कथित शक्तींचा उपयोग करुन महिलांना भरीस पाडणे यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही. काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागेल. सरकार आणि पोलीस याकरता जे करावं लागेल ते करेल.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चात दिलेले आश्वासनाची पूर्तता होणार आहे. कोकणातील शेतकऱ्यामध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक नायजेरियन नागरिक शिक्षणासाठी किंवा मेडिकल व्हिसावर भारतात येतात. व्हिसाची मुदत संपल्यानंतर ते जाणीवपूर्वक स्वतःवर एखादा छोटा गुन्हा दाखल करून घेतात, असे फडणवीस म्हणाले.
पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी सादरीकरण केले. यावेळी संस्थापक आमिर खान, किरण राव, अमित चंद्रा यांनीही जलसंधारणाची कामे प्रभावी होण्यासाठी मते व्यक्त केली.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी येथे राज्यातील महत्वाचा आयटी आणि औद्योगिक परिसर असून येथे एमआयडीसीसह मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि आयटी कंपन्या कार्यरत आहेत.
पुणे ते शिरूर या महामार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग आणि चार पदरी जमिनीच्या समतल (ॲट ग्रेड) मार्गाचे कामांतील तांत्रिक तपशीलबाबत चर्चा बैठकीत करण्यात आली.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता ६६० बिलियनवर पोहोचली आहे. आता ३४० बिलियन अजून पाहिजेत. २०२९ पर्यंत आपली अर्थव्यवस्था १ ट्रिलियनपर्यंत पोहोचणारच. २०४७ मध्ये आपण ५ ट्रिलियनपर्यंतदेखील निश्चित पोहोचू.
अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. अडचणी असूनही आर्थिक शिस्त राखून विकास साधण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात ‘पॉलिसी-लेड ग्रोथ’ हा विकासाचा मंत्र आहे. गेल्या एका वर्षात राज्य सरकारने लॉजिस्टिक्स, फिनटेक, जेम्स अँड ज्वेलरी, उद्योग अशा विविध क्षेत्रांसाठी १४ नवीन धोरणे जाहीर केली आहेत.
दादर येथील 'वसंत स्मृती' येथे आयोजित दोन दिवसीय 'पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६' कार्यक्रमात त्यांनी मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करणे हीच सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले.
नाशिकच्या दुष्काळग्रस्त भागातील गावांना ऐन उन्हाळ्यात दिलासा देणारी बाब समोर आली आहे. अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्याला वरदान ठरणाऱ्या बहुप्रतिक्षित दमणगंगा- वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पाला मंजूरी मिळाली आहे.
बजेटमध्ये रस्ते, मेट्रो रेल्वे आणि रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूकीला प्राधान्य दिले आहे, ज्याचा उद्देश प्रवासाचा वेळ कमी करणे आणि वाढत्या शहरी भागात वाहतूक कोंडी कमी करणे आहे.
आज मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा २०२६ -२०२७ सालचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. असे यशोमाती ठाकूर यांनी म्हटले.
Mumbai 3.0 Announcement in Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी देशाच्या आर्थिक राजधानीबाबत देखील मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. या अर्थसंकल्पात मुंबईबाबात…
दोन वर्षात महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरूवात केली जाणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 23 हजार किमीचे रस्ते बांधले जाणार आहेत", असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. कर्जमाफी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.