• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Drinking Lemon Water For Weight Loss May Cause Side Effects

वजन कमी करण्यासाठी सतत लिंबू पाणी पिताय! मग होऊ शकते आरोग्याचे गंभीर नुकसान

लिंबू पाण्याचे अतिसेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. लिंबू पाण्यामध्ये असलेल्या सायट्रिक ऍसिडमुळे पोटाचा अल्सर किंवा इतर आजार होऊ शकतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी किंवा इतर वेळी कमी प्रमाणात लिंबू पाण्याचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सतत लिंबू पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर नेमके काय दुष्परिणाम होतात, याबद्दल सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 25, 2024 | 05:30 AM
लिंबू पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

लिंबू पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उन्हाळ्यासह सर्वच ऋतूंमध्ये लिंबू पाण्याचे सेवन केले जाते. लिंबू पाण्यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. विटामिन सी युक्त लिंबू पाणी प्यायल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीरामध्ये थंडावा टिकून राहतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात लिंबाना मोठी मागणी असते. लिंबू पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे अनेक लोक दिवसांतून दोन ते तीन वेळा लिंबू पाण्याचे सेवन करतात. यामुळे पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताक, कैरीचे पन्ह, कोल्ड्रिंक किंवा इतर पेय पिण्याऐवजी अनेक लोक लिंबू पाण्याचे सेवन करतात. तर काहींना लिंबू टाकून चहा सुद्धा प्यायला आवडते.

सतत लिंबू पाण्याचे सेवन करत राहिल्यामुळे आरोग्याचे नुकसान होवू शकते. दातांचे आरोग्य बिघडून दात पिवळे पडण्याची शक्यता असते. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित कोमट पाण्यात बनवलेले लिंबू पाणी पितात. पण हे लिंबू पाणी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लिंबू पाण्याने प्यायल्यामुळे आरोग्यावर काय परिणाम दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया लिंबू पाणी पिण्याचे दुष्परिणाम.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: पुण्यातील तरुणांमध्ये का वाढत आहे हार्ट अटॅकचे प्रमाण? जाणून घ्या हार्ट अटॅक येण्याची लक्षणे

लिंबू पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

लिंबू पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

लिंबू पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम:

पोटदुखीची समस्या:

सतत लिंबू पाणी प्यायल्यामुळे पोटदुखीची समस्या उद्भवू शकते. लिंबू पाण्यामध्ये सायट्रिक ऍसिड आणि ऍसिडिटी जास्त असते. यामुळे काही लोकांच्या शरीरात पेप्टिक अल्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटासंबंधित आजार असलेल्या लोकांनी लिंबू पाण्याचे सेवन करू नये. लिंबू पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला फायदे होतात मात्र अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे आरोग्याचे नुकसान सुद्धा होते. यामुळे पचनक्रिया बिघडणे, सतत मळमळ, उलट्या होणे इत्यादी समस्या जाणवतात.

लिंबू पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

लिंबू पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

डिहायड्रेशन:

शरीरामध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन केले जाते. मात्र यामुळे सतत लघवीची समस्या उद्भवू शकते. यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढू शकतो. तसेच लिंबू पाण्यामध्ये जास्त ॲसिड असते. हे ॲसिड शरीरासाठी हानिकारक आहे.शरीरामध्ये विटामिन सी अतिप्रमाणात गेल्यामुळे आतड्यांचा अल्सर होऊ शकतो.

हे देखील वाचा: मेंदूमधील रक्तवाहिन्या का फुटतात? जाणून घ्या ब्रेन हॅमरेज टाळण्यासाठी काय करावे

दातांसाठी हानिकारक:

लिंबू पाण्याच्या अति सेवनामुळे दात दुखणे किंवा हिरड्यांचे दुखणे वाढू शकते. लिंबाच्या रसामध्ये आम्लयुक्त पदार्थ असतात, ज्यामुळे शरीरामध्ये ऍसिड निर्माण होते. दातांच्या आजूबाजूची त्वचाअतिशय नाजूक आणि संवेदनशील असल्यामुळे हिरड्यांचे दुखणे वाढू लागते. त्यामुळे लिंबू पाण्याचे सेवन करताना स्ट्रॉचा वापर करावा. सतत लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे घशात फोड किंवा घशाची त्वचा लाल होऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Drinking lemon water for weight loss may cause side effects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • Health Tips
  • Weight loss

संबंधित बातम्या

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी
1

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria
2

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

पोट- मांड्यांवर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचे सेवन, झपाट्याने कमी होईल चरबी
3

पोट- मांड्यांवर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचे सेवन, झपाट्याने कमी होईल चरबी

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण
4

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Thackeray Brother Alliance: तीन महिन्यात पाचवी भेट; संजय राऊतांच्या कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधु पुन्हा एकत्र, राजकारणात खळबळ

Thackeray Brother Alliance: तीन महिन्यात पाचवी भेट; संजय राऊतांच्या कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधु पुन्हा एकत्र, राजकारणात खळबळ

“माझ्या देवासाठी माझा मनातला भाव महत्त्वाचा”, बिकिनीवरून ट्रोल करणाऱ्यांना रुचिराचे सडेतोड प्रत्युत्तर!

“माझ्या देवासाठी माझा मनातला भाव महत्त्वाचा”, बिकिनीवरून ट्रोल करणाऱ्यांना रुचिराचे सडेतोड प्रत्युत्तर!

Nagpur News : दोन समाजात दुरी निर्माण होईल असं वक्तव्य राजकीय नेत्याने करू नये- बबनराव तायवाडे

Nagpur News : दोन समाजात दुरी निर्माण होईल असं वक्तव्य राजकीय नेत्याने करू नये- बबनराव तायवाडे

संतापजनक! पार्सल देताना डिलिव्हरी बॉयने महिलेला ‘त्या’ ठिकाणी केला स्पर्श ; पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO VIRAL

संतापजनक! पार्सल देताना डिलिव्हरी बॉयने महिलेला ‘त्या’ ठिकाणी केला स्पर्श ; पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO VIRAL

IND W vs PAK W: ‘ना हात, ना बात’; पुरुषांनंतर भारतीय महिला टीमनेही पाकिस्तानी खेळाडूंना दिला नाही ‘भाव’

IND W vs PAK W: ‘ना हात, ना बात’; पुरुषांनंतर भारतीय महिला टीमनेही पाकिस्तानी खेळाडूंना दिला नाही ‘भाव’

TCS निकालावर शेअर बाजाराचे लक्ष, जागतिक घटक आणि FII प्रवाह ठरवतील या आठवड्याचा बाजाराचा कल

TCS निकालावर शेअर बाजाराचे लक्ष, जागतिक घटक आणि FII प्रवाह ठरवतील या आठवड्याचा बाजाराचा कल

धमाकेदार फीचर्स आणि तितकंच पॉवरफुल इंजिन! ‘या’ कारची बुकिंग उद्यापासून सुरु

धमाकेदार फीचर्स आणि तितकंच पॉवरफुल इंजिन! ‘या’ कारची बुकिंग उद्यापासून सुरु

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad: खड्ड्यात अडकली BMW , मनसे झाली आक्रमक! रायगड मुख्यालयाच्या रस्त्याची दयनीय अवस्था उघड

Raigad: खड्ड्यात अडकली BMW , मनसे झाली आक्रमक! रायगड मुख्यालयाच्या रस्त्याची दयनीय अवस्था उघड

Navi Mumbai : गरबा खेळण्याच्या वादातून रक्तपात, सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू

Navi Mumbai : गरबा खेळण्याच्या वादातून रक्तपात, सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू

Jaykumar Gore : रामराजे निंबाळकर यांना उतार वयात प्रेम झाले

Jaykumar Gore : रामराजे निंबाळकर यांना उतार वयात प्रेम झाले

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.