राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे वेध लागले आहेत. यामध्ये ठाकरे गटाने मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु केली असली तरी ते भाजपसोबत युती करण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. मात्र अद्याप विरोधी पक्षनेता ठरवला नसल्यामुळे विरोधी बाजू कोण मांडणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यासाठी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत.
अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटामधील नेते हे पक्ष सोडून का जात आहेत याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कारण सांगितले आहे.
नगर शहरातील शिवसेनेची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिल्याने ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत. याच नाराजीमुळे आता ठाकरेंचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
लोकसभेची रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी 7 मे रोजी निवडणूक पार पडली. या लढतीत राणे यांना 4,48,514 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. तर राऊत यांचा 47,858 मतांनी पराभव झाला.
"एका ज्येष्ठ विरोधी पक्षनेत्याने मला पंतप्रधानपदाचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा मी त्या नेत्याला सांगितले की, मी एक विचारधारा मानणारा आहे. मी अशा पक्षात आहे, ज्याने मला सर्व दिले आहे ज्याची…
सरकार निर्लज्जपणे आरोपींना पाठीशी घातलंय. 'सरकारला जोडो मारो आंदोलन' हीच सरकारची लायकी आहे. ही सुपारी आहे, त्याची सुपारी कोणी दिली? कारवाई नाही. या पुतळाप्रकरणात कोट्यवधींचा व्यवहार झाला आहे. आता सरकार…
वसंत मोरे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे हे ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. अवघ्या महिन्याभरामध्ये वंचितला राम राम ठोकणाऱ्या वसंत मोरे यांचा…
पुण्याचे नेते वसंत मोरे हे उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. त्यामुळे सध्या वंचित बहुजन आघाडीमध्ये असणारे वसंत मोरे हे लवकरच शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय…
Mumbai Lok Sabha Election 2024 : मुंबईत मतदान सुरु असताना उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर जोरदार टीका करीत गंभीर आरोप केले होते. आता त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार…
Salman Khan House Firing Case : हाय प्रोफाईल प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी, बडे राजकीय व्यक्तीदेखील असू शकतात, अशी शंकाही ठाकरे गटाच्या नेत्याने व्यक्त केली. मूलत: या प्रकरणातील…
निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटीसमधील आक्षेपावर फेरविचार करावा, असा अर्ज ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आला होता. हा अर्ज राज्यातील केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळल्याची माहिती समोर येत आहे.
Congress Drops Sanjay Nirupam : महाविकास आघाडीमधील काही जागांचा तिढा अजूनही कायम असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये उत्तर-पश्चिम मुंबईच्या ठिकाणी ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांचे नाव घोषित करण्यात आल्यानंतर वाद पेटलेला…
मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांची विधीमंडळातील लॉबीवर धक्काबुक्की झाली. या प्रकारानंतर विरोधक आक्रमक झाले असून महाविकास आघाडीने शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप सगळ्या विद्यमान खासदारांमध्ये बदल करु पाहत आहे असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.
ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजपवर निशाणा साधला आहे. जे. पी नड्डा यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रस्ताव दिला तुम्ही कमळावर लढा असा गंभीर आरोप देखील संजय…