संग्राम बापू भंडारे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला होता. यावेळी…
अहिल्यानगरमध्ये पनीर आणि चीजमधील भेसळीच्या मुद्द्यावरून विक्रमसिंह पाचपुते यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्या या ‘मास्टरस्ट्रोक’ची आता राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.
आळंदी परिसरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाईफेक केल्याची घटना घडली आहे.
अहिल्यानगरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तब्बल ९९३ रुपयांनी वाढ झाल्यानंतर एका सिलिंडरची किंमत ३,०७१ रुपयांवर पोहोचली आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यात घडलेल्या कथित कस्टोडियल टॉर्चर आणि अमानुष मारहाण प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती आक्रमक झाली आहे.
अहिल्यानगरमध्ये ‘सिव्हिल’ रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यंद्याच शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून, शिक्षणासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्यावरून अहिल्यानगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेसकडून निषेध नोंदवत पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना महाराष्ट्रात
अनेक वर्षांनंतर मंजूर झालेली साकळाई सिंचन योजना सुरु होण्यापूर्वीच वादाचे कारण ठरली आहे. ही योजना राबविण्याच्या विरोधात आज घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाले.
अहिल्यानगरमध्ये उष्णतेची लाट आणि सुट्ट्यांमुळे रक्तदानात घट झाली असून रक्तपेढ्यांमध्ये तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होत असून नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत
अहिल्यानगरमध्ये आयोजित ‘ग्रामीण AI समिट’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सावेडीतील माऊली संकुलात तंत्रज्ञानाचा जागर पाहायला मिळत आहे. याबाबत जनजागृती करण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे.
मंत्रीपुत्र साजिद हसन मुश्रीफ यांनी खरेदी केलेल्या जमिनीतून शेतकऱ्यांना रस्ता मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. उलट शेतकऱ्यांवरच आरोप होत असल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभेत हे विधेयक नामंजूर झाल्याचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटू लागले आहेत.
सध्या भोंदू बाबांवर संपूर्ण महाराष्ट्रात कारवाई केली जात आहे. संगमनेरमधील भोंदू गडगे महाराजला देखील पोलिसांनी अटक केली आहे. चला या भोंदू महाराजची थक्क करणारी गोष्ट जाणून घेऊयात.
अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल 17 लाख शिक्षक विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार आहेत. यामध्ये फक्त शिक्षक नाही तर सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला.
भोंदू बाबा अशोक खरातनंतर राजयभरातील अनेक भोंदू बाबांवर कारवाई करण्यात येत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर वडगावपानच्या गडगेबाबाला देखील अटक कारंब्यात आली आहे.