वाई-महाबळेश्वर-पाचगणी पर्यटनस्थळाला जोडणाऱ्या सुरूर-पोलादपूर रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे अखेर वाई वाहतूक पोलीस हवालदार गोरखनाथ दाभाडे यांनी स्वतः खड्डा बुजवत यंत्रणेचे वाभाडे काढले आहेत.
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! सायन-बीकेसी कनेक्टरमुळे वडाळा आणि बीकेसीदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान होणार असून वाहतूक कोंडी कमी करण्यासही मोठी मदत होणार आहे.
New Traffic Rules: या नवीन प्रणालीअंतर्गत, वाहतूक पोलिसांनी जारी केलेले ई-चलन अधिकृतपणे वैध मानले जातील. जर एखाद्या व्यक्तीला संदेश मिळाला, तर ती एक कायदेशीर सूचना मानली जाईल.
गेल्या काही वर्षात भारतात SUV गाड्यांची मोठी क्रेझ वाढली आहे. एकेकाळी डोंगराळ, ग्रामीण भागात आणि लांब प्रवासासाठी म्हणून वापरल्या जाणाऱ्याया SUV गाड्या, आता मात्र त्यांच्या दमदार, मोठ्या बांधणीमुळे शहरांतील कुटुंबांच्या…
शहरांमधल्या ट्राफिकसाठी उत्तम पर्याय म्हणून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हे 5 कारचे बेटर ऑप्शन्स. ऑफिस, मार्केट किंवा दैनंदिन कामांसाठी हे पर्याय तुम्हाला उपयोगी ठरतील.
वाहतूक कोंडीचा प्रश्न बराच वाढला आहे. नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्य रस्ते, महामार्गालगतची दुकाने तसंच अंतर्गत गल्ल्यांमधील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.
वी मुंबई ते कल्याण प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा! ऐरोली ते कटाई नाका दरम्यान उभारला जात असलेला 12.71 किमी लांबीचा, सहा लेनचा सिग्नल-फ्री उन्नत मार्ग आता 80% पूर्ण झाला आहे.
दहिसर पथकर नाका येथे सॅटेलाइट शुल्कवसुली यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे वाहतूक कोंडीत ३० ते ४० टक्के घट होणार असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
नाशिक महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या या रस्त्याचे आठ पदरी रूंदीकरण व दोन्ही बाजुंनी समांतर रस्त्यासाठी २९० कोटीचा प्रस्ताव पाठविला होता.
सिग्नल जम्पिंग केल्यास ऑनलाईन दंड भरावा लागणार आहे. तसेच ट्रॅफिक सिग्नलवरील बेशिस्त वाहनचालकांवर कंट्रोल रूममधून नजर देखील असणार आहे. त्यामुळे ट्रॅफिक सिग्नलवर कोणतीही चूक करू नका.
लोकसंख्येच्या आर्थिक राजधानीसाठी दीर्घकालीन आपत्कालीन आराखडा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचे पालकमंत्री ॲड.शेलार यांनी म्हटले आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी ठाणे शहर वाहतूक पाेलिसांनी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
जानेवारी महिन्या रहदारीस अडथळा आणल्याप्रकरणी दोन हजार २८५ केसेस करण्यात आल्यात. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरातील पायाभूत सुविधांच्या कामांनी गती पकडण्यास सुरूवात केली आहे.
नाशिक शहरातील द्वारका येथे ३० रस्त्यांची व ४ अडाणपुलाची विकास कार्म, दुरुस्ती, रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे.परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे.
नाशिकमधील त्र्यंबकरोडवर मागील काही दिवसांपासून येथे सातत्याने कोंडी होत असून, भाविक, स्थानिक नागरिक व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी यामार्गावर पायाभूत सुविधा उभारणीची कामे करण्यात येणार आहे.
लातूर शहराची मुख्य बाजारपेठ गंजगोलाई परिसरात सध्या वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर बिनधास्त उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि ठिकठिकाणी असलेल्या हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडीचा नाहक त्रास नागरिक सहन करत आहेत.
राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार तसेच गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या साखरपुड्यातील खर्चावरून टीकेचे धनी ठरलेले निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा चर्चेत आले आहेत.
रस्त्यांवरील वाढते अपघात लक्षात घेता राज्यातील ६० ठिकाणी स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क उभारण्यात येणार आहे, असा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला.