लोकसंख्येच्या आर्थिक राजधानीसाठी दीर्घकालीन आपत्कालीन आराखडा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचे पालकमंत्री ॲड.शेलार यांनी म्हटले आहे.
महिंद्रा ॲड महिंद्रा कंपनीने नागपुरात एकात्मिक ऑटोमोबाईल क्षेत्रात १५ हजार कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार करून आपल्या पुढील योजनेविषयी महत्वाची घोषणाही केली आहे, असे फडणवीस म्हणाले.
Maharashtra News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात विविध पायाभूत विकास प्रकल्प सुरू आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचा लाभ घेण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा बळकट होण्यासाठी परिषदेत वैद्यक क्षेत्रातील गुंतवणूकदारांसोबत करार करण्यात यावेत, असे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या.
गेल्या आठवड्यात अजित पवारांचे दुर्दैवी निधन झाले आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेतृत्व देण्यात आले आहे. पक्षाचे सर्वाधिकार त्यांनी देण्यात आले आहेत.
राज्यातील वनक्षेत्र ३३ टक्के करण्यासाठी मिशन मोडवर हा कार्यक्रम हाती घ्यावा. या कार्यक्रमाच्या समन्वयासाठी हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा, असे फडणवीस म्हणाले.
अजितदादांचे काही बोलणे झाले असते तर त्यांनी आम्हाला सांगितलं असते. ते आमच्या सरकारमध्ये होते. त्यामुळे आमच्याशी न बोलता ते असा निर्णय घेऊ शकतील का, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 2026-27 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे २०२५ मध्ये अंतरिम अर्थसंकल्प आणि जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर केला.
राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत, असे फडणवीस म्हणाले.
Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान यानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेतृत्व कोण करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. त्यातच आता राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार उद्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी हब अँड स्पोक प्रारूप विकसित केले जाणार आहे. या योजनेत केंद्र आणि राज्य सरकार मिळून २४२ कोटी खर्च करणार असून यामुळे राज्यातील आयटीआयचे रूप पालटणार आहे.
ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात 150 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये गतिमान आणि नागरिकाभिमुख कार्य करणे अपेक्षित होते. 150 दिवसांच्या या प्रयत्नानंतर यामध्ये कोणी बाजी मारली हे आता समोर आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी वर्गाचे कौतुक केले. तसेच राज्याच्या विकासाचा लेखाजोखा मांडला.
दावोसमध्ये महाराष्ट्राचे ऊर्जा संक्रमण मॉडेल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सादर केले. तसेच, शेतकऱ्यांसाठी १६,००० मेगावॅट सौरऊर्जा, पीएम कुसुम योजना आणि मुंबईच्या शून्य-कचरा या व्यवस्थेसाठीचे व्हिजन सादर केले.
एआयवर आधारित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील भागीदारीचा टाटा समूहासोबत केलेला ११ अब्ज डॉलर्सचा करार समाविष्ट असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मोठ्या प्रमाणावर इनोव्हेशन सिटी उभारण्याचा त्यामध्ये समावेश आहे.
न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय अंतर्गत असलेली प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष मोहीम राबविण्याबाबत सूचित केले.
दावोस येथील WEF मध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजक भरत गीते यांचे एका वर्षाच्या आत ५०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार पूर्ण केल्याबद्दल कौतुक केले, ज्यामुळे 'मेक इन इंडिया'च्या उद्दिष्टांना चालना…