पालघरमध्ये बजरंग दलाने कथित लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि फूड जिहादविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात कठोर कारवाईची मागणी करत कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. अमरावती आणि नाशिकमधील घटनांचा दाखला देत राज्यात अशा प्रकारांची व्याप्ती वाढत असल्याचा आरोप करण्यात आला. सामाजिक सलोखा आणि अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली.
पालघरमध्ये बजरंग दलाने कथित लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि फूड जिहादविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात कठोर कारवाईची मागणी करत कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. अमरावती आणि नाशिकमधील घटनांचा दाखला देत राज्यात अशा प्रकारांची व्याप्ती वाढत असल्याचा आरोप करण्यात आला. सामाजिक सलोखा आणि अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली.






