• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Police Succeed In Stopping Voting Process In Markatwadi Nras

Markatwadi Voting news: मारकटवाडीत मतदानप्रक्रिया थांबवली ;पण नेमकं घडलं काय?

20 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या मतगान प्रक्रियेत या गावाने केलेल्या मतदानात आणि लागलेल्या निकालात तफावत आढळून आल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. गावकऱ्यांनी मतदान प्रक्रिया राबवण्याची तयारीही केली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 03, 2024 | 11:12 AM
Markatwadi Voting news: मारकटवाडीत मतदानप्रक्रिया थांबवली ;पण नेमकं घडलं काय?

Photo Credit- Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

माळशिरस: विधानसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील  मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी गावातच बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली.  20 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या मतगान प्रक्रियेत या गावाने केलेल्या मतदानात आणि लागलेल्या निकालात तफावत आढळून आल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया राबवण्याची संपूर्ण तयारीही केली. आज सकाळी मतदान प्रक्रियेला सुरूवात होणार, त्यापूर्वीच गावात पोलीस प्रशासन दाखल झाले, गावात जमावबंदी लागू करण्यात आली. तसेच एकही मतदान झाल्यास गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला. गावात तणावाचे वातावरण नको म्हणून अखेर उत्तमराव जाणकर यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून अखेर मतदान प्रक्रिया थांबवण्याच निर्णय़ घेतला. पण त्याचवेळी त्यांनी सरकारची पोलखोल होऊ नये म्हणून आमच्यावर दबाव टाकला जात आहे. प्रशासन घाबरल्यानेच आम्हाला मतदान करू दिले जात नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

याबाबत बोलताना उत्तमराव जानकर म्हणाले, एकही मतदान झाल्यास आम्ही तुमच्या मतपेट्या आणि इतर साहित्य घेऊन जाऊ. सर्व गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करू. गावात 144 कलम लागू कऱण्यात आली आहे. गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, प्रशासनाच्या विरोधात जाऊन मतदान केल्यास गोंधळ उडेल आणि वातावरण खराब होईल, लोक निघून जातील.  1500 जणांचे मतदान झाल्याशिवाय निकालही लागू शकणार नाही.  पण गावकऱ्यांना मतदान करू द्यायचे नाही आणि  साहित्यच घेऊन जायचं असा पोलिसांचा प्लॅन आहे. त्यामुळे आम्ही येणाऱ्या आठ दिवसात प्रांत कार्यालय किंवा न्यायालयात आम्ही ताकदीने लढा देऊ. हा आक्रोश निवडणूक आयोगापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू, न्याय मिळाल्याशिवाय उत्तमराव जानकर थांबणार नाही.

Eknath Shinde News: एकनाथ शिंदेंनी सोडला गृहमंत्रीपदाचा हट्ट; काल रात्री ठाण्यात काय घडलं?

बॅलेट पेपरवर मतदान झाल्यास तुम्ही जिंकाल असा विश्वास का वाटतो, असा प्रश्न विचारला असता, या गावात 1400 मतदान मला आणि 502 मतदान समोरच्या ( राम  सातपुते)  उमेदवारास झाले.  या तालुक्यातला अभ्यास केल्यानंतर त्यांना 1003 असं मतदान झालं म्हणजेत त्या मशीनमध्ये तशी सिस्टीमच बनवण्यात आली होती. त्यामुळे आम्हाला पडताळणी करायची होती. आम्ही दिलेलं मत उत्तमराव जानकरांना न जाता दुसऱ्यांना का गेलं. त्याची पडताळणी करण्यासाठी खरं तर शासनाचे सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती. पण पोलिसांनी जमावबंदीचे आदेश काढत मतदान प्रक्रिया थांबवण्याच आदेश काढले.  ही प्रक्रिया होऊ द्यायची नव्हती. याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात अशा हे चित्र जाणार होतं. हे लाईव्ह मतदान होणार होतं. प्रशासनाने करू दिलं असत तर सर्व समोर आलं असतं.

कालपासून एक हजाराहून अधिक लोक इथ होते. पण पोलिसांच्या भितीने लोक आपापल्या घरी निघून गेले. पोलिसांच्या भितीने लोक यायला तयार नाहीत. त्यामुळे आम्ही मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जे इथं घडलं तेच संपूर्ण राज्यात घडलं आहे. एक मत भाजपला ट्रान्सफऱ झाल्याशिवाय दुसरं मत भाजपला जात नव्हतं.त्यामुळे त्यांना ५४ हजार मतं पडली, त्यामुळे त्यांना एक लाख चार हजर मतं झाली. त्यामुळे त्यांचा एकास एक असा फॉर्म्युला आहे. त्यामुळेच त्यांनी जाणीवपूर्वक मतदान प्रक्रिया थांबवली.   मतं ट्रान्सफर झाल्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर जानकर म्हणाले, येत्या आठ दिवसात मी त्याचं प्रात्यशक्षिक तुम्हाला दाखवून देईल. त्यासाठी आम्ही गावात मतदान करण्याचा अट्टहास होता.

International Day Of Persons With Disabilities: ‘दिव्यांग व्यक्तींना समानतेची

Web Title: Police succeed in stopping voting process in markatwadi nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 10:24 AM

Topics:  

  • BJP
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
2

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
3

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
4

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Lok Sabha MP Criminal Record: २५१ खासदारांचे सदस्यत्व धोक्यात? कोणत्या पक्षाचे खासदार जास्त अडचणीत

Lok Sabha MP Criminal Record: २५१ खासदारांचे सदस्यत्व धोक्यात? कोणत्या पक्षाचे खासदार जास्त अडचणीत

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

Ration Card: मोदी सरकारची मोठी करावाई सुरु, १.१७ कोटी लोकांची रेशन कार्ड होणार रद्द; वाचा सविस्तर

Ration Card: मोदी सरकारची मोठी करावाई सुरु, १.१७ कोटी लोकांची रेशन कार्ड होणार रद्द; वाचा सविस्तर

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.