• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • The Mahayuti Government Is Trying To Solve The Problems Of The Citizens Of Mumbai

भविष्यातील आव्हाने अन् शाश्वत विकास; मुंबईसाठी महायुतीचा मास्टर प्लॅन

मुंबई आता सुसाट वेगाने धावत आहे. ज्याचे श्रेय महायुती सरकारला दिले जाते, असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 12, 2026 | 04:38 PM
भविष्यातील आव्हाने अन् शाश्वत विकास; मुंबईसाठी महायुतीचा मास्टर प्लॅन

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मुंबईच्या विकासाचा कणा वाहतूक व्यवस्था
  • भविष्यातील आव्हाने अन् शाश्वत विकास
  • मुंबईसाठी महायुतीचा मास्टर प्लॅन
मुंबई : भारताची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरी आणि देशाचे आर्थिक इंजिन असलेल्या मुंबईसाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. गेल्या दशकापासून मुंबईने परिवर्तनाचा पॅटर्न राबविला असून, ज्याची दखल जागतिक स्तरावरील मोठ्या महानगरांशी केली जात आहे. एकेकाळी रखडलेले प्रकल्प, वाढती वाहतूक कोंडी व पायाभूत सुविधांमुळे चर्चेत असलेली मुंबई आता सुसाट वेगाने धावत आहे. ज्याचे श्रेय महायुती सरकारला दिले जाते, असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे.

मुंबईच्या विकासाचा कणा वाहतूक व्यवस्थेला मानले जाते. महायुतीने ‘इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम’वर भर दिला. त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रकल्पांना गती मिळाल्याचे सांगितले जाते. फक्त गती नव्हे तर एक कालबद्ध पद्धतीने ते पूर्ण करण्यासाठी धोरण ठरले गेले. परिणामी ते पुर्णत्वास देखील आले, असंही महायुतीचा दावा आहे.

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’. राज्याच्या प्रगतीचा महामार्ग ठरला. २१.८ किलोमीटर लांबीचा देशातील सर्वात लांब सागरी सेतू दक्षिण मुंबईतून थेट नवी मुंबई आणि तिथून पुढे पुणे-गोवा महामार्गाशी कनेक्टिव्हिटी वाढवतो. त्यासोबतच दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी व नरिमन पॉइंट ते कांदिवली असा विनाअडथळा प्रवास करण्यासाठी ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाची आखणी झाली. पर्यावरणीय आव्हाने व तांत्रिक अडचणींवर मात करत हा प्रकल्प मुंबईकरांचा प्रवास सुसह्य करत आहे.

मेट्रोचे जाळे विणण्याचे स्वप्न देखील पुर्ण होत असून, मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) या भूमिगत मेट्रोपासून ते मेट्रो-२ए आणि मेट्रो-७ या मार्गांपर्यंत, मुंबईच्या उपनगरांना जोडण्यासाठी मेट्रोचे जाळे अत्यंत वेगाने विस्तारले जात आहे. लाखो मुंबईकर या मेट्रो सेवेचा लाभ घेऊ लागले आहेत. वाहतूक व्यवस्थेसोबत आर्थिक क्षमता वाढवणे देखील गरजेचे होते. त्यानुसार मुंबईला ‘ग्लोबल फायनान्शिअल हब’ बनवण्यासाठी दूरगामी पावले उचलली गेली. मुंबईत दुसऱ्या विमानतळाची गरज होती. यानुसार नवी मुंबईतील विमानतळ प्रकल्प त्याचाच महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई आणि रायगड परिसराचा विकास झाला असून, तिथे रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होत आहेत.

मुंबईला आशियातील सर्वात मोठे ‘डेटा सेंटर हब’ बनवण्यासाठी महायुती सरकारने विशेष सवलती आणि धोरणे राबवली. यामुळे जगातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी मुंबईत आपली कार्यालये आणि सर्व्हिस सुरू केले, ज्यामुळे मुंबईची ओळख आता ‘फिनटेक सिटी’ म्हणून होत आहे. जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा कायापालट करण्याचे स्वप्न होते. त्याला आता कायदेशीर व आर्थिक स्वरूप देण्यात आले. या पुनर्विकास प्रकल्पामुळे तिथल्या रहिवाशांना हक्काचे घर आणि रोजगाराची नवीन साधने मिळणार आहेत. तसेच बीडीडी चाळींचा पुनर्विकास करून मध्यमवर्गीय मुंबईकरांना न्याय देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले.

वॉटर टॅक्सी आणि जलवाहतूक

मुंबईची दुसरी ओळख म्हणजे, समुद्रकिनारा. पण, या समुद्री किनाऱ्याचा वापर तितकासा नव्हता. सरकारने जलवाहतुक हा पर्याय निर्माण केला. वॉटर टॅक्सी आणि रो-रो फेरी सेवा सुरू केल्याने मुंबई-नवी मुंबई व अलिबाग अगदीच सोपे झाले, हे प्रकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांचे व्हिजन म्हणून ओळखले जातात. मंत्रालयातून ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ स्थापन करून हे प्रकल्प राबविले गेले.

भविष्यातील आव्हाने आणि शाश्वत विकास

केवळ काँक्रीटचे जंगल न उभारता, मुंबईला शाश्वत शहर बनवण्यावरही भर दिला जात आहे. ‘इलेक्ट्रिक बस’ वाढवणे, किनारपट्टीचे रक्षण करणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे मोठे प्रकल्प (STP) राबवून समुद्राचे प्रदूषण कमी करणे, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे ‘व्हर्टिकल डेव्हलपमेंट’ आणि ‘ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट’ यांसारख्या आधुनिक संकल्पना अमलात आणत रेल्वे आणि मेट्रो स्थानकांच्या आसपास सोयीसुविधांचे जाळे निर्माण केले जात आहे.

Web Title: The mahayuti government is trying to solve the problems of the citizens of mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Mumbai News

संबंधित बातम्या

राज्यभरातील 27 लाख वीज कर्मचारी आज जाणार संपावर; वीज सेवेवर परिणाम होणार?
1

राज्यभरातील 27 लाख वीज कर्मचारी आज जाणार संपावर; वीज सेवेवर परिणाम होणार?

“रितू तावडेंनी मुंबईकरांसाठी आक्रमक…”; BMC च्या सभागृहात काय म्हणाले CM फडणवीस?
2

“रितू तावडेंनी मुंबईकरांसाठी आक्रमक…”; BMC च्या सभागृहात काय म्हणाले CM फडणवीस?

Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही
3

Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही

मुंबईकरांचा प्रवास होणार संगीतमय! ‘या’ रस्त्यावर कार चालवताना ऐकू येईल मधुर संगीत
4

मुंबईकरांचा प्रवास होणार संगीतमय! ‘या’ रस्त्यावर कार चालवताना ऐकू येईल मधुर संगीत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
प्रियंका चोप्रा बनणार ‘Bond Girl’? कास्टिंगबाबत दिला मोठा इशारा; चाहत्यांमध्ये उत्साह

प्रियंका चोप्रा बनणार ‘Bond Girl’? कास्टिंगबाबत दिला मोठा इशारा; चाहत्यांमध्ये उत्साह

Feb 12, 2026 | 12:18 PM
Mumbai: भायखळ्यात  १८ मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; ५ जण गंभीर जखमी

Mumbai: भायखळ्यात १८ मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; ५ जण गंभीर जखमी

Feb 12, 2026 | 12:12 PM
Devendra Fadnavis : महाराष्ट्रात उत्पादन वाढ आणि रोजगार निर्मितीवर भर,  मुख्यमंत्र्यांची माधवानी समूहाला भेट

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात उत्पादन वाढ आणि रोजगार निर्मितीवर भर, मुख्यमंत्र्यांची माधवानी समूहाला भेट

Feb 12, 2026 | 12:11 PM
IND vs PAK : 15 फेब्रुवारीपूर्वी भारताला गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून पाकिस्तानला हटवण्याची संधी! जर असे झाले तर…

IND vs PAK : 15 फेब्रुवारीपूर्वी भारताला गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून पाकिस्तानला हटवण्याची संधी! जर असे झाले तर…

Feb 12, 2026 | 12:10 PM
Maharashtra Politics:  “तपास यंत्रणा या भाडXXX झाल्यात…! अजित पवारांच्या अपघातावर संजय राऊतांचा चढला पारा

Maharashtra Politics: “तपास यंत्रणा या भाडXXX झाल्यात…! अजित पवारांच्या अपघातावर संजय राऊतांचा चढला पारा

Feb 12, 2026 | 12:05 PM
नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडीसाठी धावणार 24 स्पेशल ट्रेन; गर्दीच्या काळात प्रवाशांची होणार मोठी सोय

नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडीसाठी धावणार 24 स्पेशल ट्रेन; गर्दीच्या काळात प्रवाशांची होणार मोठी सोय

Feb 12, 2026 | 12:01 PM
जास्त वेळ लघवी रोखून धरण्याची सवय शरीरासाठी ठरते जीवघेणी! किडनीसंबंधित उद्भवू शकतात ‘हे’ गंभीर आजार

जास्त वेळ लघवी रोखून धरण्याची सवय शरीरासाठी ठरते जीवघेणी! किडनीसंबंधित उद्भवू शकतात ‘हे’ गंभीर आजार

Feb 12, 2026 | 12:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.