• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Harmanpreet Kaurs Statement After The Loss Against Australia

Women World Cup 2025 : ‘दोन वाईट सामने महत्त्वाचे…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर हरमनप्रीत कौरचे विधान चर्चेत.. 

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारताचा तीन विकेट्सने विजय मिळवला. या पराभवानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने संघाचे मनोबल वाढवले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 13, 2025 | 03:09 PM
Women's World Cup 2025: 'Two bad matches are important...', Harmanpreet Kourne's statement is in the news after the defeat against Australia..

हरमनप्रीत कौर(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

India Women vs Australia Women : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकातील १३ व्या सामन्यात भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तीन विकेटने पराभव केला आहे. रविवारी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मोठ्या धावसंख्येचा आणि रोमांचक सामना पार पडला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विक्रमी धावांचा पाठलाग करत हा सामना आपल्या नावे केला.

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला संघाचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पराभवापूर्वी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध देखील पराभव स्वीकारावा लागला आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर पराभवानंतर निराश झाल्याचे दिसून आली. तथापि, तिने तिच्या संघाचे मनोबल उंचाववण्याचे काम केले.

हेही वाचा : Ind vs WI : जॉन कॅम्पबेलने दिल्ली जिंकली! विवियन रिचर्ड्स आणि कपिल देव या दिग्गज जोडीच्या यादीत झाला सामील…

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर हरमनप्रीत कौरने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, दोन वाईट सामने महत्त्वाचे नाहीत. आम्ही भविष्यातील सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करून दमदार पुनरागमन करू, असे कौरने म्हटले आहे. सामन्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली की, “आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली होती, त्यामुळे आम्हाला ३०-४० धावा अधिक करता आल्या असत्या, पण शेवटच्या ६-७ षटकांत यांच्या विकेट जात राहिल्या. फलंदाजीसाठी ही चांगली विकेट असली तरी आम्ही त्याचा फायदा घेऊ शकलो नाही.”

सलामीवीरांकडून चांगली सुरुवात..

हरमनप्रीत कौर पुढे म्हणाली की, ‘सलामीवीरांनी आम्हाला चांगली सुरुवात दिली होती. म्हणूनच आम्ही खूप धावा काढत आहोत. गेल्या तीन सामन्यांमध्ये आम्हाला मधल्या षटकांमध्ये फलंदाजी करता आलेली नाही. खालच्या फळीने जबाबदारी घेतली, पण आज आम्हाला शेवटी चांगली कामगिरी करता आलेली नाही. पुढील काही सामने आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत आणि या सामन्याने अनेक सकारात्मक बाबी आणल्या जातील. आम्ही बसून त्यावर चर्चा करू. या संयोजनाने आम्हाला भूतकाळात यश मिळवून दिले  असून दोन वाईट सामने महत्त्वाचे नाहीत. आम्ही पुढील सामन्यांमध्ये पुनरागमन करू.” असे मत हरमनप्रीत कौरने व्यक्त केले.

विश्वचषकात भारताचा सलग दुसरा पराभव

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकामध्ये भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे. मागील म्हणजे भारताच्या तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा ३ विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध विक्रमी विजय मिळवला आहे. या सामन्यापूर्वी महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात कधीही ३३१ धावांचा पाठलाग करण्यात आलेला नव्हता. परंतु भारताच्या ३३० धावांचा ऑस्ट्रेलियाने यशस्वी पाठलाग केला आणि विजय मिळवला. आता, उपांत्य फेरीत टिकून राहण्यासाठी भारताला सर्व सामने जिंकावे लागतील.

हेही वाचा : IND vs WI : फॉलो-ऑन मिळाल्यानंतर भारताने कधी केली होती फलंदाजी? रवींद्र जडेजाचे देखील पदार्पण झाले नव्हते

Web Title: Harmanpreet kaurs statement after the loss against australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • ICC Women World Cup 2025
  • IND VS AUS

संबंधित बातम्या

IND vs AUS: टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी मिचेल मार्शने भरली ‘हुंकार’, शुभमन गिलच्या ‘सेनेला’ दिले खुले आव्हान!
1

IND vs AUS: टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी मिचेल मार्शने भरली ‘हुंकार’, शुभमन गिलच्या ‘सेनेला’ दिले खुले आव्हान!

IND vs AUS Toss Update : एलिसा हिलीने नाणेफेक जिंकले करणार गोलंदाजी, भारताला कमबॅक करण्याची संधी
2

IND vs AUS Toss Update : एलिसा हिलीने नाणेफेक जिंकले करणार गोलंदाजी, भारताला कमबॅक करण्याची संधी

India W vs Australia W: विश्वचषकात बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ बाजी मारणार? हरमनप्रीतला विक्रमाची संधी.. 
3

India W vs Australia W: विश्वचषकात बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ बाजी मारणार? हरमनप्रीतला विक्रमाची संधी.. 

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची गोष्टच वेगळी! दुसऱ्यांच्या घरात जाऊन षटकारांचा पाऊस पडतो; एकदा वाचाच 
4

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची गोष्टच वेगळी! दुसऱ्यांच्या घरात जाऊन षटकारांचा पाऊस पडतो; एकदा वाचाच 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी रोहित आणि विराटची आकडेवारीच पुरेशी, कांगारुच्या अडचणी वाढणार

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी रोहित आणि विराटची आकडेवारीच पुरेशी, कांगारुच्या अडचणी वाढणार

Women World Cup 2025 : ‘दोन वाईट सामने महत्त्वाचे…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर हरमनप्रीत कौरचे विधान चर्चेत.. 

Women World Cup 2025 : ‘दोन वाईट सामने महत्त्वाचे…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर हरमनप्रीत कौरचे विधान चर्चेत.. 

‘सर्व FIR वर थेट सर्वोच्च न्यायालयात चालणार खटला’; नवीन कायद्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मोठे विधान

‘सर्व FIR वर थेट सर्वोच्च न्यायालयात चालणार खटला’; नवीन कायद्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मोठे विधान

दिवाळीच्या साफसफाईत मिळाली DTH बॉक्समध्ये मिळाला 2000 नोटांचा खजिना, पूर्ण रक्कम वाचून म्हणाल, ‘एक फॉरेन ट्रिप होईल…’

दिवाळीच्या साफसफाईत मिळाली DTH बॉक्समध्ये मिळाला 2000 नोटांचा खजिना, पूर्ण रक्कम वाचून म्हणाल, ‘एक फॉरेन ट्रिप होईल…’

गुंतवणूकदारांची मोठी निराशा, २०२५ मधील सात मोठ्या आयपीओंपैकी ‘या’ IPO ने दिला दुहेरी अंकी परतावा

गुंतवणूकदारांची मोठी निराशा, २०२५ मधील सात मोठ्या आयपीओंपैकी ‘या’ IPO ने दिला दुहेरी अंकी परतावा

प्रशांत किशोर यांच्या जन सूरज पक्षाची दुसरी यादी जाहीर, 66 उमेदवारांना देण्यात आली तिकिटे

प्रशांत किशोर यांच्या जन सूरज पक्षाची दुसरी यादी जाहीर, 66 उमेदवारांना देण्यात आली तिकिटे

अनारसे बनवताना चुका होतात? ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करून बनवा हलके- कुरकुरीत जाळीदार अनारसे, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

अनारसे बनवताना चुका होतात? ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करून बनवा हलके- कुरकुरीत जाळीदार अनारसे, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

व्हिडिओ

पुढे बघा
Dhule News : ‘पांढरे सोनं’ झाले ओझं! उत्पादन घटामुळे शेतकरी आर्थिक संकटात

Dhule News : ‘पांढरे सोनं’ झाले ओझं! उत्पादन घटामुळे शेतकरी आर्थिक संकटात

Jalna News : कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावणार,आमदार अर्जुन खोतकर

Jalna News : कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावणार,आमदार अर्जुन खोतकर

Ahilyanagar : अहिल्यानगरात हिंदुत्ववादी नेत्यांचा “संग्राम”; भीमशक्ती-शिवशक्ती जन आक्रोश मोर्चा

Ahilyanagar : अहिल्यानगरात हिंदुत्ववादी नेत्यांचा “संग्राम”; भीमशक्ती-शिवशक्ती जन आक्रोश मोर्चा

Raigad : माथेरानमध्ये महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Raigad : माथेरानमध्ये महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

संग्राम जगतापांनी हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षात प्रवेश करावा, RPI च्या सचिन खरातांचे वक्तव्य

संग्राम जगतापांनी हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षात प्रवेश करावा, RPI च्या सचिन खरातांचे वक्तव्य

बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्यांच्या गावी होणार ; उदय सामंत यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचा निर्णय

बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्यांच्या गावी होणार ; उदय सामंत यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचा निर्णय

Thane : ठाणे-भिवंडी बायपासवर ट्रॅफिक जॅमचा कहर !

Thane : ठाणे-भिवंडी बायपासवर ट्रॅफिक जॅमचा कहर !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.