Maharashtra FYJC Classes 2026: राज्यातील राज्य मंडळाशी संलग्न सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अकरावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार आहेत.
राज्यातील शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी इयत्ता अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया एकूण ९६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू आहे. आतापर्यंत १४ लाख ७३ हजार ४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
ज्या विद्यार्थ्यांना या फेरीत कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय मिळाले नाही, त्यांनी इयत्ता दहावीतील गुण आणि संबंधित महाविद्यालयांचे कट-ऑफ लक्षात घेऊन पुढील फेरीसाठी प्रवेश अर्जाच्या भाग-२ मध्ये नवीन पसंतीक्रम भरून अर्ज लॉक करावा…
FYJC admission open to all round 2026: अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता विशेष ‘ओपन टू ऑल’ फेरी सुरू करण्यात आली आहे. या फेरीत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना…
11th Admission third round allotment : शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या नियमित फेरीची कनिष्ठ महाविद्यालय वाटप यादी मंगळवार, २३ जून रोजी सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे.
Mumbai FYJC 11th Admission 2026: मुंबई विभागात अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण. सर्वाधिक विद्यार्थ्यांनी निवडली विज्ञान शाखा; दुसरी फेरी १३ जूनला होणार जाहीर...
11th Admission 2026: अकरावी प्रवेशासाठी आता फक्त २ दिवस बाकी आहेत. पहिल्या फेरीत रेकॉर्डब्रेक प्रवेश झाला असून मुदत संपण्यापूर्वी आपल्या पसंतीचे कनिष्ठ महाविद्यालय कसे निश्चित करायचे? वाचा सविस्तर वृत्त...
11th Admission 2026: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. परंतु, अजूनही मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला (LC) न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडणार…
पहिल्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला असून, विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही माहिती पाठविण्यात येत आहे.
राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या फेरीअखेर १ लाख ५३ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. यापैकी १ लाख ३९ हजार…
अकरावी प्रवेश प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीनेच राबविण्यात येत असून, ऑफलाइन प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही, असे शिक्षण विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
राज्यातील १४ लाख 20 हजार ४८६ विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण झाले आहेत. तर २५ मे पर्यंत राज्यातील ९ लाख ४ हजार १८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरला होता.
Maharashtra FYJC 11th Admission : उच्च न्यायालयातील याचिकेनंतर ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात शिक्षण संचालनालयाने काय मोठे बदल केले आहेत? २९ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना…
इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहिती व सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.