : राज्यभर मराठा आरक्षणावरून चाललेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देऊन मान्यता दिली आहे. मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर झाले…
राज्याच्या राजकारणात मोहिते-पाटील यांची काय चकम आणि धमक आहे, हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कालच्या पोरा-ठोराने ते सांगण्याची गरज नाही. मोहिते-पाटील पिढीजात राजकारणी आहेत. ज्यांची राजकिय कारकिर्द आत्ता कुठे सुरू…
राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांची प्रतिक्रिया समोर आली असून, संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. महापुरुषांबद्दल बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, यासाठी महापुरुषांबद्दल बोलण्यासाठी कायदा करायला हवा, अशी मागणी संभाजीराजेंनी…
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातली इतिहासावर आधारित प्रदर्शित झालेल्या आणि प्रदर्शित होऊ पाहणाऱ्या चित्रपटाविषयी राज्यात तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शो बंद करण्यात आले…
सारथीच्या जडण-घडणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान व पाठबळ असून, त्यासाठी मुख्यमंत्री यांचे आभार मानले पाहिजेत. सारथीच्या योजना तळागाळात पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी केले.