प्रसिद्ध अभिनेते आणि तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) चे प्रमुख विजय यांनी चेन्नईमध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर करून अधिकृतपणे आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.
Assembly Election 2026 News: निवडणूक आयोगाने ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिलला मतदान होईल, तर ४ मे रोजी निकाल लागतील.
भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे राष्ट्रपती भवनात अनावरण करण्यात आले. यावरुन भाजपचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूमधील जनतेला आकर्षिक करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे.
टाटा मोटर्स आणि त्यांची उपकंपनी जग्वार लँड रोव्हर (JLR) यांनी तामिळनाडूतील रानीपेट जिल्ह्यातील पनापक्कम येथे नवीन प्लांट उभारला आहे. जिथे 'रेंज रोव्हर इव्होक'चे उत्पादन सुरू होणार आहे.
Tamil Nadu Bus Collison: एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात कराईकुडीपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर झाला. मृतांमध्ये आठ महिला, दोन पुरुष आणि एका मुलाचा समावेश आहे.
IMD Alert: भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, येत्या काही दिवसांत दक्षिणेकडील आणि किनारी राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Amit Shah on Congress: भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका केली. शाह यांनी काँग्रेसवर आपल्या व्होट बँकच्या राजकारणासाठी घुसखोरांना पाठिंबा दिल्याचा आणि त्यांना वाचवण्याचा आरोप केला.
तामिळनाडूमध्ये मतदार याद्यांचे विशेष सघन पुनरीक्षण (SIR) एका आठवड्यात सुरू होईल. न्यायालयात जनहित याचिका दाखल करून टी. नगरमधील २२९ मतदान केंद्रांची सखोल आणि पारदर्शक पुनर्पडताळणी करण्याची मागणी केली.
जनतेच्या पैशांतून सार्वजनिक ठिकाणी नेत्यांचे पुतळे उभारण्यास सुप्रीम कोर्टाकडून बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश विक्रम नाथ आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने सुनावणी केली आहे.
तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील ACRCC ने भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ सोडल्याची अधिकृत घोषणा केली आहे. चेन्नईत झालेल्या उच्च स्तरिय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
तामिळनाडू पोलिसांनी एका आलीशान कार चोरणाऱ्या चोराला अटक केली आहे. तो एमबीए पदवीधर असून निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा आहे. गेल्या २० वर्षांपासून तो चोरी करून आलीशान जीवन जगत होता, अशी…
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तमिळनाडूत आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी मदुराई येथे झालेल्या सभेत डीएमके सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
कोईम्बतूर येथील विशेष महिला न्यायालयाने १३ मे रोजी बहुचर्चित पोल्लाची लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेल प्रकरणात ९ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल सहा वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याचा न्याय मिळाला आहे.
फिरायला कुणाला आवडत नाही. कामातून वेळ काढून लोक आपल्या कुटुंबासह फिरण्याचा प्लॅन करतात. कुठेही फिरायला जायचे म्हटले की मग बजेट प्लॅनिंग आलीच. आपण ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणी खाण्या-पिण्याचा,…
भारताने प्रदूषणावर नियंत्रण मिळविणासाठी आता आण्विक वीज निर्मितीवर भर दिला आहे. त्याअंतर्गत तामिळनाडूत कल्पक्कम येथे भारतातील पहिले प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर पुढील वर्षी कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
भाजपने तामिळनाडूत नवी रणनिती आखली असून प्रदेशाध्यक्षपदाची कमान नयनार नागेंद्रन यांच्याकडे सोपवली आहे. तसंच भाजपचा जुना साथीदार अण्णाद्रमुकशी पुन्हा मैत्रीचा हात पुढे केला आहे.
Pamban Bridge inauguration : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तमिळनाडूमध्ये पंबन ब्रिजचे लोकार्पण होणार आहे. देशाचा पहिला लिफ्ट सी ब्रिज असणाऱ्या पंबन पूलाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
तामिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर वाद पेटला आहे. दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता…
Tamil Nadu Firecracker Factory Fire: तामिळनाडूमधील फटाके बनवणाऱ्या कारखान्यामध्ये स्फोट झाला. या स्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कारखान्यामध्ये फटाके बनवण्याचे काम सुरु असताना अपघात झाला.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये विदर्भाचा कर्णधार करुण नायरने अप्रतिम शतक झळकावून संघाला विजयाकडे नेले. 50 षटकांत 307 धावा करूनही यूपीचा संघ सामना जिंकू शकला नाही. या सामन्यातही करुण नायरने शतक झळकावून…