IND vs PAK Asia Cup 2025: पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चीमा यांनी दावा केला की भारत-पाकिस्तान सामन्याबाबत अमित शहांवर खूप दबाव आहे. सोशल मीडियावर या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसाम दौऱ्यावर गेले आहेत. त्यांचा ऑपरेशन सिंदूरनंतरचा हा पहिला आसाम दौरा असून यामध्ये त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भारत पाकिस्ताना सामन्याला विरोध केल्यानंतर आता काँग्रेस कडूनही या सामन्याला विरोध होताना दिसत आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या सामन्याला विरोध केला आहे.
zapad maneuvers 2025 personnel : 2018 मध्येही, भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याने रशियाच्या चेबरकुल (चेल्याबिन्स्क प्रांत) येथे झालेल्या एससीओ सरावात प्रथमच एकत्र भाग घेतला होता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के कर आकारणीची जगभरात चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांच्या करवाढीच्या धमक्यांमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक मोठे विधान केले आहे.
भारतासाठी मोठा धोका निर्माण होत आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवाच केली आहे. यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि लष्कराचा हात आहे.
Modi-Sharif UN meeting : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत जैश आणि लष्करचे १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले.
JeM 313 Bases: ऑपरेशन सिंदूरमध्ये नष्ट झाल्यानंतर, जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना पुन्हा उभी राहण्याचा प्रयत्न करत आहे. मसूद अझहरने ३१३ नवीन छावण्या बांधण्याची आणि ३.९१ अब्ज पाकिस्तानी रुपये उभारण्याची मोहीम…
India travel trends 2025 : तुर्की आणि अझरबैजान ही एकेकाळी भारतीय पर्यटकांसाठी त्यांच्या सांस्कृतिक समृद्धतेमुळे आणि सुंदर लँडस्केपमुळे आवडती बजेट-फ्रेंडली ठिकाणे होती. पण आता नेमके काय झाले?
India Pakistan Relations : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण कायम आहे. पाकिस्तान सतत भारतविरोधी विधान करत आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानच्या अधिकाऱ्याने भारताचा युद्धा पराभव झाला असल्याचे म्हटले आहे.
Satellite images Pakistan naval relocation : सॅटेलाइट प्रतिमांवरून असे दिसून येते की ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानने कराचीपासून सुमारे १०० किमी अंतरावर असलेल्या ग्वादरकडे आपले आघाडीचे युद्धनौका पाठवले होते.
Devendra Fadnavis: भारताच्या विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पाकिस्तान काही सुधारण्याचे नाव घेईना. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा भारताविरोधी विधान केले आहे. त्यांनी भारताला ऑपरेशन सिंदूर नंतर चार दिवसांत धडा शिकवल्याचा दावा केला आहे.
India vs Pakistan: ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन देखील, सीमेशेजारील शत्रुराष्ट्र सुधारण्याचे नाव घेताना दिसून येत नाही.
India Pakistan Relations : पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे. सिंधू पाणी करार मुद्दा उपस्थित करत पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी भारतविरोधी गरळ ओकली आहे.
India Pakistan Relations : भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. सध्या पाकिस्तानने भारताला अणु हल्ल्याची धमकीही देत आहे आणि दुसरीकडे सिंधु जल करार पूर्ववत करण्यासाठी गयावयाही करत आहे.
Asim Munir : असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खाद्यांवरुन गोळी चालवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. भारताला अणु हल्ल्याची धमकी त्यांनी…