शिवाजी राठोड याने हे अस का केला?
शिवाजी राठोड याचा खंडणी उकळण्याचा डाव होता. त्याने ही वस्तू ठेवली आणि त्यानंतर तो तिथून फरार झाला. मात्र एटीएस, पुणे पोलीस गुन्हे शाखा आणि नंतर स्थानिक पोलीस यांची वेगवेगळी पथक तैनात करण्यात आली होती. अनेकांची यामध्ये चौकशी करण्यात आली मात्र आरोपी मिळत नव्हता. शेवटी नागपूर रेल्वे स्थानक परिसरात हा आरोपी आढळून आला.
त्याने हे का केल? त्याला नक्की काय झाल होत?






