आज २५ ऑक्टोबर, आजच्या दिवशी १९५१ मध्ये आपल्या भारताच्या सर्वात्रिक निवडणूकांना सुरुवात झाली होती. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश चालवण्यासाठी भारतासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले होते. लोकशाहीवर आधारित देशाची रचना निर्माण करणे अत्यंत कठीण होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात निरक्षरता होती, यामुळे जगभरातील लोक आपला देश लोकशाही स्वतंत्र व्यवस्था टिकवू शकणार नाही असे म्हणते होते. परंतु आपल्या भारत देशाने ते शक्य करुन दाखवले. आपला देश निरक्षरतेवर मात करुन लोकशाहीच्या आधारावर उभा राहिला.
25 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
25 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष
25 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा






