टी-२० विश्वचषकादरम्यान, जेव्हा इतर भारतीय फलंदाज अपयशी ठरले, तेव्हा एका नावासाठी संधी मिळावी अशी मागणी होऊ लागली - संजू सॅमसन. जेव्हा संजूला पुन्हा संधी देण्यात आली, तेव्हा त्याने बॅटने कहर…
टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा ५ विकेट्सने पराभव करून सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयात संजू सॅमसनने (sanju Samson) महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्याने नाबाद ९७ धावा…
भारताने चार चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले आणि वेस्ट इंडिजसोबत १० वर्षे जुनी धावसंख्या उभारली. भारतीय संघ आता ५ मार्च रोजी २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडशी भिडणार…
कर्णधार सूर्यकुमारने एक महत्त्वपूर्ण विधान केले, तो म्हणाला की संघाने उत्कृष्ट खेळ केला आणि त्याला अशाच सामन्याची अपेक्षा होती. त्याने संजूचे भरभरून कौतुक केले आहे, सूर्याने सामन्यानंतर संघाची रणनीतीही उघड…
रोमारियो शेफर्डच्या पहिल्या चेंडूवर संजूने षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले. त्याने हा खास क्षण साजरा करण्याचा एक अनोखा मार्ग निवडला. त्याचे सेलिब्रेशन सोशल मिडियावर व्हायरल…
संजू सॅमसनने वेस्ट इंडिजविरुद्ध ५० चेंडूत नाबाद ९७ धावा केल्या. १९४ च्या स्ट्राईक रेटने संजूने १२ चौकार आणि चार उत्तुंग षटकार मारले. या खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, त्यानंतर त्याने…
अगदी शेवटच्या बॉलपर्यंत उत्कंठा वाढविणाऱ्या या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा खेळ संपवला आहे. संजू सॅमसन, सूर्यकुमार आणि तिलक कुमारच्या अप्रतिम खेळीमुळे भारताने विजयी तिलक लावला आहे
साहिबजादा फरहानने श्रीलंकेविरुद्ध एक दिवस आधी टी-२० विश्वचषकात एक मोठा विक्रम केला होता, परंतु तो विक्रम शिमरॉन हेटमायरने अवघ्या एका सामन्यानंतर मोडला. भारताविरूद्ध खेळताना हा रेकॉर्ड मोडलाय.
IND vs WI: भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने भारतासमोर १९६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
IND vs WI: इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत आणि आता भारत आणि वेस्ट इंडिज अंतिम फेरीसाठी आमनेसामने येत आहेत. ईडन गार्डन्सवर हा सामना जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये स्थान…
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० विश्वचषक सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. अंतिम संघ या सामन्यानंतर निश्चित केला जाईल. चला भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या खेळपट्टी अहवालावर एक नजर टाकूया.
१ मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर एक महत्त्वाचा सामना होणार आहे. जिंकणारा संघ उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करेल. 'मेन इन ब्लू' आणि 'मरून आर्मी' या स्पर्धेच्या इतिहासात चार वेळा…
भारतीय क्रिकेट संघासाठी, कोलकाता येथे होणारा वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना हा क्वार्टर फायनलसारखा आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर ते सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करतील.
सुपर-८ फेरीतील हा अखेरचा सामना दोन्ही संघांसाठी 'उपांत्यपूर्व फेरी' सारखाच असेल. उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी टीम इंडियाला (Team India) कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणे अनिवार्य आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यावर आता त्याने नाराजी व्यक्त केली आहे.
अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध दूसरा कसोटी सामना खेळवण्यात आला. या. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केले आहे. या सपूर्ण मालिकेत रवींद्र जडेजाने बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी केली.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने दोन सामन्यांची कसोटी मलिका २-० अशी जिंकून विक्रम रचला आहे.
दिल्लीत वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात दूसरा कसोटी सामना खेळवण्यात आला आहे. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने गिलचे कौतुक…
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने पराभव करून मलिका २-० अशी जिंकली, यावेळी ध्रुव जुरेलने रचला इतिहास.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघाने आपल्या खिशात टाकला. या विजयासह भारताने कसोटी मालिका २-० अशी जिंकली आणि इतिहास रचला.