नेवासा तालुक्यातील सोनई येथे मातंग समाजातील तरुण संजय नितीन वैरागर याच्यावर काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात संजय वैरागर गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बहुजन जनता पक्षाने केली आहे.
नेवासा तालुक्यातील सोनई येथे मातंग समाजातील तरुण संजय नितीन वैरागर याच्यावर काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात संजय वैरागर गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बहुजन जनता पक्षाने केली आहे.