अकरावी प्रवेश प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीनेच राबविण्यात येत असून, ऑफलाइन प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही, असे शिक्षण विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
राज्यातील १४ लाख 20 हजार ४८६ विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण झाले आहेत. तर २५ मे पर्यंत राज्यातील ९ लाख ४ हजार १८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरला होता.
Maharashtra FYJC 11th Admission : उच्च न्यायालयातील याचिकेनंतर ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात शिक्षण संचालनालयाने काय मोठे बदल केले आहेत? २९ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना…
इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहिती व सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.