• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • As The Rain Continued Steadily The Farmers Were Disheartened

पावसामुळे शेतकरी हवालदिल! भाताच्या शेतीचे मोठे नुकसान , पाऊस कधी थांबणार?

अतिवृष्टी, मुसळधार सरी, ढगफुटीच्या घटनांनी शेतातील पिके अक्षरशः वाहून गेली. मराठवाडा, खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्वच भागांतील शेतकरी संकटाच्या गर्तेत आहेत. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 27, 2025 | 04:06 PM
पावसामुळे शेतकरी हवालदिल! भाताच्या शेतीचे मोठे नुकसान , पाऊस कधी थांबणार?

पावसामुळे शेतकरी हवालदिल! भाताच्या शेतीचे मोठे नुकसान , पाऊस कधी थांबणार?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • लांबलेल्या पावसामुळे भाताच्या शेतीचे मोठे नुकसान
  • शेतात उभा असलेला भाता पीक शेतात कोसळले
  • ९० टक्के भाताचे पीक पाण्यात डुबले

कर्जत : राज्यात यंदा मान्सूनने दगडधोंड्यांप्रमाणे बरसत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.  ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहिली जाते, त्याच पावसाने शेतकऱ्यांच्या घरी आजा हवालदिल वातावरण निर्माण केले आहे.  ऑक्टोबर महिना संपत आला तरी पावसाळा संपत नाही आणि लांबलेल्या पावसामुळे भाताच्या शेतीचे मोठे नुकसान सुरू आहे. भात शेतात कापून ठेवलेला तर काही ठिकाणी शेतात उभा असलेला भाता पीक शेतात कोसळले आहे. तालुक्यात ९० टक्के भाताचे पीक पाण्यात डुबले असून भाताच्या पिकाला मोड येण्याची शक्यता आहे. दरम्यान पाऊस कधी थांबणार याकडे शेतकरी वर्गाचे डोळे लागून राहिले आहेत.

Wardha farmers suicide:दिवाळी ठरली काळरात्र! वर्धा जिल्ह्यात ऐन दिवाळीत १४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

पाच मे रोजी सुरू झालेला अवकाळी पाऊस आणि नंतर जून महिन्यात आले मौसमी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. सप्टेंबर महिन्यात साधारण मौसमी पाऊस परतीचा प्रवास सुरू करतो. यावर्षी ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही.गेली दोन महिने सरत्या पावसाकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे.पाऊस थांबणार याची घोषणा वेधशाळा कधी करणार ? याकडे बळीराजा कान लावून बसला आहे. मात्र सरता पाऊस किंवा परतीचा पावसाच्या कोणत्याही घोषणा होत नाही आणि दुसरीकडे वेधशाळा आणखी काही दिवस पाऊस सुरू राहणार असे जाहीर करीत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.त्यात मागील काही दिवस येत असलेला पाऊस हा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा ठरत आहे.

पावसासोबत सोसाट्याच्या वारा देखील येत असल्याने शेतकऱ्याच्या शेतातील भाताचे पीक पाण्यात आहे. भाताच्या तयार झालेल्या पिकाचे मोठे नुकसान होत असून भाताचे पीक पाण्यात तरंगत असल्याचे तालुक्यात दिसून येत आहे.त्यात काही ठिकाणी किमान 15 दिवस भाताचे पीक पाण्यात कोसळले असल्याने त्या भाताच्या पिकाला मोड येण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी अनेक कठीण प्रसंग यापासून वाचवले भाताचे पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांच्या संपूर्ण आयुष्यभराचे कष्ट, घेतलेले कर्ज, खरेदी केलेले बियाणे, औषधे, खतांचा खर्च, सगळे एका क्षणात पाण्यात गेले. यंदा  नैर्ऋत्य मान्सूनमुळे अपेक्षेपेक्षा कमी पर्यटक आले. मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसामुळे एक महिना आधीच देशभर पावसाळी वातावरण निर्माण झाले असते. यावर्षी हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता की वार्षिक सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस पडेल. प्रत्यक्षात मुसळधार पावसासारखा पाऊस पडला. ऑगस्टच्या मध्यात सरासरी ओलांडली. सर्व जलस्रोत भरले. नद्या आणि नाले लाकडांनी भरले होते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला; परंतु धान्य साचल्यामुळे हथोंडशीतील गवत हिरवे झाले. मुसळधार पावसाने खारदुणची सुपीक माती नष्ट केली आणि तिची सुपीकता नष्ट केली. पावसाचे असे भयंकर रूप यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. धाराशिव जिल्ह्यातील वाशी गावात एकूण २२० मिमी पाऊस पडला आहे. पाऊस पडला! गोंधळ उडाला असता. धागाफुटीच्या अशा घटना अनेक ठिकाणी वारंवार पाहायला मिळाल्या.

Montha चक्रीवादळाचा धोका! मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

Web Title: As the rain continued steadily the farmers were disheartened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • Farmers
  • Karjat
  • maharashtra

संबंधित बातम्या

कर्जत तालुक्यातील शेतकरी आक्रमक! अतिवृष्टीमुळे भाताचे ९०% पीक खराब, एकरी ५० हजाराच्या मदतीची मागणी
1

कर्जत तालुक्यातील शेतकरी आक्रमक! अतिवृष्टीमुळे भाताचे ९०% पीक खराब, एकरी ५० हजाराच्या मदतीची मागणी

Neral News : नेरळमधील व्यापारी संकुल लवकरच खुले होणार, १०४ गाळ्यांचे वाटप करण्यासाठी निविदा
2

Neral News : नेरळमधील व्यापारी संकुल लवकरच खुले होणार, १०४ गाळ्यांचे वाटप करण्यासाठी निविदा

सरपंच महेश विरले यांचे गैर कारभारावर पांघरून घालणारा कोण? विजय म्हसकर यांचा सवाल
3

सरपंच महेश विरले यांचे गैर कारभारावर पांघरून घालणारा कोण? विजय म्हसकर यांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “मन की बात’ मधून संस्कृत, संस्कृती आणि सेवेचा जागर “
4

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “मन की बात’ मधून संस्कृत, संस्कृती आणि सेवेचा जागर “

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tech Tips: एकाचवेळी 4 डिव्हाईसवर वापरू शकता तुमचं WhatsApp अकाऊंट, 99% लोकांना माहिती नाही ही स्मार्ट ट्रिक

Tech Tips: एकाचवेळी 4 डिव्हाईसवर वापरू शकता तुमचं WhatsApp अकाऊंट, 99% लोकांना माहिती नाही ही स्मार्ट ट्रिक

Oct 27, 2025 | 07:45 PM
“तुमच्याकडे 10 लोक आहेत, पण माझ्याकडे आर्मी आहे”, धर्मेंद्र यांच्या धमकीने अंडरवर्ल्डलही घाबरलं

“तुमच्याकडे 10 लोक आहेत, पण माझ्याकडे आर्मी आहे”, धर्मेंद्र यांच्या धमकीने अंडरवर्ल्डलही घाबरलं

Oct 27, 2025 | 07:44 PM
Toyota ने सादर केलेली बेबी Land Cruiser भारतात देखील लाँच होणार का?

Toyota ने सादर केलेली बेबी Land Cruiser भारतात देखील लाँच होणार का?

Oct 27, 2025 | 07:34 PM
Pune Crime : पुण्यात मोठी फसवणूक! प्राईड ग्रुपच्या तीन संचालकांकडून व्यावसायिकाला ३७ लाखांचा गंडा

Pune Crime : पुण्यात मोठी फसवणूक! प्राईड ग्रुपच्या तीन संचालकांकडून व्यावसायिकाला ३७ लाखांचा गंडा

Oct 27, 2025 | 07:24 PM
श्रेयस अय्यरला मोठी दुखापत; अय्यरचे ‘हे’ ठरवता त्याला भारताचा स्टार खेळाडू; एकदा वाचाच

श्रेयस अय्यरला मोठी दुखापत; अय्यरचे ‘हे’ ठरवता त्याला भारताचा स्टार खेळाडू; एकदा वाचाच

Oct 27, 2025 | 07:20 PM
Haryana Crime: एआय ब्लॅकमेलिंगचा बळी! बहिणींचे बनावट फोटो पाहून १९ वर्षीय राहुलने घेतला टोकाचं निर्णय

Haryana Crime: एआय ब्लॅकमेलिंगचा बळी! बहिणींचे बनावट फोटो पाहून १९ वर्षीय राहुलने घेतला टोकाचं निर्णय

Oct 27, 2025 | 07:14 PM
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार ‘Kantara- Chapter 1’; ‘या’ तारखेला OTT प्लॅटफॉर्मवर येणार

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार ‘Kantara- Chapter 1’; ‘या’ तारखेला OTT प्लॅटफॉर्मवर येणार

Oct 27, 2025 | 07:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Oct 27, 2025 | 06:59 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Oct 27, 2025 | 06:54 PM
Raigad : सुनील तटकरे यांनी खोपोलीत निवडणूकीचे रणशींग फुंकले

Raigad : सुनील तटकरे यांनी खोपोलीत निवडणूकीचे रणशींग फुंकले

Oct 27, 2025 | 06:45 PM
Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Oct 26, 2025 | 08:04 PM
Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Oct 26, 2025 | 07:57 PM
Election : ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम कडून मोर्चे बांधणीला सुरुवात

Election : ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम कडून मोर्चे बांधणीला सुरुवात

Oct 26, 2025 | 07:42 PM
Raju Shetti : कायदा – सुव्यवस्थेवरून राजू शेट्टींनी केला गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

Raju Shetti : कायदा – सुव्यवस्थेवरून राजू शेट्टींनी केला गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

Oct 26, 2025 | 07:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.