अहिल्यानगर तालुक्यातील काष्टी येथील 'साई सेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था' आणि 'साई सेवा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी'च्या संचालक मंडळाने ठेवीदारांचे पैसे परत न केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
नोकरी आणि आवड सांभाळण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आपण नेहमी नोकरीची निवड करतोय. आपली आवड मागे पडत जाते. पण नोकरीचे कडक वेळापत्रक सांभाळत, योग साधनेच्या बळावर जागतिक स्तरावर देशाचे नाव…
महाराष्ट्र शासनाने जुन्या नियमांचे अधिक्रमण करून राज्यात नवीन 'महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६' लागू केले आहेत. नवीन नियमांनुसार अर्ज शुल्कात वाढ करण्यात आल्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.…
सकाळी ९ वाजल्यापासूनच लेक-जावयांचे चौंडी नगरीत मोठ्या थाटामाटात आगमन सुरू झाले. आलेल्या प्रत्येक जावयाचे स्वागत पारंपरिक पद्धतीने कपाळाला टिळा लावून आणि डोक्यावर मानाचा 'शाही फेटा' बांधून करण्यात आले.
Ahilyanagar Crime News: पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरात सशस्त्र दरोडेखोरांनी दोन कुटुंबांवर हल्ला करत मारहाण करून सुमारे साडेचार लाखांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे…
'कारगिल' कंपनीने 'सिजेंटा फाउंडेशन इंडिया' आणि 'डिजिटल ग्रीन इंडिया' यांच्या भागीदारीत महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात 'एकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रम' सुरू केला आहे.
अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे. चर्चेत असलेल्या राणी लंके यांनी अर्जच दाखल केला नसल्याची माहिती समोर आली असून काँग्रेसकडून करण ससाणे मैदानात उतरले…
तिघे मित्र चंद्रपूर गावातील साठवण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते. वाढत्या उष्णतेमुळे त्यांनी तलावात पोहण्यासाठी प्रवेश केला. मात्र, तलावातील पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रमुख नेते प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका कार्यक्रमात भाषणादरम्यान चुकून ‘अहमदनगर’ असा उल्लेख केला. मात्र, शहराच्या नामांतराची आठवण होताच त्यांनी तत्काळ स्वतःला दुरुस्त करत “सॉरी, अहिल्यानगर...” असे म्हणत जाहीर माफी मागितली.…
अहिल्यानगरच्या टाकळी खादगाव येथील पादीर कुटुंबाने हक्काच्या शेतरस्त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.
अपघातानंतर बसमध्ये एकच आरडाओरडा आणि गोंधळ उडाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावले. ग्रामस्थांनी बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.
Shanishingnapur : शनि जयंतीच्या औचित्याने देशभरातून आलेल्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि दर्शनासाठी पोलीस प्रशासनाने यंदा अत्यंत कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे.
उन्हाच्या झळांचा त्रास केवळ माणसांनाच नाही, तर मुक्या प्राण्यांनाही तितकाच सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या या तीव्र काहिलीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि थोडासा थंडावा मिळवण्यासाठी आता Ahilyanagar मधील भटक्या कुत्र्यांनी…
NEET Paper Leak Update News: NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात पुणे पोलिसांनी पहाटे मोठी कारवाई करत ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे हिला ताब्यात घेतले आहे.
संग्राम बापू भंडारे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला होता. यावेळी…
अहिल्यानगरमध्ये पनीर आणि चीजमधील भेसळीच्या मुद्द्यावरून विक्रमसिंह पाचपुते यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्या या ‘मास्टरस्ट्रोक’ची आता राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.
आळंदी परिसरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाईफेक केल्याची घटना घडली आहे.