Skin Infections In monsoon: पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता आणि पावसात भिजल्यामुळे त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग, रॅशेस, खाज आणि जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा त्रासांपासून बचावासाठी कोणते उपाय करावेत, जाणून घ्या.
पावसाळ्यातील पाण्याचा थेट वापर करण्याऐवजी पाण्यात तुरटी किंवा फिटकरी फिरवावी. यामुळे पाणी स्वच्छ होते आणि शरीराला कोणतेही हानी पोहचत नाही. चला तर जाणून घेऊया तुरटी आणि फिटकरीचा वापर करण्याची सोपी…
लहान मुलांना भेंडीची भाजी खायला खूप जास्त आवडते. कमीत साहित्यात तयार होणारी भेंडीची भाजी किंवा कुरकुरीत भेंडी सगळेच खूप आवडीने खातात. पण बऱ्याचदा भेंडीची भाजी खाल्ल्यानंतर त्यावर कोणतेही पदार्थ खाल्ले…
गरम हवा आणि प्रदूषणातील सूक्ष्म कण फुफ्फुसांमध्ये जळजळ निर्माण करतात, ज्यामुळे दमा, खोकला, छातीत घरघर होणे आणि दम लागणे यासारखी लक्षणं दिसून येतात. याबाबत विशेष मार्गदर्शन त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शरीफा…
गोवर हा आजार प्रामुख्याने लहान मुलांना होतो. दूषित पाणी किंवा अन्नाचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. त्यामुळे शरीरात जर गोवरची लक्षणे दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
शरीरात होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात. हे पिंपल्स काहीवेळा गंभीर आजारांचे कारण ठरतात. त्यामुळे चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येत असतील दुर्लक्ष करू नये.
छत्तीसगढमधील १४ वर्षांच्या राजेश्वरीच्या आयुष्याला दुर्मिळ आजाराने वेगळेच वळण दिले आहे. या आजारामुळे तिची त्वचा हळूहळू दगडासारखी कडक होत असून यामुळे रोजची सोपी कामे करणेही तिला शक्य होत नाही.
थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांच्या परिणामांमुळे फॅंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. यामुळे त्वचा लाल होणे, रॅश उठणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवू लागतात.
मासिक पाळीतील रक्त त्वचेवर लावणे अयोग्य आहे. यामुळे त्वचेसंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया मून मास्किंग म्हणजे काय? यामुळे त्वचेला कोणती हानी पोहचते?
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. यामुळे चेहऱ्यावर रॅश येणे, त्वचा लाल होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत.
जननेंद्रियाच्या नागिणीची लागण झाल्यानंतर त्वचेवर इन्फेक्शन वाढू लागते. यामुळे त्वचेवर पाणीदार फोड येणे, त्वचेमध्ये जळजळ इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
सौंदर्यप्रसाधनांमध्ये आढळणारे पॅराबेन्स, फ्थॅलेट्स आणि बेंझीन यांसारख्या घटकांमुळे त्वचेला हानी पोहचते. महागडे प्रॉडक्ट लावल्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो पण कालांतराने त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते.
त्वचाविकार झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष देऊन उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा गंभीर समस्या उद्भवू शकतात. आज आम्ही तुम्हाला स्किन सोरायसिस म्हणजे काय? त्यावरील उपचार, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अनेक लोक वारंवार दुर्लक्ष करतात. पण असे न करता शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या अॅनाफिलेक्टिक शॉक म्हणजे काय?
अंघोळ करताना नेहमीच साबणाचा वापर करू नये. साबणाचा वापर केल्यामुळे त्वचेमधील तेल नष्ट होऊन जाते आणि त्वचा अतिशय निस्तेज होते. जाणून घेऊया आठवड्यातून किती वेळा साबणाचा वापर करावा.
विटिलिगो अर्थात मराठीत ज्याला कोड असा आजार म्हटलं जातं. आजही अनेकांना हा संसर्गजन्य आजार असल्याचे वाटते. मात्र याबाबत असणारे गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. जाणून घ्या त्वचासंबंधित आजाराबाबत अधिक माहिती
त्वचेसंबंधित कोणतीही समस्या उद्भवू लागल्यानंतर केमिकलयुक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी जोजोबा तेलाचा वापर करावा. या तेलाच्या वापरामुळे त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसेल.
मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी चंदनाच्या पावडरचा वापर केला जात आहे. चंदन पावडर चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, मुरूम आणि काळे डाग घालवण्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवू…
उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे त्वचा अधिक खराब होऊन जाते. याशिवाय चेहऱ्यावर रॅश येणे, त्वचेवर पुरळ येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केमिकल फ्री साबणाचा वापर करावा.
महायुती सकारमधील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. सध्या त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.