राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. गाव भेटी दरम्यान झालेल्या सभेत त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. के.के. रेंज परिसराबाहेरील ७ हजार एकर जमीन दारुगोळा प्रकल्पासाठी संपादित करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “मी सभागृहात असेन तर एक फूटही जमीन जाऊ देणार नाही” असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. गाव भेटी दरम्यान झालेल्या सभेत त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. के.के. रेंज परिसराबाहेरील ७ हजार एकर जमीन दारुगोळा प्रकल्पासाठी संपादित करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “मी सभागृहात असेन तर एक फूटही जमीन जाऊ देणार नाही” असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले आहे.






