भारतीय संघ ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) त्याच्या शतकाकडे वाटचाल करत असताना अचानक मैदानाबाहेर गेला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या भारतीय संघातून अनेक नावे गहाळ आहेत जी संघात स्थान मिळवण्यास पात्र होती…
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात उपकर्णधार रवींद्र जडेजा असेल. २ ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.
आशिया कपनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बूमराह खेळणार असल्याची माहिती आहे.
भारताच्या महान फलंदाज असणाऱ्या विराट कोहलीने अनेक विक्रम रचले आहेत. त्याने एक आगळा-वेगळा विक्रम नोंदवला आहे. विराट कोहली हा भारताच्या स्वातंत्रदिनी शतक झळकवणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून २०२५ च्या आंतरराष्ट्रीय देशांतर्गत हंगामाच्या आणि दक्षिण आफ्रिका अ संघाच्या भारत दौऱ्याच्या वेळापत्रकात काही महत्त्वाचे बदल जाहीर करण्यात आले आहे.
आता भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. भारताच्या आगामी मालिकेमध्ये होणारे बदल हे या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ९ विकेट राखून पराभव केला. वेस्ट इंडिजला अवघ्या ४४ धावांत गुंडाळल्यानंतर निकी ब्रिगेडने सामना सहज जिंकला.
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३४ धावा करत इतिहास रचला. वनडेमध्ये कर्णधार म्हणून १००० किंवा त्याहून अधिक धावा करणारी ती १०वी भारतीय फलंदाज ठरली…
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने एका हाताने आश्चर्यकारक झेल घेतला. कॅचचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे यामुळे तिचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक केले…
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामान्यांची मालिका झाली यामध्ये भारताच्या संघाने या मालिकेमध्ये 2-1 असा विजय मिळवला आहे. बरोबरीनंतर शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने 60 धावांनी विजय मिळवला आणि मालिका…
डावखुरी फलंदाज मानधना एका कॅलेंडर वर्षात महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम करण्याच्या मार्गावर आहे. स्मृती मानधना हिला आज इतिहास रचण्याची संधी आहे.
भारत विरुध्द वेस्ट इंडीज सामन्यात भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला २० धावांनी पराभूत केलं आहे. कालच्या सामन्यामध्ये भारतच्या फलंदाजांनी कमालीची कामगिरी केली त्याचबरोबर भारताच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या संघाला १२१ धावांवर रोखले…
Ajinkya Rahane Vs WI In Test : बुधवारपासून भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचा शुभारंभ होणार आहे. या दौऱ्यात मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. मागील आयपीएलमध्ये तसेच टेस्टमध्ये त्याचा रेकॉर्ड…
भारत विरुद्ध वेस्टइंडीज (IND Vs WI) यांच्यात रंगलेल्या टी २० (T20) सामन्याकडे सध्या सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच आता भारत आणि आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या…
भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. न्यूझीलंडमध्ये ४ मार्चपासून वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले आहे. सराव…
IND Vs WI: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकली आहे. सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने अनेक खेळाडूंचे जोरदार कौतुक केले. त्याचवेळी एका गोष्टीमुळे तो खूप रागावलेला दिसत होता.
एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर बुधवारपासून ३ सामन्यांची टी-20 मालिका सुरू होत आहे. क्रिकेटचे तिन्ही सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवले जातील. या मालिकेसाठीही टीम इंडिया विजयासाठी फेव्हरिट मानली जात आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आगामी टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून तयारी आणि रणनीती तपासण्याकडे लक्ष देईल. यामुळेच सोमवारी कोलकात्यात भारतीय खेळाडूंनी घाम गाळला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जारी केलेल्या…
IND vs WI: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा ९६ धावांनी पराभव केला. यासह रोहित ब्रिगेडने तीन सामन्यांची मालिका ३-०…