बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान वाढण्याची कारणे तपासली तर अनेक गोष्टी समोर येतात. आता या गोष्टीचा कोणाला आणि कसा फायदा होणार हे आपण जाणून घेतले पाहिजे
Tejashwi Yadav : RJD नेते तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी त्यांचेच सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
महागठबंधनने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. याला संकल्प पत्र असे नाव देण्यात आले आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करतेवेळेस महागठबांधनचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तेजस्वी यादव आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.
आमच्या सरकारनंतर हे लोक एकही भरती मोहीम राबवू शकले नाहीत. आमचे स्वप्न आहे की बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यात कारखाने सुरू व्हावेत, चांगली रुग्णालये आणि शाळा उभ्या राहाव्यात.
बिहार महाआघाडीने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्या नावावर एकमत केले आहे. काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी आज सर्व महाआघाडी नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे.
बिहारमध्ये एनडीए विरुद्ध महागठबंधनमध्ये ही निवडणूक होणार आहे. दरम्यान एनडीएच्या जवळपास सर्व पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. तर महागठबंधनमधील आरजेडी पक्षाने देखील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
बिहारमध्ये यंदाची विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. सर्वच पक्षांसाठी यंदाची निवडणूक महत्वाची असणार आहे. राघोपूर मतदारसंघात तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध भाजपने सतीश कुमार यादव यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने आपल्या 101 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या आणि अखेरच्या टप्यात 18 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव आणि इतर अनेकांवर आरोप निश्चित केले आहेत. पण हा आयआरसीटीसी घोटाळा नेमका आहे तरी काय? किती पैशांचा गैरवापर…
निवडणुकीच्या तयारी दरम्यान, बिहारचे विरोधी पक्षनेते आणि तरुण नेते तेजस्वी यादव सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Cool मूडमध्ये दिसले. त्यांनी त्यांच्या Love Life ची चर्चा केली, डेटिंगबद्दल आठवणी सांगितल्या
लवकरच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्च पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीआधीच लालू यादव, तेजस्वी यादव आणि रबडी यादव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मतदार हक्क यात्रेच्या संदर्भात राहुल गांधी आणि तेजस्वी यादव १६ दिवस एकत्र राहिले. यात्रेदरम्यान राहुल गांधींनी तेजस्वीला मुख्यमंत्री चेहरा म्हणण्याचे टाळले. यामुळे आता महाआघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे
बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मतदार यादी फेरपडताळणीवरून पुन्हा सरकारवर टीका केली आहे. लोकशाहीसाठी घातक असलेली ही मोहीम त्वरित बंद करण्याची मागणी केली…
मतदार ओळखपत्र म्हणजेच EPIC कार्डवरून बिहारमध्ये सध्या गोंधळ सुरू आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी त्यांच्याकडे दोन ओळखपत्र असल्याच्या आरोपांचं खंडण केलं असून चूक दुसऱ्याचीच असल्याच म्हटलं…
: निवडणूक आयोगाने तेजस्वी यादव यांचा दावा फेटाळून लावला. तेजस्वी म्हणाले होते की त्यांचे नाव मतदार यादीच्या मसुद्यात नाही. निवडणूक आयोगाने ते निराधार ठरवले आणि EPIC क्रमांकाबद्दल शंका व्यक्त केली.
Tejashwi Yadav on Bihar Election: विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. शनिवारी पाटणा येथे पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव यांनी स्वतः ही माहिती दिली.