Maharashtra Rain Update : शहर आणि जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांची दुरवस्था…
केज तालुक्यातील युसुफ वडगाव,धनेगाव, नायगाव, सादोळा, भालगाव, बावची या गावात सायंकाळच्या सुमारास व रात्री आलेल्या चक्री वादळासह मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. कण्हेरी डोंगरावर ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने ओढ्यांना पूर आला असून वीटभट्ट्यांचे १५ लाखांचे नुकसान झाले, तर अतीटमध्ये वीज पडून गाय ठार झाली.
सध्याच्या हवामान अंदाजानुसार १९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, तसेच उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. वाचा सविस्तर हवामान अंदाज.
IMD Weather Update : राज्यातील अनेक भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत पाऊस पडताना दिसत आहे. नुकताच पाऊसच नाही तर गारपिटही होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत…
मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत वादळी वारे आणि गारपीट होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे.
सध्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे, तर किमान तापमान १९ ते २० अंशांच्या आसपास आहे. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाची कडाक्याची झळ जाणवू लागली…
Maharashtra Rain Update News : शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हवामान विभागाकडून राज्यात चार दिवस वादळ पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राजधानी दिल्लीबद्दल, आज आकाश निरभ्र राहण्याची अपेक्षा आहे. दिल्लीतील कमाल तापमान सुमारे २७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान सुमारे १३ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे
IMD Alert: भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, येत्या काही दिवसांत दक्षिणेकडील आणि किनारी राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कर्जत तालुक्यात सततच्या पावसामुळे भाताचे ९०% पीक खराब झाले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन तातडीने एकरी ५०,००० रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. प्रशासनाकडून सरसकट पंचनामे करण्याचे आश्वासन.
हिऱ्यांचा पाऊस... ही गोष्ट ऐकताच आपल्याला काल्पनिक जगाचा भास होऊ लागतो. पण काय होईल.. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, ही गोष्ट काल्पनिक नसून खरी आहे. आपण पृथ्वीवर आकाशातून पाण्याचा पाऊस…
Siddhivinayak Temple Trust News : राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक जिल्ह्यांतील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Maharashtra Weather Update: पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज पाच जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. ३८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ५७७ रस्ते अजूनही बंद आहेत. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा…
चांगल्या पावसामुळे भरलेले मोरबे धरण येथे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जलपूजन सोहळा पार पडला. मात्र या कार्यक्रमातच मंत्र्यांनी अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांना अतिक्रमणांबाबत जाब विचारत फैलावर…