• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • The Most Endangered Species In India In 2024 Nrhp

2024 मध्ये भारतातील सर्वात धोक्यात असलेल्या प्रजाती कोणत्या? जाणून घ्या

गेल्या 50 वर्षांमध्ये या ग्रहावर मानवी लोकसंख्या, विकास आणि शहरीकरणात झपाट्याने वाढ झाली आहे. ज्यामुळे जगभरातील लाखो एकर जंगलाचा नाश झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दशकांत 500 हून अधिक जमिनीवरील प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. त्यापैकी 2024 मध्ये भारतातील सर्वात धोक्यात असलेल्या प्रजाती कोणत्या? जाणून घ्या

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 16, 2024 | 09:30 AM
2024 मध्ये भारतातील सर्वात धोक्यात असलेल्या प्रजाती कोणत्या जाणून घ्या

फोटो सौजन्य : सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गेल्या 50 वर्षांमध्ये या ग्रहावर मानवी लोकसंख्या, विकास आणि शहरीकरणात झपाट्याने वाढ झाली आहे. ज्यामुळे जगभरातील लाखो एकर जंगलाचा नाश झाला आहे. त्यामुळे वन्यजीव दिवसेंदिवस अधिवास( राहण्याचे ठिकाण ) आणि अन्न यापासून वंचित राहत आहेत. पृथ्वीवरील वन्यजीव हे सामूहिकरीतीने नामशेष होण्याच्या मतगावर आहेत आणि हे फार वेगाने होत आहे. पुढील दोन दशकांत 500 हून अधिक जमिनीवरील प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. भारत हा जगातील सर्वात दाट लोकसंख्येचा देश असल्याने इथे आधुनिकीकरण आणि जमिनीचा विकास वेगाने वाढत आहे यात आश्चर्य नाही. भारतातील या काही लुप्तप्राय प्रजाती आहेत ज्या धोक्यात आहेत आणि त्यांचे त्वरित संरक्षण करणे आवश्यक आहे. कोणत्या आहेत त्या प्रजाती? जाणून घ्या.

बंगाल टायगर

जगाच्या एकूण वाघांच्या लोकसंख्येपैकी अंदाजे निम्मे बंगाल टायगर आहेत. त्यापैकी 70% भारतात आढळतात. जरी ही मोठी मांजर जंगले, खारफुटी आणि पाणथळ प्रदेशांसह विविध अधिवासात राहू शकणारा आणि उष्ण किंवा थंड तापमानाला तोंड देण्याची क्षमता असलेला एक जुळवून घेणारा प्राणी असला तरी, बंगाल वाघांची संख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने कमी झाली आहे. अनेक दशकांपासून त्याच्या त्वचेची आणि शरीराच्या अवयवांची तस्करी करण्यासाठी त्यांची सतत शिकार करणे सुरूच आहे. आणि शहरी विकासामुळे त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांना म्हणजेच जंगलांना उध्वस्थ करण्यात येत आहे. त्यामुळे अधिवासाची तीव्र हानी यामुळे हा प्राणी धोक्यात आला आहे. ही प्रजाती आता केवळ 7% ऐतिहासिक अधिवासात राहते. जंगलात 2,000 पेक्षा कमी वाघ शिल्लक आहेत. भारतासारख्या दाट लोकसंख्येच्या देशात मानव-वन्यजीव संघर्ष देखील त्यांच्या घटत्या संख्येला कारणीभूत आहे.

आशियाई सिंह

आशियाई सिंह त्याच्या आफ्रिकन चुलत भावांपेक्षा 10-20% लहान असतो. त्याची शेपटी मोठी असते आणि पोटावर एक वेगळी घडी असते. नावाप्रमाणेच आशियाई सिंह हे ऐतिहासिकदृष्ट्या नैऋत्य आशियापासून पूर्व भारतापर्यंतच्या भागात मूळ होते. परंतु आता प्रजातींची संपूर्ण लोकसंख्या फक्त भारतातच आढळते आणि ती गुजरातमधील गिर राष्ट्रीय उद्यानापुरती मर्यादित आहे. 2010 पासून इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) द्वारे लुप्तप्राय प्रजाती म्हणून त्यांची नोंद करण्यात आली आहे. देशात एशियाटिक सिंहांची संख्या फक्त 500-650 उरली आहे. हा प्राणी बहुतांशी गीरच्या जंगलात आढळतो. अनेक शेतकरी अजूनही त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी कच्च्या आणि बेकायदेशीर विद्युत कुंपणाचा वापर करतात. जेथे सिंह अनेकदा त्याला बळी पडतात. आणि यामुळेही या आशियाई सिंहांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

हे देखील वाचा : दुर्मिळ ‘हिमालयीन मोनाल’ पक्षासाठी धोक्याची सूचना असो किंवा जोडीदाराला भेटण्याचं निमित्त, सर्व गुपिते असतात आवाजातच दडलेली 

हिम बिबट्या

आशियाई सिंहाप्रमाणे हिम बिबट्यांचे निवासस्थानही मोठे होते. ते आशियातील पर्वतरांगांमध्ये भटकताना पाहायला मिळतात. आता ते फक्त लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हिमालयाच्या पश्चिम आणि पूर्व भागात आढळून येतात. भारतात त्यांची लोकसंख्या 500 च्या आसपास आहे. त्यांच्या संख्येत ही घसरण मानवी हस्तक्षेपाचा परिणाम आहे. म्हणजेच कातडी आणि शरीराच्या अवयवांसाठी प्राण्यांची शिकारीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तसेच उच्च-उंचीवरील कुरणेदेखील कमी होत आहेत. त्यामुळे या प्राण्यांनाही शिकारीसाठी काही उपलब्ध नसल्यांमुळे या प्राण्यांची प्रजाती लोप पावत आहे. दुर्गम समुदाय आणि हिम बिबट्या यांच्यातील संघर्ष देखील प्रजातींसाठी धोकादायक ठरत आहे. तसेच जलविद्युत आणि खाण प्रकल्पांनाचाही या प्रजातीस धोका आहे, ज्यामुळे बिबट्याचा नैसर्गिक अधिवास कमी होतो. मादी हिम बिबट्या दर दोन वर्षांनी फक्त एक ते दोन शावकांना जन्म देतात. त्यामुळे या प्राण्याच्या संरक्षणाची गरज निर्माण झाली.

 एक शिंगे असलेला गेंडा

भारतीय गेंडा म्हणूनही ओळखला जाणारा हा प्राणी प्रामुख्याने भारत आणि हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो. एक शिंगे असलेल्या गेंड्यांना त्यांच्या शिंगांसाठी अनेक दशकांपासून मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले जात आहे. ज्यात औषधी गुणधर्म आहेत आणि त्यांना कृषी कीटक म्हणून मारले जाते. वारंवार येणाऱ्या पुराच्या हंगामामुळेही या प्राणांच्या संख्येवरही परिणाम होतो. यामुळेच मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका वाढतो. या घटकांमुळे 20 व्या शतकाच्या सुरुवातीलाच या प्राण्याची संख्या नामशेष होण्याच्या जवळ पोहोचली आणि 200 प्राण्यांपर्यंत घसरली. परंतु कठोर आणि लक्ष्यित संरक्षण उपायांच्या मदतीने, ईशान्य भारत आणि नेपाळमधील तराई गवताळ प्रदेशात या प्राण्याची सध्याची संख्या सुमारे 3,700 पर्यंत वाढली आहे.

 

Web Title: The most endangered species in india in 2024 nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 09:12 AM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर
1

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर

Maritime Dispute : जाफना समुद्रात तणाव; श्रीलंकेच्या नौदलाने 12 भारतीय मच्छिमारांना केली अटक आणि बोटही केली जप्त
2

Maritime Dispute : जाफना समुद्रात तणाव; श्रीलंकेच्या नौदलाने 12 भारतीय मच्छिमारांना केली अटक आणि बोटही केली जप्त

Indian Rupee : भारतीय रुपया तुम्हाला बनवेल 20 हून अधिक देशांमध्ये श्रीमंत; जाणून घ्या कुठे अन् किती होणार फायदा?
3

Indian Rupee : भारतीय रुपया तुम्हाला बनवेल 20 हून अधिक देशांमध्ये श्रीमंत; जाणून घ्या कुठे अन् किती होणार फायदा?

Trump Tarrifs : भारतावरील 50% टॅरिफचा अमेरिकेतील ‘मिनी इंडिया’वर मोठा परिणाम; दिवाळीपूर्वी दयनीय स्थिती
4

Trump Tarrifs : भारतावरील 50% टॅरिफचा अमेरिकेतील ‘मिनी इंडिया’वर मोठा परिणाम; दिवाळीपूर्वी दयनीय स्थिती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून

कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार’; खासदार शाहू महाराज यांचा इशारा

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार’; खासदार शाहू महाराज यांचा इशारा

PAK W vs BAN W : पाक महिला संघ करणार विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात बांग्लादेशशी सामना! वाचा Match Preview

PAK W vs BAN W : पाक महिला संघ करणार विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात बांग्लादेशशी सामना! वाचा Match Preview

पुरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला सरकारविरोधात राज्यभर आंदोलन

पुरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला सरकारविरोधात राज्यभर आंदोलन

छत्रपती संभाजीनगर मध्ये हत्येचा थरार! रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या

छत्रपती संभाजीनगर मध्ये हत्येचा थरार! रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या

पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 29 जणांना घेतले ताब्यात; तपासातून धक्कादायक माहिती समोर

पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 29 जणांना घेतले ताब्यात; तपासातून धक्कादायक माहिती समोर

Navratri 2025: नवरात्र संपल्यानंतर अखंड ज्योती आणि कलशाचे काय करावे? जाणून घ्या पद्धत

Navratri 2025: नवरात्र संपल्यानंतर अखंड ज्योती आणि कलशाचे काय करावे? जाणून घ्या पद्धत

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.