सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी ६ केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. भाजप नगरसेविका शालन शिंदे यांनी जेलमधून येत मतदान केले. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यात कुर्डूवाडी (८०), उत्तर सोलापूर (१८८), दक्षिण सोलापूर (८९), पंढरपूर (१००), मंगळवेढा (६२) आणि अकलूज (९७) अशी सहा मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत मविआचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या पाठीशी ६०० मतदारांची अदृश्य शक्ती असल्याचा दावा खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केला आहे.
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. १८ जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीचे सविस्तर विश्लेषण वाचा.
महापालिकेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन आणि महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. इंद्रभुवन येथे मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील विविध शासकीय व शैक्षणिक इमारतींमधील खोल्या व खुल्या जागांना यासाठी मान्यता दिली आहे.
सरपंच साळुंखे यांच्यासह सर्वच सात सदस्यांनी निवडणुकीत केलेला खर्चाचा हिशेब दिला नसल्याची तक्रार माजी सरपंच पुष्पावती आवटे यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे केली होती.
अशातच तीन आठवड्यापूर्वी या पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी वडाळा येथे येऊन काका साठे यांची भेट घेऊन अजितदादांच्या पक्षात येणे कसे योग्य राहील, यावर एक तास चर्चा केली.
अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जात. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.
सोलापूरमध्ये काही ड्रग्ज तस्करींच्या आरोपींनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावरुन त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
राज्य दूध उत्पादक महासंघाप्रमाणेच सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघातही आर्थिक गैरव्यवहार करण्यात आले आहेत, या गैरव्यवहारांची चौकशी झाली संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले
ग्रामपंचायत मतदारसंघात दोन्ही पॅनेलला समान संधी मिळाली. याच मतदारसंघात मनीष देशमुख यांच्या निवडणुकीच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात होणार असल्याने सुभाष देशमुख यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती