आता बागायतदारांना तिसऱ्या टप्प्यातील मोहोरातून मिळणाऱ्या उत्पादनावर अवलंबून राहावे लागणार आहे. कोकणातील फळपिकांना गेल्या काही वर्षापासून मोठा फटका बसत आहे.
अहिल्यानगर शहरात आयोजित 'कृषीपर्व' या कृषी महोत्सवाला शेतकरी आणि ग्राहकांचा उदंड प्रतिसाद दिला. या कृषी महोत्सवामधून ३.४२ कोटी रुपये इतकी उलाढाल झाली असून, ग्राहक आणि शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळाला.
श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात पिकवली आहे. या परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Protest News: आंबोडी येथील प्रकाश रणपिसे, चंद्रकांत रणपिसे, अशोक रणपिसे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी पुरंदर प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे.
२४ जानेवारी ते १० मार्चपर्यंत सहायक स्तरावर पीकपाहणी करता येईल. यासाठी संबंधित सहायकाची माहिती व संपर्क क्रमांक त्या गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून उपलब्ध होतील, असे आवाहन करण्यात आले.
गेल्या काही अर्थसंकल्पांमध्ये कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. पण वाढत्या आधुनिकीकरणांमुळे भारताच्या खाद्य संस्कृतीमध्ये देखील बदल होताना दिसून येत आहे. याबद्दल जाणून घ्या सविस्तर
फार्मर आयडी अनिवार्य केल्यामुळे आयडी नसलेल्या शेकडो शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळत नाही. सातबारा संगणकीकरण अपूर्ण आणि आधार लिंक नसल्याने महाडीबीटीवर नोंदणीच अडत आहे.
थंडीचे पोषक वातावरण लाभल्याने यंदा बटाट्याचे पीक जोमात आले आहे. उत्पादन आणि गळीत समाधानकारक असले तरी बाजारात मिळणारा अत्यल्प दर शेतकऱ्यांच्या आनंदावर पाणी फेरत आहे.
वाशिष्ठी डेअरीची संकल्पना २०२१ साली चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण याच्या मार्गदर्शनाखाली साकार झाली, असल्याचे प्रशांत यादव यांनी सांगितले.
पुरंदरचा दक्षिण भाग भात उत्पादक म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरातील शेतकरी महिलांनी सुरु केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. आता महिलांना त्यांच्या शेतातील उत्पादित भात पिक प्रक्रिया करण्यासाठी वाहून नेण्याची गरज पडणार…
बरेचदा शेतकरी थेट दुकानदारांकडे जाऊन दुकानदार सांगतील त्या प्रमाणात युरिया, डीएपी, कीटकनाशके खरेदी करतात व शेतात वापरतात. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे.
२०२५–२६ या वर्षात कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांतील ८५ तुती बीजकोष उत्पादक रेशीम शेतकऱ्यांकडून ६९४१.८०० किलो बीजकोषांची खरेदी करण्यात आली असून, त्यासाठी ८८,५७,३५५ रुपये अदा करण्यात येणार आहेत.
लोणी काळभोर परिसरात ऊस जळीत घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, अवघ्या २४ तासांत दुसरी गंभीर घटना घडल्याने शेतकरी वर्गात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.