मुलतान सुल्तान्स संघाचे मालक अली खान तरीन यांनी अनेक वेळा PSL व्यवस्थापनावर टीका केली आहे, ज्यात त्यांनी प्रकरणे हाताळण्यात वारंवार चुका केल्याचे म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. यानंतर शोएब अख्तरने नाराजी व्यक्त करण्यात आली.
मोहम्मद रिझवानकडून एकदिवसीय कर्णधारपदावरून हकालपट्टी करून त्याच्याजागी आता शाहीन शाह आफ्रिदीची एकदिवसीय संघाच्या नवीन कर्णधारपदी निवड झाली आहे. यावर रशीद लतीफ याने टीका केली आहे.
रिझवानपूर्वी बाबर आझम एकदिवसीय कर्णधार होता, परंतु खराब कामगिरीमुळे त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. शाहीन शाह आफ्रिदीला पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तान क्रिकेट संघातील तीन खेळाडूंसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आयसीसीने एक विधान केले. यावर पाकिस्तानकडून टीका करण्यात आली.
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करून जेतेपद पटकावले आहे. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला असून बीसीसीआयला या स्पर्धेतून १०० कोटी रुपये मिळाले आहेत.
आशिया कप ट्रॉफीवरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस अधिकच तापत चालला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचा अहंकार कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
आशिया कपचे विजेतेपद गामावल्यायानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून मोठा निर्णय घेण्यातआला. पीसीबीकडून परदेशी टी२० लीगमध्ये भाग घेण्यास पाकिस्तानी खेळाडूंचे एनओसी निलंबित करण्यात आले.
आशिया कप २०२५ च्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. या स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यामुळे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने संताप व्यक्त केला आहे.
आशिया कपच्या सुपर ४ फेरीच्या सामन्यात २१ सप्टेंबर रोजी भारतीय संघाने पाकिस्तानचा ६ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला.या सामन्यात पाकिस्तानच्या कामगिरिवर शोयब अख्तरने भाष्य केले आहे.
आज रविवारी, २१ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीकडून समनाधिकारी म्हणून वादग्रस्त ठरलेले अँडी पायक्रॉफ्ट यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे.
आयसीसीचे सीईओ संजय गुप्ता यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला एक पत्र लिहिले आहे ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की संघ आणि बोर्ड दोघांनीही वारंवार स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.
आता आयसीसीच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे की आयसीसीने पीसीबीची ही मागणी फेटाळून लावली आहे. आता पाकिस्तान क्रिकेट संघ काय करेल हे पाहणे बाकी आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेआधी ९ सप्टेंबर रोजी सर्व संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वीसोबत हस्तांदोलन केले.
पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे यामध्ये मोहम्मद रिजवान आणि बाबर आझम या दोघांनाही वगळण्यात आले आहे. यांना संघामध्ये स्थान न मिळाल्यानंतर पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी…
वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये बाबर आझम, मोहम्मद रिझवान यांनी फारच निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे आता खेळाडूंवर मोठी कारवाई होऊ शकते. बाबर, रिझवानसह पाकिस्तानी खेळाडूंना लाखोंचे नुकसान सहन करावे लागणार.
आशिया क्रिकेट परिषदेची बैठक २४ जुलै २०२५ रोजी बांगलादेशातील ढाका येथे होणार आहे. तथापि, बीसीसीआयने या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे आणि जर ठिकाण बदलले नाही तर ते आशिया…
पाकिस्तान क्रिकेट संघ ऑगस्टमध्ये अमेरिका आणि कॅरिबियन बेटांचा दौरा करणार आहे. मात्र, त्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड यांच्यात युद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे.
भारत या वर्षी आशिया कप २०२५ स्पर्धेचे आयोजन करणार असून या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने येणार आहे. ही स्पर्धा या वर्षी सप्टेंबर महिन्यात खेळवली जाणार आहे.