अकोले तालुक्यात अनधिकृत लॅबचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तालुक्यात 19 पॅथॉलॉजी लॅब अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या अनधिकृत लॅबला डॉक्टरांची देखील साथ होती.
सरकारकडून गरिबांना मोफत रेशन योजना सुरु करून देखील नगर जिल्ह्यातील कोरडगाव परिसरातील अनेक गावात लोकांना ऑनलाईन रेशनकार्ड असून सुद्धा धान्य मिळत नाही आहे.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे भवितव्य अंधकारात गेले आहे. तसेच आता राज्य सरकारने या प्रकल्पासाठी दिलेला निधी 'महारेल'कडून परत घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे समजत आहे.
अशोक खरात प्रकरणावर डॉ. सुजय विखे पाटील यांनी एक सूचक विधान केले आहे. खरात प्रकरणात एका प्रभावशाली राजकीय नेत्याच्या सहभाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
नाशिक येथील भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात घटनेतील सर्व पाळेमुळे समोर येतील, असा विश्वास जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच जिल्ह्यातील इतर घटनांवर देखील त्यांनी भाष्य केले…
कोपरगावात डासांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. तसेच, याबाबत लवकरात लवकर उपाययोजना व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीने मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहें.
संगमनेर मधील वडगावपान येथील एका विद्यालयातील सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला झाला. या धकाकदायक घटनेमुळे ग्रामस्थ संतापले आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
इस्राएल इराणचा मधील संघर्षाचा फटका महाराष्ट्रातील ग्रामीण भागांना सुद्धा होताना दिसत आहे. ग्रामीण भागात सुद्धा अनेक ठिकाणी गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
अहिल्यानगर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मनपा आयुक्त यशवंत डांगे 2026-27 साठी 1710 कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापतींकडे सुपूर्द केले आहे.
Acid Attack on Schoolgirl : शाळेमध्ये इयत्ता सहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर अज्ञात नराधमाने भररस्त्यात ॲसिड फेकून हल्ला केला. या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
श्रीगोंदे येथे पोहण्यास गेलेला तरुण दोन दिवसानंतर सुद्धा बेपत्ता होता. तरुणाच्या शोधकार्यात प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने संतप्त नातेवाईक महिलांनी पाण्यात उड्या मारल्या.