• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Pakistan Floods 800 Lives Lost Khawaja Asif Blames India

Pakistan floods : पाकिस्तानात महापुराचे थैमान; 800 हून अधिकांचा बळी, ख्वाजा आसिफ मात्र भारतावर दोषारोपात व्यस्त

2025 Pakistan floods : पाकिस्तानमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुरासाठी भारताला जबाबदार धरले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 29, 2025 | 03:25 PM
pakistan floods 800 lives lost khawaja asif blames india

Pakistan floods : पाकिस्तानात महापुराचे थैमान; ८०० हून अधिकांचा बळी, ख्वाजा आसिफ मात्र भारतावर दोषारोपात व्यस्त ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

2025 Pakistan floods : पाकिस्तान सध्या शतकातील सर्वात मोठ्या पुराच्या संकटाला सामोरे जात आहे. पंजाब, सियालकोट आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस आणि नद्यांच्या प्रचंड पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत ८०० हून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत, तर १२ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. २.५ लाख नागरिक विस्थापित झाले असून, १,४३२ गावे पाण्याखाली गेली आहेत. शेतातील पिके वाहून गेली आहेत, व्यापार ठप्प झाला आहे आणि हजारो कुटुंबांना तात्पुरत्या मदत छावण्यांमध्ये आसरा घ्यावा लागत आहे.

सरकारकडून ७०० मदत छावण्या व २६५ वैद्यकीय शिबिरे उभारण्यात आली आहेत, तरीही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आजही अनेक ठिकाणी बचाव पथके बोटींनी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत. हजारो लोक घरांचे अवशेष, पिके आणि जनावरांचे नुकसान सहन करत असताना रडवेल्या चेहऱ्यांनी मदतीची आस लावून बसलेले दिसत आहेत.

ख्वाजा आसिफ यांचा वादग्रस्त दावा

या गंभीर परिस्थितीत, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी सियालकोटच्या भेटीदरम्यान आश्चर्यकारक विधान केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “भारताकडून सोडण्यात आलेल्या पाण्यासोबत मृतदेह, गुरेढोरे आणि कचऱ्याचे ढीग पाकिस्तानात वाहून आले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाचे बचावकार्य थांबत आहे.” ते पुढे म्हणाले की, सियालकोट हे जम्मूमधून निघणाऱ्या जलमार्गांच्या खालच्या भागात असल्याने भारताकडून पाणी सोडले की इथे पूर येणे साहजिक आहे. मात्र, हे सांगतानाच त्यांनी एक कबुली दिली भारताने पाणी सोडण्यापूर्वी पाकिस्तानला दोनदा अधिकृत माहिती दिली होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi In Japan : भारताला जपान प्रवासाचे मोठे फळ; 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक; AI, सेमीकंडक्टर आणि बुलेट ट्रेन चर्चेत

सोशल मीडियावर संताप व खिल्ली

ख्वाजा आसिफ यांच्या या विधानाने पाकिस्तानी सोशल मीडियावर प्रचंड वादंग माजले आहे. अनेक नागरिकांनी सरकारवर आरोप केला की, “खऱ्या तयारीच्या अभावाकडून लक्ष हटविण्यासाठी भारतावर दोषारोप करण्यात येत आहेत.” काहींनी तर व्यंग्यात्मक स्वरूपात लिहिले –  “पूर मृतदेहांमुळे येत नाही, तो पाण्यामुळेच येतो.”

भारत–पाकिस्तान पाणी कराराची पार्श्वभूमी

भारत व पाकिस्तानमध्ये दीर्घकाळापासून सिंधू पाणी करार अस्तित्वात होता. या करारांतर्गत पाण्याविषयीचा डेटा एकमेकांना देणे बंधनकारक होते. पण एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने हा करार स्थगित केला. तरीदेखील, सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने भारताने मुसळधार पावसाची व पुराची माहिती पाकिस्तानला आगाऊ कळवली होती.

३८ वर्षांतील सर्वात भीषण पूर

पाकिस्तानी पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, ३८ वर्षांनंतर प्रथमच रावी, सतलज आणि चिनाब नद्या एकाच वेळी पुरग्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे बचावकार्य अधिक कठीण झाले आहे. अनेक जिल्ह्यांत सैन्य दल, मदत संस्था व स्वयंसेवक दिवस-रात्र लोकांना वाचवण्यासाठी धडपडत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US–Japan Trade Deal: जागतिक राजकारण ‘असे’ फिरले, पंतप्रधान मोदींच्या जपान दौऱ्यामुळे अमेरिकेने अब्जावधी रुपये झटक्यात गमावले

संकटात मानवी वेदना

पूरामुळे कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेकडो लोक आप्तेष्ट गमावून शोकाकुल अवस्थेत आहेत. लहान मुले आई-वडिलांच्या शोधात रडत आहेत, तर वृद्ध लोकांना छावण्यांमध्ये अन्न-पाण्याची टाचणी सहन करावी लागत आहे. हजारो जनावरे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा आधार हरपला आहे. पाकिस्तान या संकटातून कसा बाहेर पडतो हे काळच ठरवेल. पण सध्याच्या परिस्थितीत नागरिकांच्या जिवावर बेतलेल्या या आपत्तीला राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी अधिकच दुर्दैवी वळण दिले आहे.

Web Title: Pakistan floods 800 lives lost khawaja asif blames india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • india pakistan war
  • India-Pakistan Conflict

संबंधित बातम्या

Nuclear Shift: बटण दाबले की विनाश! भारत शांततेच्या काळातही क्षेपणास्त्रे ठेवणार ‘रेडी टू फायर’; SIPRI अहवालाने पाकला फुटला घाम
1

Nuclear Shift: बटण दाबले की विनाश! भारत शांततेच्या काळातही क्षेपणास्त्रे ठेवणार ‘रेडी टू फायर’; SIPRI अहवालाने पाकला फुटला घाम

Islamabad Blast: काश्मीरचा पाकिस्तानला शेवटचा सलाम? बारामुल्ला ते श्रीनगर.. रस्त्यावर फक्त एकच घोषणा, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’
2

Islamabad Blast: काश्मीरचा पाकिस्तानला शेवटचा सलाम? बारामुल्ला ते श्रीनगर.. रस्त्यावर फक्त एकच घोषणा, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’

पाकिस्तानमध्ये अतंर्गत धुसफूस सुरुच! पाकिस्तानी सैन्यासमोर बलुचिस्तानचे मोठे आव्हान
3

पाकिस्तानमध्ये अतंर्गत धुसफूस सुरुच! पाकिस्तानी सैन्यासमोर बलुचिस्तानचे मोठे आव्हान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Raigad Zilla Parishad: कर्जतमध्ये महायुतीचे पानिपत; खालापुरात ‘राम-लक्ष्मण’ जोडीने शिवसेना तारली

Raigad Zilla Parishad: कर्जतमध्ये महायुतीचे पानिपत; खालापुरात ‘राम-लक्ष्मण’ जोडीने शिवसेना तारली

Feb 11, 2026 | 04:11 PM
Chandrapur Mayor Election 2026: प्रतिभा धानोरकरांचा ‘हट्टीपणा’ काँग्रेसला नडला? चंद्रपूर महापालिकेत सत्तेचे समीकरण बदलले

Chandrapur Mayor Election 2026: प्रतिभा धानोरकरांचा ‘हट्टीपणा’ काँग्रेसला नडला? चंद्रपूर महापालिकेत सत्तेचे समीकरण बदलले

Feb 11, 2026 | 04:10 PM
T20 World Cup 2026 : ‘गोलंदाजांपुरतेच मर्यादित…’ उस्मान तारिकच्या गोलंदाजी अ‍ॅक्शनवर अश्विनचे भाष्य! क्रिकेट विश्वात खळबळ 

T20 World Cup 2026 : ‘गोलंदाजांपुरतेच मर्यादित…’ उस्मान तारिकच्या गोलंदाजी अ‍ॅक्शनवर अश्विनचे भाष्य! क्रिकेट विश्वात खळबळ 

Feb 11, 2026 | 04:08 PM
मोठी बातमी! ‘या’ राज्यात दहशत; प्रतिष्ठित शाळांना Bomb ने उडवण्याची धमकी अन्…

मोठी बातमी! ‘या’ राज्यात दहशत; प्रतिष्ठित शाळांना Bomb ने उडवण्याची धमकी अन्…

Feb 11, 2026 | 04:08 PM
कमी पावसात, हलक्या जमिनीत तग धरणारे शाश्वत पीक! राळा ठरताहे शेतकऱ्यांसाठी आशेचे पीक

कमी पावसात, हलक्या जमिनीत तग धरणारे शाश्वत पीक! राळा ठरताहे शेतकऱ्यांसाठी आशेचे पीक

Feb 11, 2026 | 03:55 PM
“तुरु तुरू” गाण्याने फक्त 2 दिवसात पार केला 1 मिलियन व्ह्यूजचा टप्पा; सई गोडबोलेचा सुमधूर आवाज चर्चेत

“तुरु तुरू” गाण्याने फक्त 2 दिवसात पार केला 1 मिलियन व्ह्यूजचा टप्पा; सई गोडबोलेचा सुमधूर आवाज चर्चेत

Feb 11, 2026 | 03:53 PM
Pune BJP Crisis: भाजपची पुण्यात मोठी कारवाई; अमोल बालवडकरांसह ६९ बंडखोर कार्यकर्त्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी

Pune BJP Crisis: भाजपची पुण्यात मोठी कारवाई; अमोल बालवडकरांसह ६९ बंडखोर कार्यकर्त्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी

Feb 11, 2026 | 03:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Feb 11, 2026 | 02:58 PM
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.