श्रीलंकेविरुद्धच्या त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने २९ चेंडूंमध्ये ९४ धावांची स्फोटक खेळी केली. सामन्यानंतर एका श्रीलंकन चाहत्याचा व्हिडिओ समोर आला असून व्हायरल झाला आहे
टी 20 वर्ल्ड कपमध्ये उद्या ग्रुप ए मधले भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ खेळणार आहेत. इंग्लंडमध्ये हा सामना दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. मात्र भारतीय वेळेनुसार हा सामना 7 वाजता…
श्रीलंका अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 322 रन्स केल्या होत्या. त्या रन्सचा पाठलाग करताना अफगणिस्तानचा संघ 219 रन्सवर ऑल आउट झाला. श्रीलंकेने अफगणिस्तानवर 103 रन्सने विजय प्राप्त केला आहे.
India A Beat Afghanistan Reached Final inTri nation Series: भारत 'अ' संघाने अफगाणिस्तान 'अ'चा १०१ धावांनी पराभव करत त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला. दांबुला येथे झालेल्या या सामन्यात…
भारतीय संघाने एकाच दिवसात तीन सामने जिंकले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानला १७० धावांनी पराभूत करण्याव्यतिरिक्त भारताने आणखी दोन सामने जिंकले. टीम इंडिया सध्या जोमात आहे
भारताने प्रथम फलंदाजी करून अफगणिस्तानला ३५० रन्सचे टार्गेट दिले होते. ३५० रन्सचा पाठलाग करण्यासाठी अफगणिस्तानच्या संघाकडून कर्णधार इम्रान मीर आणि हसन ईसाखिल यांनी सुरुवात केली.
भारतीय संघात बीसीसीआयने अहसओक वर्माची घोषणा केली आहे. युद्धवीर सिंह हा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. शारीरिक दुखापतीमुळे युद्धवीर सिंह खेळू शकणार नाहीये.
तिलक वर्मा आणि अंपायरमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. हे सर्व प्रकरण जेव्हा सुपर ओव्हर होणार होती तेव्हा झाले. सुपर ओव्हरमध्ये भारताला प्रथम गोलंदाज करावी लागली. सुपर ओव्हरमध्ये शेवटचा बॉल अंपायरने…
२६६ रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ आणि भारत यांच्यात सामना टाय झाला. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये सुपर ओव्हर खेळवण्यात आली होती. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १६ रन्स केल्या.
भारताने श्रीलंकेला २६६ रन्सचे टार्गेट दिले होते. श्रीलंकेकडून निरोशन डिकवेला आणि अविष्का फर्नांडो यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनी चांगली सुरुवात केली. दोन्ही फलंदाज अनुक्रमे २७ आणि ३२ रन्स करून आउट…
पहिला इशारा मिळूनही, इंडिया 'अ' संघाचा फलंदाज विप्राज निगम खेळपट्टीच्या संरक्षित क्षेत्रात दोनदा धावताना झेलबाद झाला. यामुळे श्रीलंकेने आपल्या २६६ धावांच्या लक्ष्यात आधीच १० धावांची भर घातली होती.
मागील सामन्यात श्रीलंकेविरुद्ध वैभव सूर्यवंशी 14 रन्सवर आउट झाला होता. दुसऱ्या सामन्यात त्याने 44 रन्सची आक्रमक खेळी केली आहे. आज वैभव सूर्यवंशीने अत्यंत संयमी आणि महत्वाची खेळी केली.
श्रीलंकेत सुरू असलेल्या ट्राय सिरिजसाठी भारत अ संघ दूसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला आहे. आता भारताची लढाई अफगाणिस्तान 'अ' संघाविरुद्ध होणार आहे.
टॉस जिंकून श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशी केवळ 14 रन्स करून आउट झाला. तर प्रभसीमरन सिंग 2 रन करू शकला. त्यानंतर प्रियांश आर्य 32 रन्सची खेळी करून विचित्रपद्धतीने रन…
ट्राय सिरिजमधील सर्व सामने हे 50 ओव्हर्सचे असणार आहेत. हे सामने सकाळी सुरू होणार आहेत. उद्या पहिला सामना होणार असून 8.30 वाजता टॉस होणार आहे. तर 9 वाजता सामना सुरू…
इंडियन प्रीमियर लीग २०२६ मधील शानदार फलंदाज वैभव सूर्यवंशी लवकरच भारत 'अ' संघाकडून खेळताना दिसू शकतो. श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी त्याची निवड झाली आहे.
पाकिस्तान आणि श्रीलंकेतील सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला आणि श्रीलंकेच्या डावाच्या १९ व्या षटकात एका झेलवरून गोंधळ उडाला. यानंतर, पाकिस्तानी खेळाडू पंचांशी हाणामारीत उतरले.
शनिवारी रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा सहा विकेट्सने पराभव केला. प्रथम गोलंदाजी करताना श्रीलंकेने पाकिस्तानला फक्त ११४ धावांवर गुंडाळले.