• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pratap Sarnaik Dahisar Bhayandar Coastal Road Update

Mumbai: दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा; तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

पुढील तीन वर्षांत पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉईंट ते मीरा-भाईंदर हे अंतर कोस्टल रोडने अवघ्या अर्ध्या तासात कापणे शक्य होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 21, 2025 | 07:40 PM
Mumbai: दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा; तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा
  • तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर
  • मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Dahisar-Bhayander Coastal Road: केंद्रीय मिठागार मंत्रालयाने आपली जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित केल्यामुळे, दहिसर ते भाईंदर हा महत्त्वाचा महामार्ग तयार करण्याचा मोठा अडथळा आता दूर झाला आहे. हा मार्ग पुढील तीन वर्षांत पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉईंट ते मीरा-भाईंदर हे अंतर कोस्टल रोडने अवघ्या अर्ध्या तासात कापणे शक्य होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

मिठागराची जमीन हस्तांतरित, प्रकल्पाचा मार्ग मोकळा

गेल्या चार-पाच वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे, दहिसर-भाईंदर ६० मीटर रस्त्यासाठी आवश्यक असलेली ५३.१७ एकर जमीन केंद्रीय मिठागार मंत्रालयाने राज्य शासनाच्या माध्यमातून मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे दहिसर ते भाईंदर आणि पुढे वसई-विरारपर्यंत जाणारा रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रकल्प तपशील आणि खर्च

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सध्या सुरू असलेला कोस्टल रोड उत्तनपर्यंत येणार आहे. तेथून दहिसर-भाईंदर हा ६० मीटर रुंदीचा रस्ता मीरा रोड येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत जोडला जाईल आणि पुढे वसई-विरार शहरांनाही जोडला जाणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. एल अँड टी (L&T) ही कंपनी हे काम करणार असून, पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल. या प्रकल्पासाठी येणारा सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा खर्च मुंबई महापालिका करणार आहे.

राज्यातील परिवहन विभागाचे सर्व चेक पोस्ट होणार बंद? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लवकरच घेणार निर्णय

मच्छिमार बांधवांच्या मागणीला यश

यापूर्वी कोस्टल रोड उत्तन येथून विरारकडे समुद्रकिनाऱ्यावरून जाणार होता. मात्र, तेथील कोळी बांधवांनी याला विरोध केला होता. ही मागणी मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मांडली. त्यांच्या मागणीला मान्यता मिळाल्यामुळे, हा मार्ग आता उत्तन ते दहिसर आणि तेथून मीरा-भाईंदरमार्गे वसई-विरारकडे जमिनीवरून जाणार आहे. यामुळे कोळी बांधवांच्या रास्त मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केल्याचे सरनाईक यांनी सांगितले. भविष्यात या महामार्गामुळे मीरा-भाईंदर मुंबईशी अधिक जोडले जाईल आणि लवकरच मुंबई शहराचे उपनगर म्हणून आपली ओळख निर्माण करेल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

Web Title: Pratap sarnaik dahisar bhayandar coastal road update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 07:37 PM

Topics:  

  • BMC
  • Mumbai
  • Mumbai News
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

विचारे नावाच्या दगडाला शिंदेंनी सिंदूर लावला म्हणून ते खासदार झाले-प्रताप सरनाईक
1

विचारे नावाच्या दगडाला शिंदेंनी सिंदूर लावला म्हणून ते खासदार झाले-प्रताप सरनाईक

तुम्ही Influencer आहात? तर मग Navabharat Influencer Summit 2025 तुमची वाट पाहतोय, करा स्वतःला नॉमिनेट
2

तुम्ही Influencer आहात? तर मग Navabharat Influencer Summit 2025 तुमची वाट पाहतोय, करा स्वतःला नॉमिनेट

मुंबईकरांनो ही बातमी तुमच्यासाठी! लवकरच सुरु होणार e-Bike Taxi सर्व्हिस, भाडं वडापावच्या किमतीपेक्षाही कमी
3

मुंबईकरांनो ही बातमी तुमच्यासाठी! लवकरच सुरु होणार e-Bike Taxi सर्व्हिस, भाडं वडापावच्या किमतीपेक्षाही कमी

Devendra Fadnavis : भविष्यात ग्रीन स्टील क्षेत्रातही महाराष्ट्र सर्वोत्तम ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4

Devendra Fadnavis : भविष्यात ग्रीन स्टील क्षेत्रातही महाराष्ट्र सर्वोत्तम ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नवीन Tata Altroz चा Bharat NCAP मध्ये डंका! मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग

नवीन Tata Altroz चा Bharat NCAP मध्ये डंका! मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग

गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! पुढील आठवड्यात IPO ची लाट, तब्बल 26 कंपन्यांचे इश्यू होतील लाँच

गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! पुढील आठवड्यात IPO ची लाट, तब्बल 26 कंपन्यांचे इश्यू होतील लाँच

न लग्न करता एकांतात राहणार मुलं-मुली..; पाकिस्तानी शोचा लाजीरवाणा फॉर्मट? धर्माविरोधात गेल्याने वातावरण तापणार

न लग्न करता एकांतात राहणार मुलं-मुली..; पाकिस्तानी शोचा लाजीरवाणा फॉर्मट? धर्माविरोधात गेल्याने वातावरण तापणार

Asia cup नंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजशी भिडणार! ‘या’ तारखेला होणार संघाची घोषणा? वाचा सविस्तर 

Asia cup नंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजशी भिडणार! ‘या’ तारखेला होणार संघाची घोषणा? वाचा सविस्तर 

जुई गडकरीचा तो प्रसंग! “दिवसभर बसवून ठेवले, मालिकेतून काढले बाहेर…”

जुई गडकरीचा तो प्रसंग! “दिवसभर बसवून ठेवले, मालिकेतून काढले बाहेर…”

६ तासांपेक्षा कमी वेळ झोपल्यामुळे आरोग्यावर दिसून येतात ‘हे’ गंभीर परिणाम, मेंदूच्या कार्यात होईल बिघाड

६ तासांपेक्षा कमी वेळ झोपल्यामुळे आरोग्यावर दिसून येतात ‘हे’ गंभीर परिणाम, मेंदूच्या कार्यात होईल बिघाड

Flipkart Big Billion Days 2025: iPad पासून Samsung Galaxy Tab पर्यंत… सेलमध्ये तुमच्या बजेट किंमतीत खरेदी करा ‘हे’ पाच टॅब्लेट्स

Flipkart Big Billion Days 2025: iPad पासून Samsung Galaxy Tab पर्यंत… सेलमध्ये तुमच्या बजेट किंमतीत खरेदी करा ‘हे’ पाच टॅब्लेट्स

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur News : इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये धडक कारवाई, गांजासह युवक गजाआड, 2.19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nagpur News : इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये धडक कारवाई, गांजासह युवक गजाआड, 2.19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Ahilyanagar : पाथर्डीत मुसळधार पावसाचा तडाखा, शेत झालं जलमय

Ahilyanagar : पाथर्डीत मुसळधार पावसाचा तडाखा, शेत झालं जलमय

Nagpur News : हर्षवर्धन सपकाळ मोदींवर बोलण्याआधी आपली उंची तपासावी – बावनकुळे

Nagpur News : हर्षवर्धन सपकाळ मोदींवर बोलण्याआधी आपली उंची तपासावी – बावनकुळे

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून पनवेलमध्ये रंगली शाब्दिक झुंज

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून पनवेलमध्ये रंगली शाब्दिक झुंज

Navi Mumbai : वाशीमध्ये शेकडो धावपटूंनी घेतला सहभाग, भाजपच्या मॅरेथॉनने दिला सशक्त भारताचा संदेश

Navi Mumbai : वाशीमध्ये शेकडो धावपटूंनी घेतला सहभाग, भाजपच्या मॅरेथॉनने दिला सशक्त भारताचा संदेश

Kalyan : शिवसेना शिंदे गटाचा गंभीर आरोप, नेतीवलीत रात्री नागरिकांना त्रास

Kalyan : शिवसेना शिंदे गटाचा गंभीर आरोप, नेतीवलीत रात्री नागरिकांना त्रास

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून पनवेलमध्ये रंगली शाब्दिक झुंज

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून पनवेलमध्ये रंगली शाब्दिक झुंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.