सेजल निकम असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान, मृत विद्यार्थिनीचे वडील सैन्यात असून, घरात आई, लहान भाऊ, आजी-अजोबा राहतात. सेजल ही शांत व अभ्यासात हुशार होती.
अंबरनाथ परिसरातील सहा वर्षीय मुलाच्या मृत्यू प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून संबंधित महिला डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मांडलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर सर्वत्र तणाव निर्माण झाला होता.
पूजा आणि तिचे पती अमित सवई हे मूळचे लातूरचे असून, अमित पंचायत समितीमध्ये रोजगार हमी योजनेत अभियंतापदावर कार्यरत आहेत. ते माऊलीनगर येथे पत्नी आणि चार वर्षांच्या मुलासह भाड्याच्या घरात राहत…
डॉ. गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिकरित्या समोर आले आहे. मात्र, आता कुटुंबियांकडून आरोप केले जात आहे. त्यामुळे पोलिसांकडूनही त्यादृष्टीने तपास केला जात आहे. या आरोपांमुळे या प्रकरणाला एक वेगळी…
दौलत हिरे यांनी दोन्ही लहानग्या मुलांचा हात धरून विहिरीत उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि जलतरणपटू ऑक्सिजन पथकाच्या मदतीने तिघांनाही विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
प्रकाश बाविस्करांना त्यांचे काही वरिष्ठ या ना त्या कारणावरून छळत होते. त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होते. याला कंटाळून त्यांनी १९ नोव्हेंबरला गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.
वडील इकबाल औटी, भाऊ अल्ताफ औटी, असलम औटी, शकील औटी यांच्यासह माहेरच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी करत 'आमच्या मुलीचा घातपात झाला आहे, आमच्या मुलीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले गेले' असल्याचा आरोप…
सांगली जिल्ह्यातील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. सुसाईड नोट लिहून त्याने शाळेतील छळाचा उल्लेख केला आहे.
बाबासाहेब भानुदास जंगले असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, पाच दिवसांत पैठण तालुक्यात तीन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाने आत्महत्या केल्याच्या घटनांनी सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दशरथ पोपट माळी या वेंडरचा लायसन्स बिल्ला इराणी कॅन्टीन मालकाने हिसकावून घेत त्याला शिवीगाळ करून हुसकावले. ऐन सणासुदीत काम गेल्याने कुटुंबाची जबाबदारी कशी पूर्ण करायची, या मानसिक तणावात माळी याने…
नामदेव हे वडकी येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी जमीन विक्री केली होती. पण, ही विक्री नामदेव यांच्या परस्पर व त्यांना विचारून केली नाही, असा त्यांचा दावा होता.
अल्पभूधारक शेतकरी असलेल्या मधुकर यांच्या शेतातील पिकांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. त्यांनी गावातील अनेक मंडळीशी त्या अनुषंगाने संवाद साधला होता. त्यांचा लहान मुलगा हैद्राबाद येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.
गोपीनाथ रघुनाथ दागोडे असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. खामगाव गोरक्षनाथ येथील गोपीनाथ दागोडे हा आपल्या मुलांसबोत शेतातच राहत होता. मात्र, रोजच्या प्रमाणे बुधवारी सकाळी तो उठला व घरातून बाहेर निघून…
पत्नीच्या दागिन्यांसंदर्भात तक्रारीवर बोरखेडी पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला. यावरूनच तारापूर येथील गोपाल चव्हाण या व्यक्तीने बुलढाणा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आत्मदहनाचा प्रयत्न केला.
गावातीलच सय्यद मुस्ताक सय्यद इसा यांचा मुलगा पुणे येथे उच्च शिक्षण घेत आहे. त्याने अलीकडेच एनडीएची परीक्षा देण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, शाळेकडून चार महिन्यांपासून नावातील दुरुस्ती झाली नाही.
गेल्या तीन वर्षांपासून तो मानसिकरित्या अस्वस्थ असल्याने वाशिम येथील एका मानसिक डॉक्टरकडे त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अशातच त्याने घरच्यांना वैताग आणला होता.