शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अनेक लोक वारंवार दुर्लक्ष करतात. पण असे न करता शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या अॅनाफिलेक्टिक शॉक म्हणजे काय?
अंघोळ करताना नेहमीच साबणाचा वापर करू नये. साबणाचा वापर केल्यामुळे त्वचेमधील तेल नष्ट होऊन जाते आणि त्वचा अतिशय निस्तेज होते. जाणून घेऊया आठवड्यातून किती वेळा साबणाचा वापर करावा.
विटिलिगो अर्थात मराठीत ज्याला कोड असा आजार म्हटलं जातं. आजही अनेकांना हा संसर्गजन्य आजार असल्याचे वाटते. मात्र याबाबत असणारे गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. जाणून घ्या त्वचासंबंधित आजाराबाबत अधिक माहिती
त्वचेसंबंधित कोणतीही समस्या उद्भवू लागल्यानंतर केमिकलयुक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी जोजोबा तेलाचा वापर करावा. या तेलाच्या वापरामुळे त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसेल.
मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी चंदनाच्या पावडरचा वापर केला जात आहे. चंदन पावडर चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, मुरूम आणि काळे डाग घालवण्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवू…
उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे त्वचा अधिक खराब होऊन जाते. याशिवाय चेहऱ्यावर रॅश येणे, त्वचेवर पुरळ येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केमिकल फ्री साबणाचा वापर करावा.
महायुती सकारमधील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. सध्या त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
त्वचेच्या कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. त्वचेचाकर्करोग झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीच लक्षणे दिसून येत नाही. हळूहळू ही लक्षणे तीव्र होऊन शरीराच्या इतर भागांवर पसरतात. जाणून घ्या त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे.
शरीराच्या अवयवांवर खाज आल्यानंतर अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र असे केल्यामुळे शरीरातील आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या अवयवांवर खाज आल्यानंतर शरीरात कोणते आजार होऊ शकतात, याबद्दल…
शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉल साचून राहिल्यामुळे रक्तवाहिन्या बंद होण्यास सुरुवात होते. शरीरातील रक्तवाहिन्यांचे काय बिघू लागल्यानंतर हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. ज्यामुळे शरीराचे कार्य…
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठे येमाई, सविंदणे परिसरात मागील एक महिन्यात सुमारे ५० जनावरे लंपी आजाराने ग्रस्त झाली आहेत. याच आजाराने महिनाभरात तीन जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती कवठे येमाई पशुवैद्यकीय…