बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा मुंबईतील पावसामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रोने प्रवास करताना दिसला. त्याचा साधेपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Mumbai Local Train Updates: मुंबई आणि ठाण्यात सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी आणि बोरिवलीसह अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. रस्त्यांवर जलसाचल्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा…
मुंबईतील पहिल्याच पावसात उघड्या ड्रेनमध्ये महापालिकेचा कर्मचारी पडल्याच्या घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या निर्णयावर खासदार वर्षा गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया देत महापौरांवर जोरदार निशाणा…
Mumbai Rain: मुंबईत रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली असून ठाण्यावरून वाशी आणि पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळापुरती…
Mumbai Rain Update: अनेक दिवसांच्या कडाक्याच्या उन्हानंतर अखेर आता मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच…
Mumbai Rain Updates: मुंबईतील अनेक भागांमध्ये अखेर आता पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईकरांना दिलासा मिळाला असून अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईसह ठाण्यातील काही भागांमध्ये देखील…
येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नय़े असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Pune Rain News : मुंबईसह पुण्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काल (दि.14) रात्रीपासून संततधार पाऊस सुरु असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. पुणे, मुंबई, रत्नागिरी, चिपळून या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडत आहे. मुंबईमध्ये तर पावसामुळे रस्त्यांना नद्या नाल्यांचे स्वरुप आले आहे.
आजही मुंबईत पावसामुळे शहराची परिस्थिती वाईट आहे. अनेक भागात पाणी साचले आहे आणि मध्य रेल्वेच्या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. तसंच शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
राज्यात कोकण विभाग तसंच मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाने झोडपून काढले आहे. याचपार्श्वभूमीवर हवामान खात्याने आता ठाणे जिल्हाला देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत शनिवारपासून पाऊस पडत आहे. सोमवारी सकाळी आर्थिक राजधानीत आणखी मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यानंतर शहरातील अनेक भागात पाणी साचले. वाहतूक कोंडीमुळे लोक अडचणीत सापडले आहेत
राज्यातील 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.
CM Fadnavis on Mumbai Rain : मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तुफान पावसामुळे मुंबई अक्षरशः तुंबली आहे. याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या आहेत.
मुंबई आणि उपनगरात काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा जोरदार बॅटींग करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत आणि उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. सखल भागांत रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यासोबतच मुंबई लोकल उशिराने सुरु आहे.
राज्यात गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. मात्र गेल्या एक ते दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, कोकणसह राज्याच्या काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.