वाहतूक कोंडीचा प्रश्न बराच वाढला आहे. नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्य रस्ते, महामार्गालगतची दुकाने तसंच अंतर्गत गल्ल्यांमधील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.
वी मुंबई ते कल्याण प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा! ऐरोली ते कटाई नाका दरम्यान उभारला जात असलेला 12.71 किमी लांबीचा, सहा लेनचा सिग्नल-फ्री उन्नत मार्ग आता 80% पूर्ण झाला आहे.
दहिसर पथकर नाका येथे सॅटेलाइट शुल्कवसुली यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे वाहतूक कोंडीत ३० ते ४० टक्के घट होणार असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
नाशिक महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या या रस्त्याचे आठ पदरी रूंदीकरण व दोन्ही बाजुंनी समांतर रस्त्यासाठी २९० कोटीचा प्रस्ताव पाठविला होता.
सिग्नल जम्पिंग केल्यास ऑनलाईन दंड भरावा लागणार आहे. तसेच ट्रॅफिक सिग्नलवरील बेशिस्त वाहनचालकांवर कंट्रोल रूममधून नजर देखील असणार आहे. त्यामुळे ट्रॅफिक सिग्नलवर कोणतीही चूक करू नका.
लोकसंख्येच्या आर्थिक राजधानीसाठी दीर्घकालीन आपत्कालीन आराखडा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचे पालकमंत्री ॲड.शेलार यांनी म्हटले आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी ठाणे शहर वाहतूक पाेलिसांनी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
जानेवारी महिन्या रहदारीस अडथळा आणल्याप्रकरणी दोन हजार २८५ केसेस करण्यात आल्यात. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरातील पायाभूत सुविधांच्या कामांनी गती पकडण्यास सुरूवात केली आहे.
नाशिक शहरातील द्वारका येथे ३० रस्त्यांची व ४ अडाणपुलाची विकास कार्म, दुरुस्ती, रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे.परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे.
नाशिकमधील त्र्यंबकरोडवर मागील काही दिवसांपासून येथे सातत्याने कोंडी होत असून, भाविक, स्थानिक नागरिक व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी यामार्गावर पायाभूत सुविधा उभारणीची कामे करण्यात येणार आहे.
लातूर शहराची मुख्य बाजारपेठ गंजगोलाई परिसरात सध्या वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर बिनधास्त उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि ठिकठिकाणी असलेल्या हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडीचा नाहक त्रास नागरिक सहन करत आहेत.
राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार तसेच गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या साखरपुड्यातील खर्चावरून टीकेचे धनी ठरलेले निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा चर्चेत आले आहेत.
रस्त्यांवरील वाढते अपघात लक्षात घेता राज्यातील ६० ठिकाणी स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क उभारण्यात येणार आहे, असा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला.
विनाहेल्मेट, गाडीचा स्पीड किंवा रस्त्यांवरी खड्डे, अशा अनेक कारणांमुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
किवळे, मामुर्डी आणि रावेत परिसरात वाढत्या निवासी क्षेत्रांचा विचार करून पार्क, रस्ते, नागरी सुविधा केंद्रे व विरंगुळा केंद्रे विकसित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पीएमआरडीए क्षेत्रातील एफएसआय, टीडीआर देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही विकास परवानगी विभाग यांच्यामार्फत करण्याचे निर्देश महानगर आय़ुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी यावेळी दिले.
वाहतूक शिस्त आणि ठोस नियोजन नसल्याने शहरात वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. दुचाकी, चारचाकी वाहने पार्किंग करून देखावे पाहण्यासाठी कोणतीही सुविधा शहर वाहतूक शाखेने उपलब्ध करून दिलेली नाही.
Hinjewadi News: हिंजवडी व वाकड परिसरात सुरू असलेल्या मोठ्या बांधकामांमुळे धुळीचे प्रदूषण गंभीर झाले आहे. त्यातच उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार नियमित सुरू आहेत.
पनवेल मुंब्रा महामार्गावर नावडे ते रोडपाली सिग्नल दरम्यान दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या मुळे अर्धा किलोमीटर असलेले हे आंतर कापण्यासाठी अनेकदा तासा भराचा कालावधी लागत आहे.