गुपचूप सुरु होता बालविवाह; पोलिसांना माहिती मिळताच टाकली धाड, अन् नंतर…
हरवल्याची तक्रार
सुरुवातीला मृतक सतीश हा हरवल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा त्यांना या हत्येचा छडा लागला. अवघ्या चार तासात त्यांनी या हत्येचा गुन्हा उघडकीस आणला.
कशी केली हत्या?
मृत सतीशच एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. याच महिलेचे संबंध आणखी एका तरुणाशी होते. सतीश संबंधीत महिलेला ब्लॅकमेल करत होता. त्यामुळे ती वैतागली होती. 14 जानेवारी अनैतिक संबंधातून मृत तरुणाचा आरोपी महिला, तिचा पती आणि प्रियकरासोबत वाद झाला. यावेळी सतीश दडस याला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्याचा बनाव करण्यात आला आणि त्याला विडणीच्या मांगोबा माळ परिसरात नेले. तिथे त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. एवढेच नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी लाकूड कापण्याच्या कटरने त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले.
त्यानंतर हे तुकडे पोत्यात भरुन शेततळ्यात टाकण्यात आले तसेच काही तुकडे नीरा नदीत फेकून देण्यात आले.
सतीश दडस घरी न आल्यामुळे त्याच्या भावाने तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेची महिलेने कबुली दिली आहे. अवघ्या चार तासात पोलिसांनी या घटनेचा छडा लावला. या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला आहे.
पाय बांधून दगडाने ठेचलं! ऊसतोड मजुराची हत्या, आरोपीने विष पिऊन संपवण्याचा प्रयत्न
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऊसतोड मजुराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यानंतर आरोपी तरुणाने स्वतः विष पियुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मृतकाचे नाव मच्छिंद्र अंबादास भोसे (वय 42) असे आहे.
Nagpur Crime : OYO हॉटेलमध्ये वाद आणि निर्घृण हत्या; प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार
Ans: सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोमंथळी परिसरात.
Ans: अनैतिक संबंधांत अडथळा आणि ब्लॅकमेलच्या वादातून.
Ans: बेपत्ता तक्रारीनंतर तपास करून अवघ्या चार तासांत गुन्हा उघडकीस आणत तिघा आरोपींना अटक केली.






