• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane »
  • Fruits Became Expensive By 20 Percent During Shravan

ऐन श्रावणात फळे २० टक्क्यांनी महागली

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 03, 2022 | 01:46 PM
ऐन श्रावणात फळे २० टक्क्यांनी महागली
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ठाणे : २९ जुलै पासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हा सण उत्सव आणि व्रतवैकल्यांनी संपन्न असून या काळात फळांना (Fruits) ग्राहकांची वाढती मागणी असते. परंतु श्रावण महिन्यातील वाढत्या मागणीमुळे आता भाज्यांपाठोपाठ (Vegetable) फळे देखील आता २० टक्क्यांनी महागली आहेत. यामुळे ऐन श्रावणात गृहिणींचे बजेटला महागाईची झळ बसणार असून घरखर्चावर देखील याचा अधिक भार पडणार आहे.

श्रावण महिन्यात उपवासामुळे (Fasting) अनेकजण भाज्या आणि फळांवर अवलंबून असतात. त्यामुळे भाज्यांसह फळांनाही अधिक मागणी असते. यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या जोरदार पावसामुळे भाज्यांची बाजारपेठेतील आवक घटून तसेच भाजीपाला खराब जाळ्याने भाज्या ह्या १५ ते २० टक्क्यांनी महागल्या आहेत. त्यापाठोपाठच आता वाहतूक खर्च तसेच वाढती मागणी यामुळे श्रावणात फळें देखिल २० टक्क्यांनी महागली असल्याचे ठाणे शहरातील फळ विक्रेत्यांनी सांगितले.

ठाण्यासह मुंबई (Mumbai- Thane)उपनगरांमधील बाजारपेठेत जळगाव, भुसावळ तसेच गुजरात येथून केळ्याची आवक होत असते. तर काश्मीर सह न्यूझीलंड सारख्या देशातूनही सफरचंद आणि लाल द्राक्षांची आयात होत असते. मात्र सध्या ती काहीशी आंबट असल्याने त्याची खरेदी मोठयाप्रमाणात होत नाही. याशिवाय पेरू, मोसंबी, हिरवी द्राक्षे, संत्री, चिकू, या फळांचा सध्या सीझन नसल्यामुळे त्याची आवक महाराष्ट्रातून होत नाही. पेरूचा सीजन नसल्याने ते परराज्यातून येत असून सीताफळाची आवक सासवड येथून होत आहे. श्रावणात वृतवैकल्यांमुळे फळ खरेदीकडे सर्व ग्राहकांचा ओढा असतो. तेव्हा मागणीत वाढ झाल्यामुळे फळांचे भाव वाढले असून श्रावण संपताच फळांचे भाव पुन्हा स्थिर होतील असे मत फळ विक्रेत्यांनी व्यक्त केले आहे.

मागणीत वाढ झालयामुळे फळांच्या किमती वाढलेल्या आहेत.

फळांच्या किंमती

केळी               ६० रुपये (प्रति डझन)
इलायची केली   ८० रुपये (प्रति डझन)
सफरचंद           २०० रुपये (प्रति किलो)
पपई                  ८० रुपये (प्रति किलो)
पेर                    १६० रुपये (प्रति किलो)
पेरू                 १५० रुपये (प्रति किलो)
सीताफळ         २०० रुपये (प्रति किलो)
लाल द्राक्ष         ५०० रुपये (प्रति किलो)

श्रावण महिना सुरु असल्याने फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे फळांच्या किंमती ह्या २० टक्क्यांपर्यंत महागल्या आहेत, असे धीरज गुप्ता (फळविक्रेता ) याने सांगितले.

Web Title: Fruits became expensive by 20 percent during shravan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2022 | 01:46 PM

Topics:  

  • Navarahstra live
  • NAVARASHTRA
  • navarashtra news
  • Price Hike

संबंधित बातम्या

1 September 2025 पासून या कंपनीच्या कार महागणार, जाणून घ्या किती किंमत वाढणार?
1

1 September 2025 पासून या कंपनीच्या कार महागणार, जाणून घ्या किती किंमत वाढणार?

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
2

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण
3

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
4

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.