• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Healthy Lifestyle These Symptoms Seen In The Body Indicate Good Health

शरीरात दिसणारी ‘ही’ लक्षणे देतात निरोगी आरोग्याचे संकेत, कायमच राहाल फिट आणि हेल्दी

शरीर निरोगी असल्यानंतर आरोग्यसंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. त्यामुळे कायम हेल्दी राहण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन, निरोगी आहार, व्यायाम, ध्यान करणे आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 16, 2025 | 09:03 AM
शरीरात दिसणारी 'ही' लक्षणे देतात निरोगी आरोग्याचे संकेत

शरीरात दिसणारी 'ही' लक्षणे देतात निरोगी आरोग्याचे संकेत

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रत्येक व्यक्तीला कायमच निरोगी आणि हेल्दी आरोग्य हवे असते. हेल्दी आरोग्यासाठी सतत काहींना काही केले जाते. कधी आहारात बदल केला जातो तर कधी जीवनशैलीत बदल करून आरोग्याची काळजी घेतली जाते. मात्र बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरात अनेक बदल होत असतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. यामुळे पचनक्रिया बिघडणे, शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवणे, मधुमेह आणि आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करून शरीराची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)

पोटात वारंवार गॅस होतो? जाणून घ्या या मागील प्रमुख कारण आणि घरगुती उपाय, तात्काळ मिळेल आराम

कायमच निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी अनेक लोक जीममध्ये जाऊन व्यायाम करणे, वेगवेगळ्या अन्नपदार्थांचे सेवन करणे यासोबतच जीवनशैलीमध्ये सुद्धा बदल करतात. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीराला कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात लक्षणे दिसू लागतात, त्याप्रमाणेच शरीर निरोगी असताना सुद्धा अनेक संकेत देतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला निरोगी आरोग्याची शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणात आहोत. या लक्षणावरून तुम्ही ओळखू शकता की तुमचे शरीर कायमच निरोगी आहे की नाही.

लघवीचा रंग:

निरोगी आरोग्याचे संकेत म्हणजे लघवीचा रंग, तुमच्या लघवीचा रंग जर पांढरट किंवा फिकट पिवळा तर तुमचे संपूर्ण शरीर निरोगी आणि हायड्रेट राहते. तुमच्या शरीरात पाण्याची पातळी योग्य आहे. किडनीचे कार्य निरोगी असल्यानंतर लघवीचा रंग पांढरट किंवा फिकट पिवळा असतो, मात्र किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर लघवीमध्ये फेस येणे, शरीरात सतत उद्भवणारी डिहायड्रेशनची समस्या इत्यादी अनेक आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा.

नियमित शौचास जाणे:

शरीराची पचनक्रिया निरोगी असल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक सहज बाहेर पडून जातात. त्यामुळे तुम्ही दिवसभरातून दोनदा किंवा तीनदा शौचास जावे लागत असेल तर तुमची पचनक्रिया अतिशय उत्तम आहे. तुम्हाला पचनासंबंधित कोणतीही समस्या कधीच उद्भवणार नाही. पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी नियमित भरपूर पाणी प्यावे.

मऊ ओठ:

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर ओठ हळूहळू निस्तेज आणि कोरडे पडून जातात. ओठ कोरडे झाल्यानंतर ओठांची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्यामुळे ओठ निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. ज्या व्यक्तींचे ओठ अतिशय मऊ आणि चमकदार असतील त्यांचे आरोग्य निरोगी आहे. फाटलेले ओठ डिहायड्रेशन किंवा जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होतात.

वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी! सकाळी उपाशी पोटी करा ‘या’ हिरव्या चहाचे सेवन, पोटावर वाढलेली चरबी होईल कमी

महिलांना नियमित येणारी मासिक पाळी:

महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी मासिक पाळी अतिशय महत्वाची आहे. नियमित येणारी मासिक पाळी निरोगी आरोग्याचे संकेत आहेत. मासिक पाळी आल्यानंतर जास्त वेदना न होणे, वेळेवर पाळी येणे आणि हार्मोन्स संतुलित असल्यास तुम्ही मासिक पाळी निरोगी आहे. याशिवाय जर तुमच्या शरीरावर आलेल्या जखमा वेळेवर भरत असतील तर तुम्ही रोगप्रतिकारशक्ती निरोगी आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Healthy lifestyle these symptoms seen in the body indicate good health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 09:03 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy life
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
1

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब
2

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब
3

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब

प्रेगनेंसी नंतरच्या Stretch Marks ने हैराण झालात? मग आता टेन्शन सोडा आणि या घरगुती उपायांचा वापर करा
4

प्रेगनेंसी नंतरच्या Stretch Marks ने हैराण झालात? मग आता टेन्शन सोडा आणि या घरगुती उपायांचा वापर करा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.