• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane »
  • Dust Storm In Kalyan Dombivali Unseasonal Rains Begin

Thane Rain : कल्याण डोंबिवलीत धुळीचं वादळ ; अवकाळी पावासाला सुरुवात

संध्याकाळी चारच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसराच मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट पाहायला मिळत आहे. जोरदार वादळ वाऱ्यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली आहे. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 04, 2025 | 07:23 PM

राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने धुमशान घातलं आहे. पुण्यानंतर आता कल्याण डोंबिवलीमध्य़े वातावरणाता धुळीचं वादळ येत असल्याचं दिसून आलं आहे. संध्याकाळी चारच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसराच मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट पाहायला मिळत आहे. जोरदार वादळ वाऱ्यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली आहे.

गेले काही दिवसांपासून वातावरणात वाढत असलेल्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण पहायाला मिळत होतं. कल्याण डोंबिवली प्रमाणेच शहापूर तालुक्य़ातही पावासाने चांगलीच हजेरी लावली आहे. दुपारच्य़ा सुमारास शहापूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारादेखील पडल्या आहेत. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे प्रशासनाने वीज पुरवठा खंडित केला आहे. कल्याण-डोंबिवली, पनवेल, शहापूर, नवी मुंबईत धुळीचे वादळ  आल्याने व्यापाऱ्य़ाचे चांगलेच हाल झाले आहेत.

दरम्यान आज दुपारच्या सुमारास सोसाट्याचा वारा वाहू लागला .त्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरले होते .या वाऱ्यामुळे आंबिवली येथे स्टेशन रोड वर असलेले भले मोठे झाफ उन्मळून पडले. झाडालगत उभ्या असलेल्या दुचाकींवर हे झाड कोसळल्याने चार ते पाच दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही ..घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटना स्थळी धाव घेत झाड बाजूला हटविले .

Follow Us:
Google News facebook twitter instagram youtube

गेले काही दिवस राज्यात सततच्या अवकाळी पावसाचा फटका बळीराजाला मोठ्या प्रमाणात बसला आहे.  अवकाळीमुळे रत्नागिरी, राजापूर, सिंधुदुर्ग आणि देवगड या भागातील आंब्याच्या मोहर गळून गेल्याने शेतकरी हवालदीन झाले आहेत.अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील राजू जगन्नाथ मगर यांची करंजगाव शिवार गट ६७ मध्ये १ हेक्टर १८ आर शेती आहे. या शेतात २.५ एकर मध्ये कांदे लावले होते. काढणीला आलेल्या २.५ एकरातील संपूर्ण कांदा पिकाचे नुकसान झालेले आहे. आपण अगोदरच कर्जबारी असून, शासनाकडून आता मदत मिळाली नाही तर, कर्ज कसे भरणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत. शासनाकडून मदत मिळाली नाही तर, आत्महत्या हाच आमच्यासमोर पर्याय उरला आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने धुमशान घातलं आहे. पुण्यानंतर आता कल्याण डोंबिवलीमध्य़े वातावरणाता धुळीचं वादळ येत असल्याचं दिसून आलं आहे. संध्याकाळी चारच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसराच मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट पाहायला मिळत आहे. जोरदार वादळ वाऱ्यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली आहे.

गेले काही दिवसांपासून वातावरणात वाढत असलेल्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण पहायाला मिळत होतं. कल्याण डोंबिवली प्रमाणेच शहापूर तालुक्य़ातही पावासाने चांगलीच हजेरी लावली आहे. दुपारच्य़ा सुमारास शहापूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारादेखील पडल्या आहेत. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे प्रशासनाने वीज पुरवठा खंडित केला आहे. कल्याण-डोंबिवली, पनवेल, शहापूर, नवी मुंबईत धुळीचे वादळ  आल्याने व्यापाऱ्य़ाचे चांगलेच हाल झाले आहेत.

दरम्यान आज दुपारच्या सुमारास सोसाट्याचा वारा वाहू लागला .त्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरले होते .या वाऱ्यामुळे आंबिवली येथे स्टेशन रोड वर असलेले भले मोठे झाफ उन्मळून पडले. झाडालगत उभ्या असलेल्या दुचाकींवर हे झाड कोसळल्याने चार ते पाच दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही ..घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटना स्थळी धाव घेत झाड बाजूला हटविले .

Follow Us:
Google News

गेले काही दिवस राज्यात सततच्या अवकाळी पावसाचा फटका बळीराजाला मोठ्या प्रमाणात बसला आहे.  अवकाळीमुळे रत्नागिरी, राजापूर, सिंधुदुर्ग आणि देवगड या भागातील आंब्याच्या मोहर गळून गेल्याने शेतकरी हवालदीन झाले आहेत.अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील राजू जगन्नाथ मगर यांची करंजगाव शिवार गट ६७ मध्ये १ हेक्टर १८ आर शेती आहे. या शेतात २.५ एकर मध्ये कांदे लावले होते. काढणीला आलेल्या २.५ एकरातील संपूर्ण कांदा पिकाचे नुकसान झालेले आहे. आपण अगोदरच कर्जबारी असून, शासनाकडून आता मदत मिळाली नाही तर, कर्ज कसे भरणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत. शासनाकडून मदत मिळाली नाही तर, आत्महत्या हाच आमच्यासमोर पर्याय उरला आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Web Title: Dust storm in kalyan dombivali unseasonal rains begin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • dombivali news
  • kalyan
  • rain
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड
1

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪
2

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

शेती सुधारणांची चुकलेली दिशा! सरकारी योजना का फसल्या? वाचा सविस्तर
3

शेती सुधारणांची चुकलेली दिशा! सरकारी योजना का फसल्या? वाचा सविस्तर

Siddhivinayak Temple Trust : पूरग्रस्तांच्या मदतीला धावला सिद्धिविनायकचा बाप्पा! ट्रस्टकडून “एवढ्या” कोटींची मदत
4

Siddhivinayak Temple Trust : पूरग्रस्तांच्या मदतीला धावला सिद्धिविनायकचा बाप्पा! ट्रस्टकडून “एवढ्या” कोटींची मदत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…

प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

US-Venezuela Tension: अमेरिकेची लढाऊ विमानं व युद्धनौका तैनात; व्हेनेझुएलासाठी पुढचे २४ तास तणावाचे

US-Venezuela Tension: अमेरिकेची लढाऊ विमानं व युद्धनौका तैनात; व्हेनेझुएलासाठी पुढचे २४ तास तणावाचे

पाणीटंचाईवरून मीरा-भाईंदरमध्ये नागरिक आक्रमक; महिलांनी रस्त्यावर उतरुन व्यक्त केला संताप

पाणीटंचाईवरून मीरा-भाईंदरमध्ये नागरिक आक्रमक; महिलांनी रस्त्यावर उतरुन व्यक्त केला संताप

व्हिडिओ

पुढे बघा
Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.