• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • The Same Elections Held Two Years Ago Changed The Political Future Of Maharashtra

दोन वर्षांपूर्वी झालेल्या याच निवडणुकांनी बदलले होते महाराष्ट्राचे राजकीय भविष्य

या निवडणुकीने दोन वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडीही ताज्या झाल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीच म्हणजे 2022 मध्ये विधान परिषद निवडणुकांनंतर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 12, 2024 | 01:44 PM
Photo Credit : Team Navrashtra

maharashtra politics 2022

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे:  महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज (12 जुलै) मतदान  मुंबईत सुरू आहे.  मुंबईत मुसळधार पाऊस पडत असतानाही विधानपरिषद निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रिसॉर्टच्या राजकारणापासून डिनर डिप्लोमसीपर्यंत, सत्ताधारी महायुतीपासून विरोधी महाविकास आघाडीपर्यंत, दोन्ही गोटातील आमदारांना एकसंध ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. विधान परिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत.

पण, या निवडणुकीने दोन वर्षांपूर्वीच्या घडलेल्या राजकीय घडामोडीही ताज्या झाल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीच म्हणजे 2022 मध्ये विधान परिषद निवडणुकांनंतर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली होती.

दोन वर्षांपूर्वीच्या राजकीय घडामोडी ?

दोन वर्षांपूर्वी 2022 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 11 उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी 20 जून रोजी मतदान झाले होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले होते. भारतीय जनता पक्षाने (भाजप) पाच उमेदवार उभे केले होते. एका जागेसाठी लढत होती आणि उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठी 287 सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या 26 सदस्यांची मते आवश्यक होती.

त्यावेळी महाविकास आघाडीकडे 151 आमदार होते. शिवसेनेचे 55, काँग्रेसचे 44 आणि राष्ट्रवादीचे 52  आमदार होते. सहाव्या उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठी युतीला पाच आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. तर भाजपचे संख्याबळ 106 आमदार होते. पाचही उमेदवारांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी 130 मतांची आवश्यकता होती आणि चार उमेदवारांचा विजय सुनिश्चित केल्यानंतर पक्षाकडे पाचव्या उमेदवारासाठी फक्त दोन मते शिल्लक होती. भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आणि पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने एकूण 134 मते मिळाली.

विधानपरिषेदच्या याच निवडणुकीपासून शिंदेनी पारडे बदलले होते. 20 जूनला विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मंत्री एकनाथ शिंदे  निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच  11 आमदारांसह सुरतला पोहोचल्याची बातमी आली. उद्धव ठाकरेंपासून ते शिवसेना आणि MVA नेते सक्रिया झाले होते. एकनाथ शिंदे यांची मनधरणीसाठी प्रयत्न सुरू झाले. पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. एकापाठोपाठ एक आमदार शिंदेकडे सुरतला पोहचू लागले. गुजरातमधील मुक्काम सोडत त्यांनी गुवाहाटी गाठली. शिंदेंच्या गोटातील आमदार वाढत गेले आणि अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत युती केली आणि नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री बनले. शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार शिंदे यांच्यात सामील झाले होते. निवडणूक आयोगापर्यंत चाललेल्या नाव आणि चिन्हाच्या लढाईतही शिंदे विजयी झाले आणि उद्धव ठाकरेंना स्वतःचा पक्ष सोडून नवा पक्ष काढावा लागला. 10 जागांच्या या एमएलसी निवडणुकीने केवळ महाराष्ट्र सरकार आणि विधानसभेची आसनव्यवस्थाच बदलली नाही तर भविष्यातील राजकीय चित्रही बदलले.

Web Title: The same elections held two years ago changed the political future of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2024 | 01:42 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Uddhav Thackeray
  • vidhanparishad election 2024

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
2

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी
3

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात
4

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kojagiri Purnima 2025: कोजागिरी पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, चंद्रदोष होईल दूर

Kojagiri Purnima 2025: कोजागिरी पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, चंद्रदोष होईल दूर

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये झाली Darkness Ring ईव्हेंटची एंट्री, Eternal Essence बंडल मिळवण्याची संधी

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये झाली Darkness Ring ईव्हेंटची एंट्री, Eternal Essence बंडल मिळवण्याची संधी

Thane Politics: ठाण्यात राजकीय समीकरणे बदलणार; महाविकास आघाडी–मनसे एकत्र येणार?

Thane Politics: ठाण्यात राजकीय समीकरणे बदलणार; महाविकास आघाडी–मनसे एकत्र येणार?

चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral

चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral

‘जर कोणी ड्रग्जसह पकडले गेले तर…’, वादादरम्यान समीर वानखेडे यांचे स्पष्टीकरण; आर्यन खानबद्दल म्हणाले…

‘जर कोणी ड्रग्जसह पकडले गेले तर…’, वादादरम्यान समीर वानखेडे यांचे स्पष्टीकरण; आर्यन खानबद्दल म्हणाले…

Zodiac Sign: वृद्धी योगामुळे वृषभ आणि कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक फायदा

Zodiac Sign: वृद्धी योगामुळे वृषभ आणि कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक फायदा

Team India New Captain : भारतीय ODI संघाची कमान मिळाल्यानंतर शुभमन गिलची पहिली रिॲक्शन! विश्वचषकावरही केले एक मोठे विधान

Team India New Captain : भारतीय ODI संघाची कमान मिळाल्यानंतर शुभमन गिलची पहिली रिॲक्शन! विश्वचषकावरही केले एक मोठे विधान

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.