Twisha Sharma : लग्नाच्या ५ महिन्यांतच आत्महत्या करणाऱ्या ट्विशा शर्माच्या मृत्यूने वेगळे वळण घेतले आहे. मुलीला न्याय मिळेपर्यंत तिचे अंत्यसंस्कार केले जाणार नाही असा निश्चय कुटुंबियांनी केल्यानंतर आता पोलिसांनी पत्राद्वारे…
Groom Suicide Case : लग्न सुरळीत पार पडलं, दुसऱ्या दिवशी वधूला सासरी आणण्यात आलं आणि त्याच रात्री वराने रेल्वेसमोर येऊन आपलं आयुष्य संपवलं. घटनाक्रम लहान असल्याने या मृत्यूवर आता अनेक…
Twisha Sharma Death : लग्नाच्या अवघ्या ५ महिन्यांतच मृतावस्थेत सापडलेल्या ट्विशा शर्माच्या मृत्यूने संपूर्ण देशात खळबळ उडवली आहे. सासरच्या लोकांकडून ट्विशाचा मानसिक आणि शारिरीक छळ केला जात होता असा आरोप…
Twisha Sharma Death : लग्नाच्या अवघ्या ५ महिन्यातच संशयास्पद मृत्यू झालेल्या ट्विशा शर्माचं प्रकरणं सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहे. बक्कळ हुंडा घेऊनही ट्विशाला सासरच्या छळाला सामोरं जावं लागत होतं ज्याचा…
Haryana Crime News : दिल्लीच्या माॅडर्न सुनेची जीवनशैली हरियाणाच्या छोट्या गावात राहणाऱ्या सासू सासऱ्यांना कधीही पटली नाही. यावरुन कुटुंबात वाद होऊ लागले आणि शेवटी हतबल होऊन सासू सासऱ्यांनी स्वत:च आयुष्यचं…
सकाळी दूधवाला घरी आल्यानंतर बराच वेळ दरवाजा न उघडल्याने शंका आली. त्यानंतर बाथरूमचा दरवाजा उघडण्यात आला असता कावेरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने खाली उतरवण्यात आले.
Punjab Crime : पत्नीच्या मृत्यूनंतर सेवानिवृत्त सैनिकाने आपले दुसरे लग्न केले. पण त्यांचा मुलगा या लग्नाला तयार नव्हता. यावरुनच त्याच्यांत एक मोठे भांडण झाले ज्यात वडिलांनी गोळी झाडून मुलाची हत्या…
शीलरत्न हे प्रतापनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. महेश हा व्यवसायाने शिक्षक आहे. दोन वर्षांपासून रुचिका आणि महेश यांच्यात प्रेमसंबंध होते. याची माहिती शीलरत्न यांना मिळाल्यानंतर दाम्पत्यामध्ये वारंवार वाद होऊ लागले.
मृत तरुण हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आहे. त्याची नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिक अभिषेक सातपुते याच्यासोबत मागील आठ वर्षांपासून घनिष्ट मैत्री होती. पण कालांतराने या मैत्रीचे रुपांतर छळात झाले.
वाद वाढत जाऊन पतीने पत्नीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पत्नीने विषप्राशन केले. घटनेनंतर तिला तातडीने आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
AI kills Man : एआयच्या प्रेमात पडून व्यक्तीने अखेर टोकाचा निर्णय घेतला ज्यात त्याचाच बळी गेला. घटना २०२५ मध्ये घडली असून यानंतर गुगल कंपनीवर कायदेशीवर खटला देखील दाखल करण्यात आला.
मृत विद्यार्थिनीचे नाव लिखिता (वय 22) असून ती मल्लाडिहल्ली येथील आयुर्वेद महाविद्यालयात 'बीएएमएस'च्या (BAMS) अंतिम वर्षात शिकत होती. आत्महत्या करण्यापूर्वी लिखिताने एक सविस्तर सुसाईड नोट लिहिली आहे.
राहत्या घरात सीट बेल्टच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे सुरुवातीला घरातील सदस्यांना नेमके काय घडले आहे याची कल्पना आली नाही.
अनंत गर्जे यांचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याचाही आरोप होता. गौरीने आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप पालवे यांच्या कुटुंबाने केला होता.
सेजल निकम असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान, मृत विद्यार्थिनीचे वडील सैन्यात असून, घरात आई, लहान भाऊ, आजी-अजोबा राहतात. सेजल ही शांत व अभ्यासात हुशार होती.
अंबरनाथ परिसरातील सहा वर्षीय मुलाच्या मृत्यू प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून संबंधित महिला डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मांडलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर सर्वत्र तणाव निर्माण झाला होता.
पूजा आणि तिचे पती अमित सवई हे मूळचे लातूरचे असून, अमित पंचायत समितीमध्ये रोजगार हमी योजनेत अभियंतापदावर कार्यरत आहेत. ते माऊलीनगर येथे पत्नी आणि चार वर्षांच्या मुलासह भाड्याच्या घरात राहत…