Dr Babasaheb Ambedkar: मुंबई विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृषीविषयक विचारांवर सखोल चर्चा करण्यात आली. सहकारी शेती, कृषी भांडवल, सिंचन व्यवस्था आणि औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण…
रायगड जिल्ह्यातील १,८५९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत या शेतकऱ्यांसाठी १० कोटी ९५ लाख ४३ हजार ८ रुपये शासनाकडून प्राप्त झाले आहेत. संबंधित…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या शेतकऱ्यांची थकबाकी कर्जमुक्त करण्यात आली आहे.
Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील निविष्ठा वितरण घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारने १५ कृषी अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. भूमिहीन, मयत आणि दुबार लाभार्थ्यांच्या नावावर लाभ वाटप झाल्याचा आरोप असून, आमदार कैलास पाटील यांच्या…
Cabinet Decision: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, मुंबईतील शासकीय…
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेस गती देण्यासाठी शेतकऱ्यांना संमतीपत्र सादर करण्यासाठी १६ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
अहिल्यानगर येथे महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व ISO प्रमाणित 'युवा शेतकरी प्रशिक्षण केंद्रा'तर्फे शेळीपालन, कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय या विषयांवरील प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला. प्रशिक्षणामध्ये सहभागी युवक, शेतकरी आणि महिलांना पशुपालन…
Maharashtra crop sowing 2026: जुलैअखेर राज्यातील अपेक्षित क्षेत्रापैकी ८८ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून, सुरुवातीला वेगाने झालेली पेरणी नंतर पावसाच्या खंडामुळे मंदावली. कृषी विभागाच्या अहवालानुसार, सोयाबीनचे ३७.८ टक्के आणि…
कर्जमाफी योजनेपासून अन्यायकारकपणे वंचित ठेवण्यात आलेल्या शेतकऱ्याच्या बाजूने ग्राहक आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. संबंधित सहकारी सोसायटी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेला शेतकऱ्याला तातडीने बेबाकी प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आले, मानसिक…
अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाच्या खरिप हंगामात ७९.३८ टक्के पेरणी पूर्ण झाली असून मका आणि तुरीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मात्र, अनेक भागात पावसाने दडी मारल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती…
मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या अल्प पावसानंतर शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली. मात्र गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कपाशीची कोवळी पिके सुकू लागली असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले…
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
कराड तालुक्यातील गोसावेवाडी येथे उपसरपंच आणि सदस्यांनी शेतरस्ते चर खोदून बंद केल्याने खळबळ उडाली आहे. खरीपाची कामे ठप्प झाली असून शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.
उत्रौली-वडगाव डाळ औद्योगिक क्षेत्राचा (एमआयडीसी) प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्य शासनाने या प्रस्तावित एमआयडीसीसाठी संपादित केलेल्या जमिनींवरील 'औद्योगिक क्षेत्राचे' शेरे वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
आमदार सुनील शेळके यांनी नुकसानग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची सविस्तर पाहणी केली आणि प्रशासनाला तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
Maharashtra Farmer Loan Waiver : राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. केंद्राकडून इन्कम टॅक्ससंबंधित माहिती प्राप्त झाल्यानंतरच पात्र लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करून…