आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या मृत्यूवर संशय व्यक्त करुन घातपाताची शक्यता वर्तवली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेकदा त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी यापूर्वीच एनडीएसोबत राहण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या भेटींना सत्तासमीकरणे स्थिर ठेवण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिले जात आहे.
अजित पवार कारने बारामतीला येणार होते, पण ते विमानाने कसे जातील, यासाठी कोणी प्रयत्न केले होते का याचा तपास करावा, अशी मागणी रोहित पवारांकडून करण्यात आली आहे.
9 वाजता अपघाताची बातमी समोर आली, त्यावेळी आम्हाला दादा हॉस्पीटलमध्ये आहेत. जखमी आहेत, पण जिवंत आहेत, अशी आम्हाला आशा होती. पण ९.४५ ला दादांच्या निधनाची बातमी समोर आली.
२८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार एका खासगी विमानातून बारामतीकडे निघाले होते. पण बारामती विमानतळावर पोहचताच त्यांचे विमान कोसळले, यात अपघातात अजित पवारांसह चार जणांना दुर्देवी अंत झाला.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर या ठिकाणी उपचार केले जात आहेत.
Rohit Pawar News : दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन देखील वाद निर्माण झाला. यावरुन अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. याबाबत रोहित पवार यांनी स्पष्ट मत मांडले आहे.
Maharashtra Politics : अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय हालचालींना आणि चर्चांना उधाण आले आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन नाराजी व्यक्त केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. पाठक कुटुंबाचे त्यांनी सात्वंन केले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे.
Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करुन अजित पवारांना पत्र लिहिले आहे. रोहित पवारांच्या या पत्रातील आर्त साद ऐकून डोळ्यात पाणी येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मराठा नेते मनोज जरांगे यांनी दुःख व्यक्त केले आहे. सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता आपल्यातून निघून गेला अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाच दिवसीय दावौस दौऱ्यावर गेले आहेत. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन शेजारील राज्यांना मिळालेल्या गुंतवणुकीचा आकडा मांडला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्वोच्च परिषदेच्या निवडणुकांना स्थगिती दिली. या निर्णयामध्ये त्यांनी ४०० नवीन सदस्यांच्या समावेश प्रक्रियेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, "धर्मनिरपेक्षता आणि समानतेचा पुरस्कार करणारा पक्ष भाजपच्या तिकिटावर उमेदवार उभे करत होता.