2025 Pakistan floods : पाकिस्तानमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुरासाठी भारताला जबाबदार धरले आहे.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स फोनवर बोलले तेव्हा मी स्वतः पंतप्रधान मोदींसोबत होतो. त्या संभाषणात व्यापार कराराचा कोणताही उल्लेख नव्हता. भारत दहशतवादाविरुद्ध उभा राहील आणि कोणताही धोका किंवा दबाव आपल्याला रोखू…
या युद्धदरम्यान भारताकडे प्रभावी काउंटर ड्रोन प्रणाली असल्यामुळे मोठा फायदा झाला. युद्धात परिणाम महत्त्वाचा असतो; नुकसान होणे हे व्यावसायिक लष्करासाठी अपरिहार्य असते, मात्र त्यातून शिकून पुढे जाणे हे गरजेचे असते.
आपण कोरोनाशी लढलो, आपल्या शेजाऱ्यांकडून येणाऱ्या समस्यांना तोंड दिले, नैसर्गिक आपत्तींनाही तोंड दिले, तरीही इतक्या कमी वेळात आपण ११ व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतून चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो
पाकिस्तानकडून जास्तीत जास्त सुविधा मिळत राहाव्या, या उद्देशाने ज्योतीने जाणूनबुजून आयएसआयच्या योजनांना पाठिंबा दिला. जी सोशल मीडियावरील इन्फ्लुएंजर्सला आकर्षित करण्यासाठी तिला नेहमी व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली
ज्योती पाकिस्तानच्या अनेक गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. ज्योतीने सीमेपलीकडे देशाशी संबंधित बरीच माहिती पाठवली आहे. पाकिस्तान उच्चायुक्तालयाला भेट दिल्यानंतर त्याची सुरुवात झाली.
काही महिन्यांपूर्वी, एका भारतीय व्यक्तीने ज्योती मल्होत्राच्या हालचालींबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे चिंता व्यक्त केली होती. २०२४ सालची एक पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे,
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी रेंजर्सने शॉ यांना शिवीगाळ तर केलीच पण मानसिक छळही केला. पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धविरामानंतर शॉ यांना पुन्हा भारताच्या स्वाधीन कऱण्यात आले.
गेल्या काही वर्षांत भारताने आपल्या संरक्षण तयारीला बळकटी देण्यासाठी आवश्यक पावले उचलल्यामुळेच हे शक्य झाले आहे. देशाच्या संरक्षण बजेटमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारकडून पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या (IAF) सैनिकांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनीही हवाई दलाचे कौतुक करत त्यांचा गौरव केला आहे.
भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत अनेक पाकिस्तानी सैन्य सैनिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी रावळपिंडीतील रुग्णालयात जखमी सैनिकांना भेट दिली.
युद्धबंदीनंतर, आज तिन्ही सैन्याच्या डीजीएमओंनी ऑपरेशन सिंदूरवर पत्रकार परिषद घेतली. या पीसीमध्ये तिन्ही सैन्यांनी युद्धबंदी झाली असल्याचे म्हटले आहे परंतु भारतीय सैन्य पुढील मोहिमेसाठी सज्ज आहे.
गेल्या काही वर्षांत दहशतवादी कारवायांचे स्वरूप बदलले आहे. सैनिकांसोबतच आता दहशतवाद्यांकडून निष्पाप नागरिकांवर हल्ले होऊ लागले आहेत. पहलगामच्या हल्ल्यापर्यंत दशहतवादाचा पापाचा घडा भरला आहे.
नौदल 9 मे च्या रात्री पाकिस्तानच्या सागरी सीमेत प्रवेश करण्यासाठी आणि त्यांचे लष्करी तळ आणि कराची बंदरासारख्या प्रमुख प्रतिष्ठानांना नष्ट करण्यासाठी पूर्णपणे सज्ज करण्यात आले होते.
भारत आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांमधील वाटाघाटींमुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा युद्धबंदी लागू झाली. पण या युद्धबंदीनंतरही भारताने पाकिस्तानविरोधात घेतलेले सहा निर्णय काय ठेवले आहेत