वडील इकबाल औटी, भाऊ अल्ताफ औटी, असलम औटी, शकील औटी यांच्यासह माहेरच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी करत 'आमच्या मुलीचा घातपात झाला आहे, आमच्या मुलीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले गेले' असल्याचा आरोप…
सांगली जिल्ह्यातील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. सुसाईड नोट लिहून त्याने शाळेतील छळाचा उल्लेख केला आहे.
बाबासाहेब भानुदास जंगले असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, पाच दिवसांत पैठण तालुक्यात तीन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाने आत्महत्या केल्याच्या घटनांनी सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दशरथ पोपट माळी या वेंडरचा लायसन्स बिल्ला इराणी कॅन्टीन मालकाने हिसकावून घेत त्याला शिवीगाळ करून हुसकावले. ऐन सणासुदीत काम गेल्याने कुटुंबाची जबाबदारी कशी पूर्ण करायची, या मानसिक तणावात माळी याने…
नामदेव हे वडकी येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी जमीन विक्री केली होती. पण, ही विक्री नामदेव यांच्या परस्पर व त्यांना विचारून केली नाही, असा त्यांचा दावा होता.
अल्पभूधारक शेतकरी असलेल्या मधुकर यांच्या शेतातील पिकांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. त्यांनी गावातील अनेक मंडळीशी त्या अनुषंगाने संवाद साधला होता. त्यांचा लहान मुलगा हैद्राबाद येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.
गोपीनाथ रघुनाथ दागोडे असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. खामगाव गोरक्षनाथ येथील गोपीनाथ दागोडे हा आपल्या मुलांसबोत शेतातच राहत होता. मात्र, रोजच्या प्रमाणे बुधवारी सकाळी तो उठला व घरातून बाहेर निघून…
पत्नीच्या दागिन्यांसंदर्भात तक्रारीवर बोरखेडी पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला. यावरूनच तारापूर येथील गोपाल चव्हाण या व्यक्तीने बुलढाणा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आत्मदहनाचा प्रयत्न केला.
गावातीलच सय्यद मुस्ताक सय्यद इसा यांचा मुलगा पुणे येथे उच्च शिक्षण घेत आहे. त्याने अलीकडेच एनडीएची परीक्षा देण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, शाळेकडून चार महिन्यांपासून नावातील दुरुस्ती झाली नाही.
गेल्या तीन वर्षांपासून तो मानसिकरित्या अस्वस्थ असल्याने वाशिम येथील एका मानसिक डॉक्टरकडे त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अशातच त्याने घरच्यांना वैताग आणला होता.
साहील जाधव हा आयटीआयचे शिक्षण पूर्ण करून नुकताच गोकुळ शिरगाव येथील एका कंपनीत नोकरी करत होता. वडिलांचे निधन झाल्यामुळे घराची जबाबदारी त्याच्यावरच होती. आई आणि लहान भावासह तो खडकेवाडा येथे…
यशराजच्या मृत्यूने देवळाणे गावावर शोककळा पसरली असून, ग्रामीण भागातील तरुणाईही ऑनलाईन गेमच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे. सदर घटनेत एका तरूणाचा नाहक बळी गेला आहे.
यापूर्वी साताऱ्यात एका न्यायाधीशावर लाचखोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता वडवणीतील प्रकरणाने न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
गोरेगावमधील ओबेरॉय कॉम्प्लेक्स तरुणांमध्ये आत्महत्या वाढल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत या कॉम्प्लेक्सच्या वेगवेगळ्या इमारतींमधून तीन जणांनी आत्महत्या केल्या आहेत.
महिलेने लेकीसह आत्महत्या करण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र, तिच्या कुटुंबात काहीसा वाद झाल्याची चर्चा घटनेनंतर नागरिकांत होती. लाडखेड पोलिसांनी तूर्तास याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
सुनील हा आपली आई, वडील व बहीण यांच्यासोबत राहतो व शेती करतो. त्याने शेतीच्या व्यवसायासाठी महाराष्ट्र बँकेकडून कर्ज घेतले होते. परंतु, गेल्या वर्षापासून धोत्रीच्या गोकूळ साखर कारखान्याने उसाचे बिल वेळेवर…
राजू उपाध्ये या कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने आशीनगर झोनमधील अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. पुतणे शुभम उपाध्ये यांनी याबाबत जरिपटका पोलिसांना माहिती दिली असून, चौकशीची मागणी केली आहे.
संकेत दाभाडे असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो एम्स हॉस्पिटलमध्ये शेवटच्या वर्गात शिकत होता. घटनेच्या शाल बाथरूममध्ये गेला. बाथरूमच्या दरवाज्याला शाल बांधून त्याने गळफास घेत आत्महत्या केली.